पालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळेच कंत्राटदारांवर संक्रात
पालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळेच कंत्राटदारांवर संक्रातमुंबई/आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका असा मुंबई महापालिकेचा लौकिक आहे मात्र तो तसाच टिकवून ठेवण्यासाठी किंवा आणखी वादविणायसाठी प्रयत्न करण्याऐवजी पालिका प्रशासनाने असे काही निर्णय घेतले आहेत की ज्यामुळे पालिकेचे महसुली फायदा तर होणारच आहे पण कंत्राटदारांना हलक्या प्रतीची कामे करण्याची अप्रत्यक्ष मुभाही मिळणार आहेपालिका प्रशासनाने नुकताच एक जी आर…
