पितृ पंधरवड्या मुळे भाज्या कडाडल्या -गृहिणींचे बजेट कोलमडले
मुंबई/एकीकडे जनता महागाईने त्रासलेली असताना पितृपंधरवडा मुळे भाज्यांचे दर आकाशाला भेटले आहेत परिणामी गृहिणींचे बजेट कोलमडले आहेसध्या भाजी मार्केटमध्ये वाटाणा दीडशे रुपये किलो गवार दोनशे रुपये किलो कारले 80 रुपये किलो तर भेंडी शंभर रुपये किलो दराने विकली जात आहे त्यात कांद्याचे लिलाव थांबल्यामुळे कांद्याचे दर ही कडाडले आहेत कांदा सध्या 50 ते 60 रुपये…
