अखेर पालिकेतील प्रभारींना बढती
मुंबई – सध्या पालिकेचा कारभार प्रभारींच्या हाती आहे. त्यामुळे नागरी सुविधांच्या कामांना कुठेतरी खिळ बसली आहे अशा स्थितीत पालिकेतील प्रमुख अभियंता पदाची जबाबदारी गेल्या दीड ते २ वर्षांपासून प्रभारींच्या खांद्यावर होती. प्रभारी म्हटला कि त्याच्या कामावर आणि अधिकारांवर मर्यादा येतात परिणामी त्याचा फटका त्यात्या विभागातील कामांना बसतो. याबाबत मुंबईकर जनतेने अनेक वेळा आवाज उठवूनही पालिका…
