मनसेच्या मुद्द्यावरून:अखेर महाविकास आघाडी फुटणार
मुंबई/ उद्धव ठाकरेंनी मनसेची साथ सोडल्यास काँग्रेस स्वबळाचा धोरणाचा पुनर्विचार करील असे म्हणत काँग्रेसने उद्धव ठाकरेनं मनसेची साथ सोडण्यास सांगितले आहे .मात्र तसे होणार नसल्याने आता महाविकास आघाडी तुटल्यात जमा असल्याचे बोलले जातेउद्धव ठाकरेंनी मनसेची साथ सोडावी आणि आमच्यासोबत यावं अशी ऑफर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा विश्वासात…
