-
-
खंडेश्वर मध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ६ तरुणींची सुटका २ दलालांना अटक
मुंबई/ पनवेल नजीकच्या खंडेश्वर येथील खांदा कॉलनीतील एका इमारीवर पोलिसांनी धाड टाकून छुप्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला या प्रकरणी दोन दलालांना अटक करण्यात आली आहे तर ६ मुलींची सुटका करण्यात आलीखांदा कॉलनीतील एका इमारतीमधील घरात छुपा वेष्य व्यवसाय चालतो अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पोलिसांनी त्या घरावर धाड टाकली आणि तिथल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश…
-
पुण्यात मॉल चां स्लॅब कोसळून ७ बिहारी मजुरांचा मृत्यू
पुणे/ आजकाल रात्री उशिरा पर्यंत इमारतींचे बांधकाम सुरू ठेऊन बांधकाम मजुरांना अक्षरशः गुलाम सारखे वागवले जाते मात्र युपी बिहार आणि पश्चिम बंगाल मधून पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात आलेले मजूर नाईलाजाने बारा बारा तास काम करतात पुण्याच्या एरवडा भागात अशाच बांधकाम मजुरांवर काळाने घाला घातला असून निर्माण धिन मॉलचा स्लॅब कोसळून ७ मजूर ठार झाले तर तिघे…
-
रेल्वेच्या हद्दीतील झोपड्या पुनर्वसन- केवळ मतांच्या लाचारीसाठी राजकारण्यांचे भलावण
मुबई- मुंबई ठण्या सारख्या शहरांमध्ये दिवसेंदिवस झोपडपट्ट्यांची वाढ होतेय.सरकारी आणि खाजगी भूखंडावर अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या जात आहेत मात्र या झोपड्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय तसेच बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य आहे आणि पोलिसांकडे त्यांचा कोणताही रेकॉर्ड नसल्याने या झोपडपट्ट्या गुन्हेगारांची आश्रयस्थान बनलेली आहेत.आणि हे सर्व इथल्या राजकीय पुढाऱ्यांना ठाऊक असतानाही केवळ मतांच्या लाचारीसाठी ते झोपडपट्ट्या…
-
भ्रष्टाचाराला रान मोकळे करून देणारा ४५९४९ कोटींचा पालिकेचा मोठा अर्थसंकल्प
मुंबई/ ५०० चौरस फूट पर्यंतच्या घराणं मालमत्ता कर माफ करणाऱ्या मुंबई महानगर पालिकेने यंदा ४५९४९ कोटींचा मोठा अर्थसंकल्प सादर करून पालिकेच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी टपून बसलेल्यांना मोठे चराऊ कुरान उपलब्ध करून दिले आहेत अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद आहे आणि हीच मोठी तरतूद कंत्राटदार आणि त्यांचे मायबाप असलेल्या पालिका प्रशासनाची कमाई आहे असा आरोप मुंबईकरांनी…
-
जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन
मुंबई/ मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आभल्या अभ्णयाचा ठसा उमटवणारे जेष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक रमेश देव यांचे बुधवारी हार्ट अटकने वयाच्या ९३ वया वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी सीमा पुत्र अजिंक्य व अभिनय तसेच सूना नातवंडे असा परिवार असून गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत३० जानेवारी १९३० साली जन्मलेल्या रमेश देव यांनी १९५१ आली…
-
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय
पेगासिस वरून काँग्रेस भाजपामध्ये राडेबाजी
मुंबई/ पेगासिस हेरगिरी प्रकरणावरून काल मुंबईत काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते मुंबईच्या दादर मध्ये आमनेसामने आले आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली जर पोलीस मध्ये पडले नसते तर या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी राडेबाजी झाली असती आणि या राडे बजीचे देशभर तीव्र पडसाद उमटले असतेपेगासिस हे एक स्पयवेर सॉफ्टवेअर असून त्याचा भाजपा सरकारने विरोधक तसेच उद्योगपतींची…
-
एनसीसी संचलनात मुलींनी केलेले नेतृत्व महिला सक्षमीकरणाची नांदी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
प्रजासत्ताक दिन शिबिरात महाराष्ट्राची विजयी पताका फडकावणाऱ्या एनसीसी चमूचे राज्यपालांकडून अभिनंदन नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये महाराष्ट्राचा ध्वज फडकावत तब्बल सात वर्षांनी पंतप्रधानांचे ध्वजनिशाण तसेच सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त करणाऱ्या एनसीसीच्या महाराष्ट्र चमूचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे बोलावून अभिनंदन केले. आज महिला युद्धविमाने चालवीत आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये महाराष्ट्र एनसीसीच्या…
-
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय
अर्थहीन अर्थसंकल्प काय स्वस्त- चपला,कपडे,मोबाईल चार्जर,होते,दागिने, शेतीची अवजारे कॅमेरे, विदेशी यंत्र काय महाग
एमिटशन ज्वेलरीदिल्ली/ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल २०२२/२३ चां देशाचा अर्थ संकल्प सादर केला जो ३९.४५ लाख कोटींचा असून५ राज्यांच्या निवडणुकांमुळे कररचनेत जनतेवर कोणताही मोठा बोजा तज्ज्ञ आलेला नाही तसेच सलग सहाव्या वर्षी कर आयकर उत्पन्नाचा मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही उलट कृषी आणि उद्योग जगतासाठी काही सवलती देण्यात आल्या आहेतनिर्मला सीताराम आयकर…
-
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय
नीतेश राणेचां जमीन अर्ज पुन्हा फेटाळला
मुंबई/ दिनेश परब हल्ल्या प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना पुन्हा एकदा जिल्हा सत्र न्यायालयाने दणका दिला असून त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे त्यामुळे ते आता दुसऱ्यांदा उच्च न्यायालयात जाणार आहेतदिनेश परब प्रकरणात नितेश राणे हे प्रमुख आरोपी आहेत मात्र ते फरार होते त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव केली मात्र सत्र न्यायालय पासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत…
