मुंबई – राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गट सतत सामील झाला त्यानंतर आज प्रथमच अजितपवर गटाचे सर्व नेते शरद पवारांच्या भेटीला गेले होते त्यात ९ मंत्र्यांचाही समावेश होता . या भेटीत अजित पवार गटाने राष्ट्रवादी एकसंघ ठेवण्याची पवारांना विनंती केली पण पवारांनी नकार दिल्याचे समजते पवारांच्या भेटीनंतर फुटीर गटाच्या नेत्यांनी सांगितले कि आज आमचे दैवत शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरे यांच्यासह हे सर्व नेते वाय बी चव्हाण सेंटरला वेळ न मागता संधी साधून आलो. आम्ही शरद पवारांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागितले आणि त्यांना विनंती देखील केली. आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहेच, तसेच राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहू शकतो, याबद्दल त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावे, असी विनंती देखील केली. यावर शरद पवारांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
Similar Posts
बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार १ जखमी
rबदलापूर – लहान मुलीच्या लैंगिक शोषणामुळे सर्वांच्या लक्षात राहिलेले बदलापूर आणखी एका घटनेमुळे हादरून गेले. हि घटना गर्दीच्या वेळी बदलापूररेल्वे स्टेशनवर घडली . इथे चक्क गोळीबार करण्यात आलाबदलापूर रेल्वे स्थानकात गुरुवारी सायंकाळी होम प्लॅटफॉर्मवर गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. पैशांच्या वादातून एकाने मित्रावरच गोळीबार केल्याचे समोर आले. चौघे जण या ठिकाणी होते. त्यातील एकाने गोळी झाडत…
वारी बाबत अबू आजमी च्या वादग्रस्त विधानामुळे तणाव
पुणे/ समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आषाढी वारी आणि संतांच्या पालख्यांबद्दल केलेल्या एका विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पत्रकारांशी बोलताना अबू आझमी यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले.आतापर्यंत कोणत्याही मुस्लीम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार…
दादरच्या कबूतर खाण्याजवळ राडा!न्यायालय आणि पालिकेचा आदेश झुगारून ताडपत्री हटवली
दादरच्या कबुतरखान्यावरील महापालिकेच्या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत जैन समाजाकडून शांतीदूत यात्रा काढत विरोध दर्शविण्यात आला होता. मात्र आजही कबूतर खाना परिसरात जैन समाज आज आंदोलन करणारे होते. मात्र, हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळच्या वेळात मोठा जैन समाज दादरच्या कबुतरखाना परिसरात जमला असून पालिकेकडून कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात…
देशात ६० तर महाराष्ट्रात ५३ टक्के मतदान – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी
आज (26 एप्रिल) मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील (एक केंद्रशासित प्रदेश) 88 जागांवर मतदान झाले. या टप्प्यात आधी 89 जागांवर मतदान होणार होते, मात्र मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघातील बसपाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने 88 जागांवर मतदान झाले. या जागांसाठी एकूण 1198 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 1097 पुरुष आणि 100 महिला उमेदवार आहेत, तर एक उमेदवार…
अजित पवार गटातील नाराजी चव्हाट्यावर – लोणावळ्यात १३७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मुंबई- लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रसच्या अजित पवार गटाची जागावाटपावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्लाय माहितीनुसार, अजित पवार गटाची येत्या 5 आणि 6 तारखेला जागावाटपावर मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे. अजित पवार गटात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुख्यमंत्र्यांच्या सांगली दौर्यात सेना- भाजपा मध्ये धमासान
भाजपा कार्यकर्त्यांची निवेदने स्वीकारण्यास उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली नाहीतसांगली/ सध्या सेना भाजपातील कटुता आतापर्यंत मुंबई सारख्या शहरातच दिसत होती. पण आता ग्रामीण भागातील रस्त्यांवर सुधा दिसायला लागली आहे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या दौर्यावार असताना त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांची निवेदने घेतली नाहीत. त्यामुळे भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शिवसेना व उद्धव ठाकरेंच्या…
