मुंबई – राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गट सतत सामील झाला त्यानंतर आज प्रथमच अजितपवर गटाचे सर्व नेते शरद पवारांच्या भेटीला गेले होते त्यात ९ मंत्र्यांचाही समावेश होता . या भेटीत अजित पवार गटाने राष्ट्रवादी एकसंघ ठेवण्याची पवारांना विनंती केली पण पवारांनी नकार दिल्याचे समजते पवारांच्या भेटीनंतर फुटीर गटाच्या नेत्यांनी सांगितले कि आज आमचे दैवत शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरे यांच्यासह हे सर्व नेते वाय बी चव्हाण सेंटरला वेळ न मागता संधी साधून आलो. आम्ही शरद पवारांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागितले आणि त्यांना विनंती देखील केली. आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहेच, तसेच राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहू शकतो, याबद्दल त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावे, असी विनंती देखील केली. यावर शरद पवारांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनीतेश राणेचां जमीन अर्ज पुन्हा फेटाळला
मुंबई/ दिनेश परब हल्ल्या प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना पुन्हा एकदा जिल्हा सत्र न्यायालयाने दणका दिला असून त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे त्यामुळे ते आता दुसऱ्यांदा उच्च न्यायालयात जाणार आहेतदिनेश परब प्रकरणात नितेश राणे हे प्रमुख आरोपी आहेत मात्र ते फरार होते त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव केली मात्र सत्र न्यायालय पासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत…
डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने रोखली विद्यार्थ्यांची वाट
आणखी किती दिवस त्यांच्या तालावर नाचणार आहात? पालकांचा संतप्त सवालमुंबई/ गेल्या सव्वा वर्षा पासून कोरोंनाच्या भीतीने शाळा कॉलेज बंद आहेत त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खेळ्खंडोबा झालाय .मात्र आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे .त्यामुळे सरकारने १७ ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता पण त्याला डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने विरोध केला आहे त्यामुळे शाळा सुरू…
लाडकी बहीण योजनेला ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मात्र या योजनेसाठी अर्ज भरण्याची अखेरची तारीख ३१ ऑगस्ट होती त्यामुळे ज्या महिलांना अर्ज करत आला नाही त्या नाराज होत्या व अर्ज भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी करीत होत्या त्यानुसार आता ला डकी बहीण योजनेला ३० सप्टेंबर पर्यंत म्हणजे १ महिन्याची मुदतवाढ देण्यात…
नालेसफाईची श्वेत पत्रिका काढा
मुंबई – महापालिकेचा 75 टक्के नालेसफाईचा दावा खोटा आहे. हा दावा रतन खत्रीच्या आकड्याप्रमाणे असल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. या आरोपामुळे शिवसेना एकनाथ शिंदे च्या पक्षात आणि विरोधकांमध्ये खळबळ माजली आहे. मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्या आधी गाळ उपसा करण्याचे लक्ष ठेवते परंतु कधी शंभर टक्के नालेसफाईचा दावा करत नाही. यावेळी लक्ष दहा…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईक्रूरकर्मा आफताबला फासावर लटकवा- महिलांची मागणी
दिल्ली/ आपल्या प्रेयसीला ठार मारून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते जंगलात टाकणाऱ्या क्रूरकर्मा आफताब याला फासावर लटकवा अशी मागणी देशातील महिला संघटनांनी केली आहे .सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून वसई येथील श्रद्धा वळकर ही तरुणी आफताब पूनावला याच्या प्रेमात पडली आणि घरच्या लोकांचा विरोध डावलून त्याच्या सोबत दिल्लीला पाळून गेली . त्याच्या सोबत लिव्ह एन…
अनिल परब यांची १० कोटींची मालमत्ता जप्त
मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांची १० कोटी २०लाखांची मालमत्ता जप्त केली आहे . उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा एक मोठा धक्का आहे. अनिल परब यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील ४२ गुंठे जमीन व त्यावर बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश असून, त्याची किमत ७ कोटी ४६ लाख ४७ हजार असल्याचे समजते….
