मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक मतदार संघात माविआचे उमेदवार विजयी झाले तर कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले .नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपच्या छुप्या पाठींब्याने सत्यजित तांबे विजयी झाले तर अमरावती पदवीधर मतदार संघात माविआचे धीरज लिंगाडे विजयी झाले भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये भाजपमेदवार ना गो गाणार यांचा दारुण पराभव झाला त्यांना केवळ ८२११ तर विजयी उमेदवार माविआचे सुधाकर आडबोले याना १६७०० मते मिळाली सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपने छुपा पाठींबा दिलेले अपक्ष सत्यजित तांबे यांचा ४६ हजाराहून अधिक मतांनी विजय झाला तर त्यांच्या प्रतिस्पर्धी माविआच्या शुभांगी पाटील यांना २४२४९२७ मते मिळाली औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी २००९२ मते घेऊन विजय मिळवला तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे किरण पाटील याना १३४९७ मते मिळाली अमरावती मतदार संघात चुरशीची लढत झाली माविआच्या लिंगाडे याना ४३३८३ तर रंजीत पाटील याना ४१ ००५ मते मिळाली
Similar Posts
जगातील कोणत्याही नेत्याने आम्हाला शस्त्रसंधी करण्यास सांगितले नाही ! संसदेत मोदींचा खुलासा
भारताने पाकिस्तान विरुद्ध राबवलेले ऑपरेशन सिंदूर स्थगित केलेले आहे, मात्र ते संपलेले नाही. विरोधकांनी अमेरिकेच्या दबावामुळे ऑपरेशन सिंदूर स्थिगित केल्याचे म्हटले होते. मात्र आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेतील भाषणात उत्तर दिले आहे. पंतप्रधानांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.पंतप्रधान मोदींनी म्हटले की, “सैन्याने अचूकपणे ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत दहशतवाद्यांच्या नाभीवर हल्ला केला. यावेळीही आमच्या…
मुंबईतले रस्ते मोकळे करून घ्या! न्यायालयाचे सरकारला आदेश
मुंबई/ मराठा आरक्षणाच्या नावाखाली मुंबईत गेलेवचार दिवस धुडगूस घालणाऱ्या जरांगेच्या समाजकंटकांची आज मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत सरकार आणि जरांगेच्या वकिलांची कडक शब्दात हजेरी घेतली.न्यायालयाचा आंदोलनाला विरोध नाही .पण अटी शर्थींचे पालन झालेले नाही. मुंबईत आंदोलनाला ५ हजार लोकांची परवानगी असताना एवढे लोक आलेच कसे ? या प्रश्नासह न्यायालयाने महाअधिवक्ते सराफ आणि जरांगे यांचे…
महाराष्ट्रात 66% मतदान- मुंबईतील मतदानाचा टक्का घसरला
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान झाले ६६.११ टक्के इतके मतदान झाले हा टक्का मागील निवडणुकीपेक्षा अधिक आहे सर्वाधिक मतदान कोल्हापूर मध्ये झाले तर सर्वात कमी मतदान मुंबईमध्ये झाली मतदाना ग्रामीण भागात बऱ्यापैकी झाले याचा अर्थ ग्रामीण भागातील जनतेने मतदानात जास्त भाग घेतला होता कालच्या मतदानात चार हजाराहून अधिक उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रणात बंद झाले असून…
राजकारण गेले चुलीत समाजाला झुलवत ठेवणे आम्हाला मान्य नाही!
,मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या भूमिकेवर ठाममुंबई/ मराठ्यांना जे काही दिलेले आहे ते आमच्या सरकारच्या काळातच दिलेले आहे आणि २०१४ पासून आम्ही देत आहोत.सर्वांना संतुष्ट करणे हाच आपला प्रयत्न असतोदों समाजाला एकमेकांशी झुंजवत ठेवणे हे आपल्याला मान्य नाही राजकारण गेलं चुलीत पण समाजात तेढ निर्माण होता नये अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे .त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी…
काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात
नांदेड/राहुल. गांधी यांनी सुरू केलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात पोचली तेलंगणाच्या सिमेतून महाराष्ट्राच्या सीमेत प्रवेश करताच नांदेड मध्ये या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले यावेळी अशोक चव्हाण, नाना , बाळासाहेब , भाई जगताप आदी मान्यवर हजर होते केरळ ते जम्मू काश्मीर असा या यात्रेचा प्रवास असून महाराष्ट्रात या यात्रेत महाविकास…
वंदे भारत एक्सप्रेस ही भारताच्या विकासाचे प्रतिक- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा—मुंबई- : रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून वंदे भारत एक्सप्रेस ही भारताच्या विकासाचे प्रतिक असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज…
