मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक मतदार संघात माविआचे उमेदवार विजयी झाले तर कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले .नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपच्या छुप्या पाठींब्याने सत्यजित तांबे विजयी झाले तर अमरावती पदवीधर मतदार संघात माविआचे धीरज लिंगाडे विजयी झाले भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये भाजपमेदवार ना गो गाणार यांचा दारुण पराभव झाला त्यांना केवळ ८२११ तर विजयी उमेदवार माविआचे सुधाकर आडबोले याना १६७०० मते मिळाली सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपने छुपा पाठींबा दिलेले अपक्ष सत्यजित तांबे यांचा ४६ हजाराहून अधिक मतांनी विजय झाला तर त्यांच्या प्रतिस्पर्धी माविआच्या शुभांगी पाटील यांना २४२४९२७ मते मिळाली औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी २००९२ मते घेऊन विजय मिळवला तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे किरण पाटील याना १३४९७ मते मिळाली अमरावती मतदार संघात चुरशीची लढत झाली माविआच्या लिंगाडे याना ४३३८३ तर रंजीत पाटील याना ४१ ००५ मते मिळाली
Similar Posts
सर्व संपकरी कामगारांना 22 एप्रिल पर्यंत कामावर हजर होण्याचे न्यायालयाचे आदेश
एस टी कामगारांचा संप अखेर मिटला?मुंबई/ विलीनीकरण मागणीसाठी गेल्या साडेचार महिन्यांपासून सुरू असलेला एस टी कामगारांचा संप अखेर मिटला कारण न्यायालयाने एस टी कामगारांना निवृत्ती वेतन आणि ग्रेज्यूटी देण्याचे सरकारला आदेश दिले आहेत तसेच एस टी कामगारांनी 22 एप्रिल पर्यंत कामावर हजर व्हावे असेही न्यायालयाने आदेश दिले आहेत आणि न्यायालयाचा हा आदेश एस टी कामगारांनी…
पालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांना कोरोणच्या तिसऱ्या लाटेच्या निमित्ताने आर्थिक पर्वणी मलिद्यासाठीच नव्या जंबो कोविड सेंटरचा खटाटोप
मुंबई/ पंतप्रधान मोदी कधीतरी म्हणाले होते की माणसाला पुढे जायचे असेल तर संकटात सुधा संधी शोधायला हव्यात.आज सेना भाजपचे भलेही भांडण सुरू असेल तरी पंतप्रधान मोदींचा अमूल्य सल्ला पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने शिरसावंद्य मानून कोरॉनाच्या संकटकाळात सुधा कुठे कुठे कसा कसा हात मारता येईल याकडेच अधिक लक्ष केंद्रित केलेले आहे.आणि त्याचेच जिवंत उदाहरण महालक्ष्मी रेस्कोर्स…
अखिल भारतीय अग्रवाल संमेलन यशस्वी – मुंबई ते वाराणसी आणि अयोध्या दौऱ्याचे आयोजन
अखिल भारतीय अग्रवाल संमेलन ही भारतातील प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यात सक्रिय असलेली राष्ट्रीय संघटना आहे. अग्रवाल तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धार्मिक सहली आणि तीर्थयात्रा आयोजित करण्यासाठी मुंबई महानगर युनिट एक विशेष प्रयोजन करत असते. या कार्यक्रमांना राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र अग्रवाल, मुंबई अध्यक्ष शिवकांत खेतान, राष्ट्रीय सचिव सौ. सुमन आर. अग्रवाल, सचिव अजय अग्रवाल, आणि…
निर्बंध लादले पण अमलबजावणीचे काय ?
बैल गेला आणि झोपा केला अशी एक म्हण आहे आणि ती सरकारच्या बाबतीत खरीच आहे. महाराष्ट्रात कोरोणाचि तिसरी लाट आली दर दिवशी कोरॉनाचे ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडायला लागले तरी सुधा सरकार शांत होते आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर कठोर निर्बंध लावण्याची घोषणा केली .त्यानुसार मध्यरात्री पासून राज्यात दिवसाची जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लावण्यात आली…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकोण होणार विधानसभा अध्यक्ष
मुंबई – अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला . तसेच इतरही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक मागील हिवाळी अधिवेशनात ,२८ डिसेंबर रोजी नव्या नियमानुसार आवाजी मतदानाने घेण्यात येणार होती .पण नव्या नियमाबाबत सरकारने आपल्याला कळवले नाही असे सांगून राज्यपालांनी निवडणुकीला विरोध केला होता….
अखेर १७ लाख कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात जुन्या पेन्शन संदर्भात निवेदन मांडल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचारी संप मागे घेतला. घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर सरकारी कर्मचारी संघटनांची तातडीची बैठक सुरु झाली आहे. संप मागे घेण्यासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. थोड्याच वेळात संप मागे घेण्याची शक्यता, असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. जुन्या पेन्शन योजनेसह विविध…
