दिल्ली – दरबार भरवून लोकांचा भूतकाळ आणि भविष्यकाळ सांगणाऱ्या बागेश्वर बाबा अर्थात वीरेंद्र शास्त्री याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तर जाहीर आव्हान केलेलेच आहे पण आता शंकराचार्य यांनीही बॅगेशवरला खुले आव्हान केले आहे
आज परमपूज्य शंकराचार्य स्वामी म्हणाले कि चमत्कार जर लोकांच्या भल्यासाठी असतील तर त्याचे स्वागत व्हायला हवे पण बागेश्वरच्या बाबतीत तसे काही दिसत नाही. बागेश्वर जर खरोखरच चमत्कार करणारा असेल ता त्याने जोशीमठ येथील बहुसंखलं थांबवावे तरच आम्ही त्याच्या चमत्कारावर विश्वास ठेऊ असेही शंकराचार्यानी सांगितले त्यामुळे बागेश्वरच्या चमत्कारांची लवकरच पोलखोल होण्याची शक्यता आहे
Similar Posts
बीड मध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही – मुख्यमंत्र्यांचा अजितदादा आणि धनंजय मुंडेना इशारा
बीड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मोठा इशारा दिला आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. पालकमंत्री पदाबाब ।त आम्ही मिळून ठरवू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्री स्वीकारायला हवे, अशी मागाणी भाजप आमदार…
केंद्र सरकारच्या श्रमिक योजनेचे शिवसेनेकडून नामांतर; शिव आधार नावाने जिल्ह्यात उपक्रम सुरु ..
भिवंडी (आकाश गायकवाड महाविकास आघाडी राज्यात ठाकरे सरकारच्या रूपात आली. तेव्हापासून केंद्र व राज्य सरकारमध्ये विविध नागरिक सुविधा अथवा विकासनिधीसह मदत निधीवरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यातच कोरोना काळात केंद्र सरकारने श्रमिकांसाठी विविध लाभदायी योजना म्हणून ई श्रमिक रोजगार योजना देशातील ४७ कोटी नागरिकांसाठी जाहीर केली. मात्र हिच ई श्रमिक रोजगार योजनेचे नामांतर ई – शिव आधार कार्ड योजना करून आजपासून ठाणे जिल्ह्यात हजारो नागरिकांना लाभ देण्यासाठी ग्रामिण शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून आज सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना काळात लाखो नागरिक बेरोजगार कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात देशभरातील लाखो रोजगाराचे जाऊन बेरोजगार झाले आहेत. अश्या नागरिकांसाठी भारत सरकारने ई श्रमिक रोजगार योजना नुकतीच सुरु केली आहे. मात्र हि योजना खऱ्या लाभार्थीपर्यत अद्यापही शासनस्तरावरून घरोघरी पोहचली नाही. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो लाभार्थना लाभ देण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी ई – श्रमिक रोजगार ही योजना ई – शिव आधारच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने नोंद करून कार्ड मिळविली आहेत. असा मिळतो योजनांचा लाभ .. अपघाती विमा १ लाख . आरोग्य कुटूंब विमा २ लाख बेरोजरांना रोजगार भत्ता तसेच सर्वच शासकीय योजनेचा लाभ मिळतो. या योजेनसाठी वयोमर्यादा १६ ते ५९ वयाच्या नागरिकांसाठी असून या योजनाचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन मार्फत नाव नोंदणी केली जाते. यासाठी केवळ आधारकार्ड बँकेचे पासबुक नंबर आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. बाईट – १ देवानंद थळे , ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाईट – २ कृष्णकांत कोंडलेकर (कामगार सेना, माजी राज्य सरचिटणीस )
रुग्णालयात कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या व सफाई काम ठेकेदाराकडून पालिकेला चुना ! अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे च्या पाहणीत ठेकेदाराचे पितळ उघडकीस
मुंबई/आपली मुंबई महानगर पालिका ही कितीही श्रीमंत असली तरी पालिकेच्या तिजोरीत असलेला पैसा हा मुंबईकरांच्या घामाचा आहे .पण याच पैशावर पालिकेतील काही कंत्राटदार पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून कसा डल्लं मारतात हे अनेक वेळा उघडकीस आले आहे.पालिकेच्या रुग्णालयामध्ये काही कंत्राटी कामगार आहेत आणि हे कामगार पुरवणाऱ्या कंत्राटदारांना पालिका दरमहा लाखो रुपये देते पण त्या बदल्यात कंत्राटी…
हिम्मत असेल तर आता निवडणूक घेऊन दाखवा
उद्धव ठाकरेंचे शिंदे – फडणवीस याना जाहीर आव्हानसंभाजी नगर – हिम्मत असेल तर आता निवडणूक घेऊन दाखवा असे पुन्हा एकदा जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस याना केले आहे ते पुढे म्हणाले तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आता वडिलही चोरायला निघालात, आता मी गप्प बसणार नाही, हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मतं मागा, मी बाळासाहेबांच्या नावाने मागतो, मग पाहू महाराष्ट्र कुणाच्या…
सुमारे पंधरा हजार कामगारांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा कोविड भत्ता नाही ; बेस्टमध्ये असंतोषाचा वणवा
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सुमारे पंधरा हजार कामगारांना कोविड भत्ता म्हणून प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु गेल्या चार पाच वर्षांपासून हे पंधरा हजार कर्मचारी प्रत्येकी पन्नास हजार रुपये मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. कोविड…
वारी बाबत अबू आजमी च्या वादग्रस्त विधानामुळे तणाव
पुणे/ समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आषाढी वारी आणि संतांच्या पालख्यांबद्दल केलेल्या एका विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पत्रकारांशी बोलताना अबू आझमी यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले.आतापर्यंत कोणत्याही मुस्लीम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार…
