गांधीनगर – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे ३. ३० वाजता गांधी नगर येथील एक रुग्णालयात श्वसनाच्या विकाराने मृत्यू झाला त्या १०० वर्षांच्या होत्या. त्यानंतर सकाळी ९. ३० वाजता गांधी नगर येथील स्मशान भूमीत अत्यंत साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले मोदींचे जेष्ठ बंधू सोमाभाई मोदी आणि नरेंद्र मोदी या दोन भवानी आपल्या आईच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि त्यानंतर लगेचच मोदी आपल्या पुढील कार्यक्रमासाठी राजभवनाकडे गेले. हीराबांच्या अंत्यसंसकृसाठी भाजपचे अनेक जेष्ठ नेते तसे भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री येणार होते पण त्यांना येऊ नका असे मोदींनीच सांगितले आणि अत्यंत साधेपणाने अंत्यविधी करण्यात आला.
Similar Posts
माझा महाराष्ट्र! लबाड राजकारण्यांचा महाराष्ट्र!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा जनकल्याणासाठी आयुष्यभर लढणारा जाणता राजा आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या सारख्या महान समाज सुधारकांचां महाराष्ट्र आज राजकारणी लोकांमुळे इतका बदनाम झाला आहे की महाराष्ट्रातील लोकांना मान वर करून मी महाराष्ट्रीयन आहे असे सांगायला लाज वाटू लागलीय.इतकी गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राची बदनामी सुरू आहे.आणि ही बदनामी भाजपच्या लोकांनी सुरू केली आहे.महाराष्ट्रात…
बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ६७ टक्के मतदान – एक्सिट पोलचा कौल भाजपा आघाडीच्या बाजूने
पाटणा/२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी ६७ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. लोक सकाळपासून रांगेत उभे आहेत, त्यांच्या पाळीची वाट पाहत आहेत.मतदान २०जिल्ह्यांमधील १२२ जागांसाठी १३०२उमेदवारांचे भवितव्य ठरवेल. यामध्ये १२ मंत्र्यांचा समावेश आहे. मतदारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी मतदान केंद्रांवर व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या लाईव्ह…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकरोडपती आमदारांवर कर्जबाजारी सरकारची उधळपट्टी- आमदारांच्या घराना जनतेचा विरोध
मुंबई/ महाराष्ट्रातील 300 आमदारांना मुंबईत कायम स्वरुपी 300 घरे देण्याचा सरकारच्या निर्णयाला आता जनतेतून मोठा विरोध होऊ लागला आहे.केवळ जनताच नव्हे तर भाजप आणि मनसेने सुधा सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आमदारांना फुकट घरे दिली जाणार नाहीत तर त्यासाठी त्यांना किमान 70 लाख रुपये मोजावे लागतील अशी…
- ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय
आजपासून महागाईचे नवे पर्व सुरू
करोना आणि लॉक डाऊन चां दुष्ट संकटातून आताच कुठे माणूस सावरला आहे .त्यामुळे पण संसाराची आर्थिक घडी अजूनही नीट बसलेली नाही.कारण नुकताच कुठे काम धंदा सुरू झाला आहे पण येणारा पगार लॉक डाऊन च्या काळातील कर्ज फेडण्यावर खर्च होत आहे अशावेळी देशातील जनतेला सावरण्यासाठी सरकारने आणखी काही काळ सवलत द्यायला हवी होती पण सवलत देणार…
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
ठाणे/संपूर्ण महाराष्ट्राला घाबरवून टाकणाऱ्या बदलापूरच्या शाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता ते ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ चार चे उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे यांचा तेलंगणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झालाडॉक्टर सुधाकर पाठारे हे प्रशिक्षणासाठी तेलंगणाला गेले होते तेथील श्रीशैलम ज्योतिर्लिंग दर्शनासाठी पाठारे आणि त्यांचे नातेवाईक भगवंत खोडके दर्शनाला गेले होते तेथून परतत असताना…
मुंबई महानगरपालिकेत शाळा दत्तक धोरणावरून गदारोळ
मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात शाळा दत्तक धोरण आणि TET अपात्र शिक्षकांच्या मुद्द्यावर काँग्रेस नगरसेवक आक्रमक झाले. महापौर रितू तावडे यांच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न करून सभागृहात तणाव निर्माण झाला.वादाची सुरुवातBMC २००७ पासून शाळा दत्तक धोरण राबविते, ज्यात खासगी संस्था शाळांच्या सुधारणा आणि शिक्षक नेमणुकीची जबाबदारी घेतात. काँग्रेस नगरसेवक हैदरअली शेख यांनी धोरण रद्द करण्याची मागणी केली,…
