गांधीनगर – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे ३. ३० वाजता गांधी नगर येथील एक रुग्णालयात श्वसनाच्या विकाराने मृत्यू झाला त्या १०० वर्षांच्या होत्या. त्यानंतर सकाळी ९. ३० वाजता गांधी नगर येथील स्मशान भूमीत अत्यंत साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले मोदींचे जेष्ठ बंधू सोमाभाई मोदी आणि नरेंद्र मोदी या दोन भवानी आपल्या आईच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि त्यानंतर लगेचच मोदी आपल्या पुढील कार्यक्रमासाठी राजभवनाकडे गेले. हीराबांच्या अंत्यसंसकृसाठी भाजपचे अनेक जेष्ठ नेते तसे भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री येणार होते पण त्यांना येऊ नका असे मोदींनीच सांगितले आणि अत्यंत साधेपणाने अंत्यविधी करण्यात आला.
Similar Posts
मोघल आणि ब्रिटिशा नंतर देशाला काँग्रेसने लुटले/ योगी आदित्यनाथ
लखनौ/उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. ‘मुघल आणि ब्रिटिशांनी देश लुटल्यानंतर जे काही उरले होते, ते या दोन्ही पक्षांनी खिशात घातले,’ अशी घणाघाती टीका योगींनी केली. ते एटा येथे एका नवीन सिमेंट प्लांटच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, ‘या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. १९४७ ते…
माथेरान मध्ये हाताने रिक्षा ओढण्याची पद्धत थांबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली/महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरानला हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षाबाबत सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. ही अमानवी प्रथा तातडीने बंद करायला हवी. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला रिक्षामधून ओढणे हे स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनीही सुरू राहणे म्हणजे संविधानासाठी खेदजनक आहे असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं. इको सेंसेटिव्ह झोन असल्याने या परिसरात वाहनांना बंदी आहे. त्यामुळे…
कोविड काळात देखील स्वच्छतेची जबाबदारी मेहनतीने पार पाडणाऱ्या सफाई मित्रांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
मुंबई दि. २. कोविड काळात देखील स्वच्छतेची जबाबदारी गांभीर्याने पार पाडणार्या सफाई मित्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री म्हणतात की, आज महात्मा गांधी यांची जयंती आहे, आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देखील साजरा करीत आहोत. हे औचित्य दाखवून आपण स्वच्छतेचे काम गांभीर्याने पार पाडणाऱ्या फ्रंट लाईनर्स सफाई मित्रांचा देखील सन्मान करीत आहोत ही…
श्री प्रल्हाद पै यांचा अमृत महोत्सव अत्यंत उत्साही वातावरणात साजरा ; तब्बल २० हजारांहून अधिक नामधारकांची उपस्थिती
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सद्गुरु श्री. वामनराव पै यांचे सुपुत्र आणि जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद वामनराव पै यांनी नुकतीच ८ जुलै रोजी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. याचे औचित्य साधून जीवनविद्या मिशनने श्री प्रल्हाद पै यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. दुग्धशर्करा योग म्हणजे हा सोहळा १० जुलै गुरु पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयही तर धोक्याची घंटी
राज्यसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे मते फोडून भाजापने तिसरा उमेदवार निवडून आणला अगदी तशाच प्रकारे विधान परिषदेच्या निवडणुकीतही राजकीय खेळी खेळून भाजपने त्यांच्याकडे पुरेशी मते नसतानाही पाचवा उमेदवार निवडून आणला.त्यामुळे महाविलास आघाडीतले शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षात समन्वय नाही त्याच बरोबर महाविकास आघाडीच्या नेतृत्वात आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्याची क्षमता नाही सते मध्ये असताना जर हे…
मुंबईत भाजप – शिवसेना (शिंदे गट) यांची जोरदार मुसंडी
मुंबई/विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला या निकालावर नजर मारली असता एक गोष्ट लक्षात येते की मुंबईमध्ये भाजप – शिवसेना (शिंदे गट) यांनी जोरदार मुसंडी मारलेली आहे. मुंबईतील 36 जागांपैकी महायुतीला 23 आमदार तर महाविकास आघाडीला फक्त 12 आमदार निवडून आले. मुंबई हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड असतानाही या ठिकाणी भाजपाने बऱ्यापैकी जागा मिळाल्यात….
