मुंबई/ झोपडपट्टीतल्या महिलांचे चोरून खाजगी क्षणांचे किंवा आंघोळी करतानाचे चित्रीकरण करून त्या महिलांची अब्रू चव्हाट्यावर टाकणाऱ्या दारूखाना सेक्स स्कँडल मुळे संपूर्ण मुंबई हादरली होती . अजून याचा मुख्य सूत्रधार सापडला नाही तो कधी सापडणार असा सवाल महिला करीत आहेत . कारण अशा घटना इतर ठिकाणीही घडू शकतात . शिवडी पोलिस ठाणे अधिकारी याच्यावर कुणाचा दबाव टाकत आहे का ? अशी शंका व्यक्त केली जाते .
Similar Posts
पुण्यात मॉल चां स्लॅब कोसळून ७ बिहारी मजुरांचा मृत्यू
पुणे/ आजकाल रात्री उशिरा पर्यंत इमारतींचे बांधकाम सुरू ठेऊन बांधकाम मजुरांना अक्षरशः गुलाम सारखे वागवले जाते मात्र युपी बिहार आणि पश्चिम बंगाल मधून पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात आलेले मजूर नाईलाजाने बारा बारा तास काम करतात पुण्याच्या एरवडा भागात अशाच बांधकाम मजुरांवर काळाने घाला घातला असून निर्माण धिन मॉलचा स्लॅब कोसळून ७ मजूर ठार झाले तर तिघे…
समितीचा अहवाल सरकारला बंधनकारक-परिवहन मंत्री एस टी संपाची कोंडी कायम
मुंबई/ काल एस ती कामगार संघटना आणि परिवहन मंत्र्यांची पुन्हा एक बैठक झाली मात्र त्यात झालेल्या चर्चेनंतर सुधा संपाची कोंडी फुटू शकली नाही संपकर्यानी कामावर परतावे त्यांच्या मागणीसाठी न्यायालयाच्या आदेशाने जी समिती नेमण्यात आली आहेे. त्या समितीचा अहवाल आम्हाला बंधनकारक आहे टी समिती सर्व अभ्यास करून विलिनीकरण बाबत निर्णय घेणार आहे त्यामुळे समितीचा अहवाल येई…
बांगला देशात रेहमान सरकारचा शपथविधी ! २५ मंत्र्यांमध्ये १ हिंदू मंत्री
ढाका/बांगलादेशमध्ये अलीकडील निवडणुकीत बीएनपीने मोठ्या फरकाने विजय मिळवला. बीएनपीने २९७ पैकी २०९ जागा जिंकल्या, तर जमात-ए-इस्लामी फक्त ६८ जागा जिंकल्या. १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत शेख हसीनाच्या अवामी लीगला लढण्याची परवानगी नव्हती. याशिवाय, अल्पसंख्याक समुदायातील चार उमेदवार विजयी झाले, ज्यात बीएनपीच्या तिकिटांवर विजयी झालेले दोन हिंदू होते. बांगलादेशातील राजकीय हिंसाचार आणि विद्यार्थ्यांच्या निषेधामुळे शेख हसीनाला…
छ. शिवरायांकडून प्रेरणा घेवूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बदलून दाखविला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवतीर्थावर अवतरली ‘शिवशाही; जाणता राजा महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला तुफान गर्दी मुंबईभारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदा पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केले तेव्हा त्यांनी रायगडावर जात छ. शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होवून दर्शन घेतले. त्यांच्याकडून प्रेरणा आणि तेज घेवुनच गेल्या ९ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बदलून दाखविला असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले….
दोन वर्षांत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही मुंबई, दि. ३: महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना…
भारत पाक सामन्यामुळे विमानाचे तिकीट महागलेभारताच्या विजयासाठी देशभर होमहवन सुरू
मुंबई/ टी २० वर्ल्ड कप मधील भारत पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज साखळी सामना १५ फेब्रुवारीला कोलंबो येथे होणार आहे.मुंबई ते कोलंबो दरम्यान विमानाची तिकीट ३० ते ४० हजार असते पण भारत पाक सामन्यामुळे ही तिकीट 1 लाखांवर गेली आहे.तर दुसरीकडे या सामन्यात भारताच्या विजयासाठी देशभरात होम हवन सुरू झाले आहे.भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारी…
