मुंबई/ झोपडपट्टीतल्या महिलांचे चोरून खाजगी क्षणांचे किंवा आंघोळी करतानाचे चित्रीकरण करून त्या महिलांची अब्रू चव्हाट्यावर टाकणाऱ्या दारूखाना सेक्स स्कँडल मुळे संपूर्ण मुंबई हादरली होती . अजून याचा मुख्य सूत्रधार सापडला नाही तो कधी सापडणार असा सवाल महिला करीत आहेत . कारण अशा घटना इतर ठिकाणीही घडू शकतात . शिवडी पोलिस ठाणे अधिकारी याच्यावर कुणाचा दबाव टाकत आहे का ? अशी शंका व्यक्त केली जाते .
Similar Posts
२४६ नगर परिषदा व ४२ नगर पंचायतीची निवडणूक जाहीर २ डिसेंबरला मतदान ३ ला निकाल
मुंबई/मत चोरी आणि मतदान याद्यांमध्ये असलेला घोळ यावर निवडणूक आयोग काय उत्तर देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते मात्र पत्रकार परिषदेत याबाबत बोलताना राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवले.विरोधकांचे आक्षेप आक्षेप आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवले आहेत पण त्यांनी अजून प्रतिसाद दिलेला नाही असे म्हणत यातून राज्य निवडणूक आयोगाने हात झटकले. दरम्यान…
योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच स्फोटकांचा साठा सापडला
चितोड/ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच संक्दरपूर गावात स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे. गावाच्या परिसरात सुमारे २० किमीपर्यंत मोठ्या प्रमाणावर स्फोटके पेरण्यात आली आहेत. तसेच एका ट्रकमध्ये ५०० किलो स्फोटकांचा साठा सापडल्याने पोलीस यंत्रणाही हादरली आहे. पोलिसांची भूमिकाही संशयास्पद दिसत आहे.येत्या १० जूनला आदित्यनाथ चित्तौराला येत आहेत, त्यापूर्वीच सकंदरपूर गावात ही घटना उघडकीस आली…
मुख्यमंत्री करणार काँग्रेसची नाराजी दूर
मुंबई – महा विकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेली कॉंग्रेस सध्या काही मुद्द्यांवरून सरकारच्या कामकाजावर नाराज आहे. त्यामुळेच आज कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने वर्षावर जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली . यावेळी झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीपासून ते लोकप्रतिनिधींना समान विकास निधी वाटप करण्याच्या प्रश्नांपर्यंतच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाल्याचे समजतेआज सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी कॉंग्रेसच्या सहा मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष…
राजकारण म्हणजे फक्त निवडणूक लढवणे इतकेच नाही -राज ठाकरे
पुणे – राजकारण म्हणजे निवडणूक लढवणे इतकेच नाही तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला राजकारणाशी संबंध येतो त्यामुळे सध्या राजकारणात जे काही सुरु आहे ते वाईट असले तरी राजकारणात यायला हवे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात एका व्याख्यानमालेत बोलताना सांगितले ते म्हणाले, या आधीच्या पुण्यात आणि त्यानंतरच्या पुण्यात अनेक बदल झाले आहे. त्यावेळी नदी पलीकडचं…
महाविकास आघाडीचे लोक हे तुष्टीकरणाचे गुलाम – विरोधकांवर मोदींची सडकून टीका
मुंबई – महा विकास आघाडीचे लोक हे तुष्टीकरणाचे गुलाम आहेत त्यांना मुंबईकरांशी काहीच घेणेदेणे नाही . अशा लोकांना जवळ करू नका . मुंबईचे भवितव्य महायुतीच घडवू शकेल अशा शब्दात पंतप्रधान मोडी यांनी आज मुंबईच्या सभेत महाविकास आघाडीवर ताशेरे ओढलेमहाविकास आघाडीचे लोक तुष्टीकरणाचे गुलाम आहेत. काँग्रेसने मुंबईचा कोणताही विकास केलेला नाही. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, काँग्रेस म्हणजे…
श्रीनगर मधे दहशतवादी हल्लात- तीन जवान शहीद ११जखमी
श्रीनगर/ जम्मू काश्मीरचा श्रीनगर येठी पंथा चौक भागात पोलिसांच्या गाडीवर दहशत वड्यानी केलेल्या गोळीबारात ३ जवान शहीद झाले तर ११जखमी झालेतकाल सायंकाळी सव्वा सह वाजता जेवण येथून ड्युटी संपवून पोलीस एका मोठ्या व्ह्यान मधून श्रीनगर कडे चालले होते मात्र त्यांची गाडी मंथा चौकात येताच दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यनी पोलिसांच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार केला त्यात एका…
