मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहायांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले आहे त्यासाठी त्यांनी शिंदे भाजप मिळून मिशन 150 चे टार्गेट भाजप कार्यकर्त्यांना दिले . 227 पैकी 150जागा जिकणे भाजपने मुंबईकरांसाठी असे काय केले आहे ते मात्र सांगितले नाही . त्यांनी मुंबईकरांना गृहीत धरले आहेत पण मुंबईकर अंधभक्त नाही त्यामुळे तो कुणाच्याही मागे फरफटत जाणार नाही . त्यामुळे 150 जागा जिंकण्याचा कल्पना विलास हास्यास्पद आहे .अमित शहा यांनी मुंबईकरांना अजून पुरते ओळखलेले नाही .त्यांना हे ठाऊक नसेल की मुंबईकरांचा भाजप वर किती राग आहे . ज. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाने लढून मुंबई मिळवली आहे त्यासाठी 105 आंदोलकांनी प्राणाचे बलिदान केलेय . पण मुंबईला केंद्राकडून कधीच न्याय मिळाला नाही देशातील एकूण महसुलाच्या 40 टक्के महसूल एकट्या मुंबईतून देशाला मिळतोय त्या बदल्यात मुंबईला काय मिळतेय .आज मुंबईतील अनेक विकास योजना पैशा अभावी पडून आहेत पण त्याकडे केंद्राचे लक्ष नाही उलट मुंबईला आर्थिक राजधानीचा जो बहुमान प्राप्त आहे तो भाजपच्या डोळ्यात खुपतोय .त्यामुळे आर्थिक राजधानी मुंबई ऐवजी अहमदाबादला करण्याचा घाट घातला जातोय .त्यासाठी मुंबईतील काही महत्वाच्या संस्था अहमदाबादला शिफ्ट करण्याचा खटाटोप सुरू आहे . मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठी मोदी आणि अमितशहांचे गुजराती मारवाडी टपून बसले आहेत . त्यांना मुंबईतून मराठी माणसाला घालवायचे आहे म्हणून त्यांना मुंबई महापालिका हवी आहे .पण या मुंबईत इथला मुंबईकर मराठी माणूस त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही शिवसेनेतल्या दोन चार फितुरांना हाताशी धरून मुंबई जिंकण्याचे स्वप्न जर कुणी पाहत असेल तर त्यांचे ते स्वप्न कदापि सत्यात उतरणार नाही .
Similar Posts
दोन मंत्री आणि अनेक आमदार सपामध्ये; युपी मध्ये भाजपात फूट
लखनौ/ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा डबा करणाऱ्या भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच उत्तर प्रदेशात मोठा निवडणुकीपूर्वीच मोठा हादरा बसला असून योगी मंत्रिमंडळातील कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्या मानतात आणखी पाच मंत्री भाजपला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडे शरद पवार यांनीही समाजवादी पक्षाबरोबर युती केली असून ते स्वतः निवडणूक परचारात…
अजमेर दर्ग्यावर दावा करण्याच्या याचिकेमुळे पुन्हा एकदा वातावरण तापले
जयपूर/राजस्थानच्या अजमेर मधील जगप्रसिद्ध असलेल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्गा हा हिंदूंचा आहे कारण या दर्ग्याखाली मंदिर होते असा दावा करणारी विष्णू गुप्ता या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची याचिका न्यायालयाने दाखल करून घेतल्यामुळे केवळ राजस्थानातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील वातावरण तापलेले आहे अजमेर मधील ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्गा हजारो वर्षापासून चा आहे आणि या दर्ग्यात सगळ्या जाती धर्माच्या…
पालिकेसाठी डास बनले खास -त्यांना मारण्यासाठी पालिकेच्या गळ्याला १० कोटींचा फास
मुंबई/ साथीचे रोग पसरविणारे डास सध्या मुंबई महापालिकेच्या गळ्याचा फास बनले आहेत कारण त्यांना मारण्यासाठी मुंबई महापालिकेला दर वर्षी १० कोटी १२लाख रुपये खर्च करावा लागतोय.नाना पाटेकर यांचा एका सिनेमात डायलॉग आहे एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है मगर याहा तो कयी माच्छारोने पालिका की कंगाल बना दिया है! त्यामुळे या डासांचा बंदोबस्त…
मराठा – ओबीसी तणाव वाढणार – ३ फेब्रुवारीला ओबीसींचा महा मेळावा
मुंबई – मराठा समाजाच्या मोर्चानंतर ओबीसी संघटनांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. ज्यांची कुणबी नोंद आहे, त्यांना प्रमाणपत्र देण्यास विरोध नव्हता. आता मात्र ओबीसी लेकरांच्या तोंडाचा घास पळविण्यात आला असल्याचा आरोप राज्याचे मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. सगेसोयरे मसुद्याच्या विरोधात लाखोंच्या संख्येने हरकती नोंदवण्याचे आवाहनही यावेळी भुजबळांनी केले.मुंबईत…
उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले- देवेंद्र फडणवीस यांच्या टिके मुळे शिवसेना संतप्त
*मुंबई/मी ढेकणाच्या नादाला लागत नाही कारण ढेकणाला बोटानी चिरडलं जातं तुझ्या नादाला लागला एवढ्या कोटीचा तू नाहीस अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस वर टीका केली होती .त्या टिकेचा समाचार घेताना आज देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्ला केला ते म्हणाले उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले याचा आम्हाला खूप दुःख…
लोकशाही मध्ये मताची ताकत ओळखा आणि मतदार यादीत आपले नाव नोंदवा- भवानजी
मुंबई/ लोकशाही मध्ये निवडणूक प्रक्रिये मधून सरकार बनत असते त्यामुळे आपल्या मताची ताकत खूप मोठी आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने मतदार यादीत आपले नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी सर्वांना खास करून तरुण पिढीला आव्हान केले आहेमतदान जागृती बाबत बोलताना बाबूभाई नी सांगितले की नमाज…
