लखनौ- युपी मधील योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे . कारण युपी आणि मदरश्यात मोठ्या संख्येने मदरसे आहेत त्यातील बहुतेक बेकायदेशीर आहेत आणि अशाच मदरश्यात मध्ये इस्लामिक कट्टर तेचे धडे दिले जातात . इस्लाम खत्रेमे है अशी बतावणी करून इस्लामच्या संरक्षण साठी जिहादी तयार केले जातात आणि याच जिहादी बनलेल्या तरुण मुलांना पुढे पाकिस्तानात पाठवून शस्त्रांच शिक्षण दिलं जात आणि मग ते दहशतवादी बनतात म्हणूनच मदरशांमध्ये मुलांना काय शिक्षण दिले जाते . हे मदरसे कोण चालवतात त्यांना फडींग कोण करते याची माहिती सरकारकडे असायला हवी आणि म्हणूनच योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा घेतलेला निर्णय योग्यच आहे अशी प्रतिक्रिया तिथल्या जनतेने व्यक्त केली आहे . महाराष्ट्रात सुधा असे अनेक बेकायदेशीर मदरसे आहेत . गोवंडी,जोगेश्वरी, भेंडी बाजार , मुंब्रा, मालेगाव , औराबाद, आदी शहरामधे असलेल्या मदरशांच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम शिंदे- फडणवीस सरकारने हाती घ्यावा अशी मागणी काही हिंदू संघटनांनी केली आहे .
Similar Posts
निशाणी आणि नाव असले काय नसले काय बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा आहे – राज ठाकरे
मुंबई/ मी शिवसेना सोडली पण त्याच्याशी शिंदे,राणे आणि भुजबळ यांच्या तुलना करू नका .निषणीसाठी सध्या भांडत आहेत पण माझ्यासाठी निशाणी असली काय किंवा ननसली काय मला फरक पडत ने कारण माझ्याकडे बाळासाहेबांचा विचार आहे आणि तो विचारच मला पुढे न्यायचा आहे असे मनसे अध्यक्ष राजं ठाकरे यांनी काल सांगितले यावेळी त्यांनी उद्वव ठाकरे यांना सवाल…
शिक्षकदिनी मुस्लिम शिक्षकाचा सत्कार केल्याने वाद!
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मानेगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद आणि खाजगी हायस्कूलमध्ये शिक्षक असलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ५ सप्टेंबर रोजी मानेगाव येथील विठ्ठल मंदिरात विविध शिक्षकांचा सत्कार करण्यात आला होता. गावातील शिक्षक शौकत बाशु शेख यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी “मुस्लीम आहेस, गोमांस खाणाऱ्याना मंदिरात…
धक्कादायक! पालिका शाळेतील १३हजार मुलांना मधुमेह रक्तदाब
मुंबई/ मधुमेह आणि रक्तदाब हे विकार मोठ्या माणसांमध्ये असतात असे आजवर समजले जायचे पण आता शाळकरी मुलेही या व्याधीच्या चक्रव्यूहात अडकली आहेत .महापालिकेने गेल्या सप्टेंबमध्ये शाळेतील मुलांची वैद्यकीय तपासणी केली होती त्याचा अहवाल आला आहे त्यानुसार पालिका शाळेतील २,८२००० मुलांची रक्तदाब चाचणी केली असता तब्बल ८००० मुलांना रक्तदाब असल्याचे आढळले तर २,७१००० मुलांची मधुमेह चाचणी…
वीरेंद्र शास्त्रींच्या चमत्कारांना शंकराचार्यांचे आव्हान
दिल्ली – दरबार भरवून लोकांचा भूतकाळ आणि भविष्यकाळ सांगणाऱ्या बागेश्वर बाबा अर्थात वीरेंद्र शास्त्री याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तर जाहीर आव्हान केलेलेच आहे पण आता शंकराचार्य यांनीही बॅगेशवरला खुले आव्हान केले आहेआज परमपूज्य शंकराचार्य स्वामी म्हणाले कि चमत्कार जर लोकांच्या भल्यासाठी असतील तर त्याचे स्वागत व्हायला हवे पण बागेश्वरच्या बाबतीत तसे काही दिसत नाही. बागेश्वर…
लालबागमध्ये बेस्ट बसच्या धडकेत ९ जखमी एकाचा मृत्यू
.मुंबई – लालबागच्या गणेश सिनेमा जवळ रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला ६६ क्रमांकांच्या बसमध्ये एका दारुड्या प्रवाशाबरोबर चालकाचे भांडण झाले यावेळी चालू बसमध्येच दारुड्याने बस चालकाला धक्का दिल्याने त्याचे बसवरचे नियंत्रण सुटले व बस पब्लिक मध्ये गुसळि या अपघातात एका महिलेचं मृत्यू झाला असून ९ जण जखमी आहेत या प्रकरणी दारुड्या प्रवाशाला काळाचौकी पोलिसांनी…
एनसीसी संचलनात मुलींनी केलेले नेतृत्व महिला सक्षमीकरणाची नांदी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
प्रजासत्ताक दिन शिबिरात महाराष्ट्राची विजयी पताका फडकावणाऱ्या एनसीसी चमूचे राज्यपालांकडून अभिनंदन नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये महाराष्ट्राचा ध्वज फडकावत तब्बल सात वर्षांनी पंतप्रधानांचे ध्वजनिशाण तसेच सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त करणाऱ्या एनसीसीच्या महाराष्ट्र चमूचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे बोलावून अभिनंदन केले. आज महिला युद्धविमाने चालवीत आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये महाराष्ट्र एनसीसीच्या…
