लखनौ- युपी मधील योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे . कारण युपी आणि मदरश्यात मोठ्या संख्येने मदरसे आहेत त्यातील बहुतेक बेकायदेशीर आहेत आणि अशाच मदरश्यात मध्ये इस्लामिक कट्टर तेचे धडे दिले जातात . इस्लाम खत्रेमे है अशी बतावणी करून इस्लामच्या संरक्षण साठी जिहादी तयार केले जातात आणि याच जिहादी बनलेल्या तरुण मुलांना पुढे पाकिस्तानात पाठवून शस्त्रांच शिक्षण दिलं जात आणि मग ते दहशतवादी बनतात म्हणूनच मदरशांमध्ये मुलांना काय शिक्षण दिले जाते . हे मदरसे कोण चालवतात त्यांना फडींग कोण करते याची माहिती सरकारकडे असायला हवी आणि म्हणूनच योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा घेतलेला निर्णय योग्यच आहे अशी प्रतिक्रिया तिथल्या जनतेने व्यक्त केली आहे . महाराष्ट्रात सुधा असे अनेक बेकायदेशीर मदरसे आहेत . गोवंडी,जोगेश्वरी, भेंडी बाजार , मुंब्रा, मालेगाव , औराबाद, आदी शहरामधे असलेल्या मदरशांच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम शिंदे- फडणवीस सरकारने हाती घ्यावा अशी मागणी काही हिंदू संघटनांनी केली आहे .
Similar Posts
महाराष्ट्रात महायुतीच्या विजयात समाजसेवक सुरेश यादव यांचा सहभाग
मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयात काही सहानुभूतीपूर्ण व्यक्ती समोर आले आहेत. यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीला जिंकण्यासाठी अनेकांमध्ये एका शक्तीची चर्चा आहे. यात रामदेवबाबाचे शिष्य सुरेश यादव असे त्यांचे नाव आघाडीवर असून, ते पतंजली योगपीठ मुंबई, भारत स्वाभिमानचे विद्यमान प्रभारी असून वर्षानुवर्षे सेवा देत आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुरेश यादव…
मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार –मला थोडा वेळ द्या हा प्रश्न आपण अभ्यास करून नक्कीच सोडवू–राष्ट्रपती
दिल्ली/ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाजाची जी कोंडी झाली होती ती आता राष्ट्रपतींच्या भेटीनंतर फुटण्याची शक्यता आहे काल संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली . यावेळी राष्ट्रपतींनी या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ मागितला आहे.मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काल सर्वपक्षीय शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले यावेळी संभाजी राजे यांनी…
प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची अखेर काँग्रेस बरोबर युती- वंचित ६२ जागा लढवणार-काँग्रेसच्या कमकुवत जागा वंचितला काय?
मुंबई/जानेवारी रोजी राज्यातील एकूण २९ महानगरपलािकांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल लगेच १६जानेवारी रोजी लागेल. एकाच दिवशी २९ महापालिकांसाठी निवडणूक होत असली तरी या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचीच सगळीकडे चर्चा आहे. भाजपा, शिवसेनेचा ठाकरे गट तसेच शिवसेनेचा शिंदे गट यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. ठाकरे गटाने यावेळी मनसेसोबत युती केली आहे. या युतीसोबत आता…
नालेसफाई मध्ये यंदाही कंत्राटदारांची हात सफाईची तयारी 13 ते 29 टक्के कमी दाराच्या निविदा
मुंबई/ नालेसफाईच्या कामात कशा प्रकारे हात सफाई केली जाते हे आता सर्व मुंबईकरांना समजले आहे.यंदाही तोच प्रकराहे मोठी नदी आणि इतर मोठ्या नाल्यांच्या सफाई साठी यंदा पालिका132 कोटी40 लाख खर्च करणार आहे.पण आश्चर्याची गोष्ट अशी की यां पालिकेची निविदा प्रक्रिया नेहमी प्रमाणे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . कारण कंत्राटदारांनी 13 ते 29 टक्के कमी दराने…
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते माथाडी भूषण पुरस्कारांचे नवी मुंबईत वितरण
माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील; स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, दि. २५ (जिमाका) : समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास…
मागाठाणे येथील झोपडपट्टीवासियांकडू न-लाखोंची मागणी करणाऱ्यांवर कारवाई करणार
आ. दरेकरांच्या प्रश्नावर मंत्र्यांचे उत्तर मुंबई – विधानपरिषदेत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत मागाठाणे येथे झोपडपट्टीचा सर्व्हे करताना कर्मचारी लोकांकडून पैशांची मागणी करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली. दरेकर यांच्या मागणीला मंत्री शंभूराजे देसाई यांनी सकारात्मक उत्तर दिले. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, जाणूपाडा पांडे…
