लखनौ- युपी मधील योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे . कारण युपी आणि मदरश्यात मोठ्या संख्येने मदरसे आहेत त्यातील बहुतेक बेकायदेशीर आहेत आणि अशाच मदरश्यात मध्ये इस्लामिक कट्टर तेचे धडे दिले जातात . इस्लाम खत्रेमे है अशी बतावणी करून इस्लामच्या संरक्षण साठी जिहादी तयार केले जातात आणि याच जिहादी बनलेल्या तरुण मुलांना पुढे पाकिस्तानात पाठवून शस्त्रांच शिक्षण दिलं जात आणि मग ते दहशतवादी बनतात म्हणूनच मदरशांमध्ये मुलांना काय शिक्षण दिले जाते . हे मदरसे कोण चालवतात त्यांना फडींग कोण करते याची माहिती सरकारकडे असायला हवी आणि म्हणूनच योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा घेतलेला निर्णय योग्यच आहे अशी प्रतिक्रिया तिथल्या जनतेने व्यक्त केली आहे . महाराष्ट्रात सुधा असे अनेक बेकायदेशीर मदरसे आहेत . गोवंडी,जोगेश्वरी, भेंडी बाजार , मुंब्रा, मालेगाव , औराबाद, आदी शहरामधे असलेल्या मदरशांच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम शिंदे- फडणवीस सरकारने हाती घ्यावा अशी मागणी काही हिंदू संघटनांनी केली आहे .
Similar Posts
मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा
मुंबई – लव्ह जिहाद ,आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी आज हिंदुत्ववादी संघटनांनी मुंबईत जण आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या : सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चालासुरुवात झाली आहे. शिवाजी पार्क इथून या मोर्चाला सुरुवात झाली अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या लव्ह जिहाद…
दिशाला मृत्यू नंतरही बदनाम का करताय -आई वडिलांचा सवाल
मुंबई/ सुशांतसिंग राजपूत याची कथित सेक्रेटरी दिशा सलियान हिच्या आत्महत्येचे राजकारण सुरू झाल्यामुळे दिशाचे पालक प्रचड तनावा खाली असून आम्हाला शांतपणे जगुद्य अन्यथा जीवच बरे वाईट करू असा इशारा त्यांनी दिल्यामुळे आता दिशा सलीयान प्रकरणाला भावनात्मक कलाटणी मिळाली आहे.सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर दिशा सलियन हिनेही इमारतीवरून खाली उडी टाकून आत्महत्या केली होती. मात्र त्या अगोदर…
लसीकरण झाल्या शिवाय दारू मिळणार नाही -उत्पादन शुल्क विभागाच्या फत्व्याने पिनाऱ्यांचे वांदे
खांडवा/करोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली मोहीम जास्तीत जास्त यशस्वी व्हावी यासाठी सरकारी अधिकारी नवी नवी शक्कल लढवत आहेतमध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाने फतवा जारी केला आहे की दारूच्या कुठल्याही दुकानावर किंवा बार मध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकांनाच दारूची विक्री करावी अन्यथा दारूच्या दुकानाचा परवाना एक महिन्यासाठी स्थगित केला जाईल.उत्पादन…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमाजी महापौर यांच्या वॉर्डांत एस.आर.ए प्रकल्पात नागरिकांची फसवणूक- भाजपने आवाज उठवला
मुंबई/ मोठ्या घरचे पोकळ वासे असे जे म्हटले जाते ते काही खोटे नाही कारण मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वार्ड क्रमांक 206 मधील एस आर ए प्रकल्पातील रहिवाशांना बिल्डरकडून अनेक महिन्यांपासून भाडीच दिली जात नाहीत .याबाबत किशोरी पेडणेकर आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे सतत पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नाही .याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की…
आमदाबाद मध्ये भीषण विमान अपघातमाजी मुख्यमंत्री विजय रुपानी सह २९७ जणांचा मृत्यू – विमानातील २४१तर विमान कोसळलेल्या हॉस्टेल मधील ५६ जण प्राणास मुकले
अहमदाबाद/ गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एक भीषण विमान दुर्घटना घडली. आमदाबाद वरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७/८ ए १७१ हे प्रवासी विमान टेक ऑफ नंतर अवघ्या दोन मिनिटात मेडिकल हॉस्टेलवर कोसळून विमानाचा स्फोट झाला. या विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी त्यांच्यासह विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला मात्र १ प्रवासी आचार्यकारित्या बचावले.दरम्यान हे विमान…
खिचडी घोटाळ्यात सुरज चव्हाणला अटक- ठाकरेंना मोठा झटका
मुंबई/ शंभर कोटी होऊन अधिक असलेल्या खिचडी घोटाळ्यात ठाकरेंचा निकटवर्ती सुरज चव्हाण याला आज अटक केली आहे यापूर्वी सुरत चव्हाण यांची या प्रकरणात चौकशी केलेली होतीकोरोना काळात मुंबईतून पलायन करणाऱ्या मजुरांसाठी मुंबई महानगरपालिकेने खिचडी पॅकेट वाटण्याची योजना राबवली होती तब्बल 132 कोटींच्या आसपास असलेल्या या योजनेत साठी काही कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली होती मात्र या…
