लखनौ- युपी मधील योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे . कारण युपी आणि मदरश्यात मोठ्या संख्येने मदरसे आहेत त्यातील बहुतेक बेकायदेशीर आहेत आणि अशाच मदरश्यात मध्ये इस्लामिक कट्टर तेचे धडे दिले जातात . इस्लाम खत्रेमे है अशी बतावणी करून इस्लामच्या संरक्षण साठी जिहादी तयार केले जातात आणि याच जिहादी बनलेल्या तरुण मुलांना पुढे पाकिस्तानात पाठवून शस्त्रांच शिक्षण दिलं जात आणि मग ते दहशतवादी बनतात म्हणूनच मदरशांमध्ये मुलांना काय शिक्षण दिले जाते . हे मदरसे कोण चालवतात त्यांना फडींग कोण करते याची माहिती सरकारकडे असायला हवी आणि म्हणूनच योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा घेतलेला निर्णय योग्यच आहे अशी प्रतिक्रिया तिथल्या जनतेने व्यक्त केली आहे . महाराष्ट्रात सुधा असे अनेक बेकायदेशीर मदरसे आहेत . गोवंडी,जोगेश्वरी, भेंडी बाजार , मुंब्रा, मालेगाव , औराबाद, आदी शहरामधे असलेल्या मदरशांच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम शिंदे- फडणवीस सरकारने हाती घ्यावा अशी मागणी काही हिंदू संघटनांनी केली आहे .
Similar Posts
महाविकास आघाडीच्या सभेत पुन्हा-उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला बोल
नागपूर – महाविकास आघाडीच्या आजच्या व्जर्मूथ सभेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी राज्यातलं शिंदे भाजप सरकारवर जोरदार हल्ला बोल केला तसेच मोदींवरही कठोर शब्दात टीका केलीमहाविकास आघाडीची आजची दुसरी सभा आहे, त्यानंतर आज महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमध्ये होत आहे. मला जुने दिवस आठवले. तेव्हा एकत्र नव्हतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना समारोसमोर होते. आम्ही त्यावेळी कर्जमुक्त करुन…
अर्थसंकल्प निराशजनक दारू महागल्याने तळीराम संतप्त
नवी दिल्ली/ यंदाच्या अर्थसंकल्पात आयकरात कोणताही बदल न करता जैसे थे स्थिती ठेवल्याने या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना फारसे काही मिळणार नाही.तर सिगारेट आणि दारू महाग केल्याने तळीराम अर्थमंत्र्यांवर नाराज झाले आहेत.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी ८५ मिनिटे भाषण दिले पण सामान्यांसाठी कोणत्याही मोठ्या घोषणा केल्या नाहीत. तथापि, कर भरणे सुलभ करणे, रेल्वे…
पहिल्या टप्प्यात देशभर उत्साही मतदन महाराष्ट्रात ५५.२९ टक्के
मुंबई/लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले तर महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदार संघात सरासरी ५५.२९ टक्के मतदान झालेमहाराष्ट्रात सर्वाधिक ६५ ट क्के मतदान गडचिरोली_ चिमूर मध्ये झाले.तर सर्वात कमी मतदान नागपूर मधे ४७ ट क्के झाले.महाराष्ट्रात जरी कमी मतदान झाले असले तरी ईशान्य भारतात ६५ ट क्क्याहून अधिक मतदान झाले पश्चिम बंगाल मधे…
तुम्ही इतकी वर्ष सत्तेत राहून महाराष्ट्राला काय दिले ? शरद पवार व उद्धव ठाकरे यांना अमित शहांचा सवाल
अकोला – यांना त्यांच्या मुलाशिवाय काहीच दिसत नाही, असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. याशिवाय अमित शाह यांनी इंडिया आघाडी आणि शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. 10 वर्षे केंद्रात मंत्री असताना महाराष्ट्रासाटी किती निधी मिळाला, असा सवाल अमित शाह यांनी शरद पवारांना विचारला आहे.अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा…
धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा
मुंबई/संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे मुद्दे याचे जवळचे सहकारी वाल्मिकी कराड यांचे नाव आल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या सहकार्याने अटक झाली होती त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनामे ची मागणी वाढली होती परंतु धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते अखेर संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली त्यामुळे धनंजय मुंडे…
आता लाडक्या बहिणींना मिळणार तीन सिलेंडर मोफत
मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही शासन निर्णय जारी केला आहे. अन्न आणि पुरवठा विभागाने मंगळवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार ४१२…
