मुंबई/ युपितील माफियांना अद्दल घडवण्यासाठी तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर फिरवले त्यांची बेनामी संपती जप्त केली.आणि या कारवाईतून अतीक मोहंमद आणि राजा भय्या सारख्या कुख्यात माफियाही सुटले नाहीत. मग हे जर युपिमध्ये होऊ शकते तर मुंबईत का नाही मुंबईत बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि मदत करणारे , गुंड टोळ्या, सरकारी जागा हडप करणारे माफीया, राजकीय सिडीकेट यांची आजही अब्जावधी रुपयांची बेनामी संपती मुंबईत आहे .यातले काही माफिया आज हयात नसले तरी त्यांचे वारसदार या बेनामी संप्तीचा उपभोग घेत आहेत . दक्षिण मुंबईत अशा हजारो मालमत्ता आहेत. ज्यात टॉवर, शॉपिंग मॉल, कंपन्या यासारखे व्यवसाय आहेत त्यावर कधी बुलडोझर फिरविणार .पालिकेत खैरनार नावाच्या एका उपायुक्तांनी दाऊदच्या बायकोच्या नावे असलेल्या जे जे हॉस्पिटल जवळच्या मेहजबीन या बेकायदेशीर इमारतीवर हातोडा चालवण्याचे धाडस दाखवले होते . त्याला मुंबईकरांचा मोठा पाठिंबा लाभला कौतुक झाले पण आज महापलिकेत चोर व चांडाळ बसलेले असल्यामुळेच माफियांच्या संपत्तीवर बुलडोझर चालवला जात नाही . पापन्याना किती दिवस सांभाळणार एक ना एक दिवस हे माफिया राज्यकर्त्यांच्या पोटावर बसतील तेंव्हा त्यांना आपली चूक कळेल असे आज मुंबईकर म्हणत आहेत
Similar Posts
ढोल ताशांच्या गजरात चिंतामणीचे आगमन
मुंबई/ गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला आहे त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे बाप्पांची मूर्ती वाजत गाजत आपल्या मंडपात नेत आहेत . शनिवारी चिंचपोकलीचा चिंतामणीचे असेच ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आगमन झाले . यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते रेश्मा खातू यांच्या गणेश मूर्ती चित्र शाळेपासून चिंचपोकळी येथील चिंतामणीचे मंडपापर्यंत परिसर गणेशमय…
जे. जे. उड्डाणपुला खालील संपूर्ण रस्ता दुभाजकाचे आकर्षक सुशोभिकरण कामास सुरुवात
मुंबई महापालिकेच्यावतीने ‘मुंबई सुशोभीकरण प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत पालिकेच्या ए, बी आणि सी विभागातून जाणाऱ्या जे.जे. उड्डाणपुलाखालील दुभाजकाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी साठी गगराणी यांनी भेट दिली . त्यावेळी सहायक आयुक्त (बी विभाग) शंकर भोसले यांच्यासह कार्यकारी अभियंता सूर्यकांत चौधरी, सहाय्यक अभियंता रुपेश भडांगे- निखिल कीर्तने, अभियंता – सागर शिवुडकर, किरण…
कोरोना ची तिसरी लाट फेब्रुवारी पर्यंत ओसरणार
मुंबई/ सध्या कोरोना ची तिसरी लाट आली असून तिने दिल्ली मुंबई मध्ये चिंता वळवायला सर्वात केली होती २५ डिसेंबर पासून दहा डिसेंबर पर्यंत कोरोणची रुग्ण संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत गेली मुंबई मध्ये्ये्ये्ये करोणाा चे रुग्ण २० हजाराच्या पुढे गेली तर महाराष्ट्रात ४६ हजारचा टप्पा ओलांडला ओमीक्रोनचे रुग्णही मोठ्या संख्येने सापडू लागले पण आता मात्र हळू…
श्रीमंतांची दिवाळी- दुःख गरिबांच्या भाळी
दोन वर्षात कोरोनाच्या संकट काळात लोकांना कोणताही सन साजरा करण्यात आला नव्हता पण यावर्षी मात्र करोना गेल्याने दोन वर्षांनी का होईना लोकांना सर्व सण साजरे करायची संधी मिळालेली आहे. त्यामुळे दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि आता दिवाळी लोक मोठ्या उत्साहात साजरी करीत आहेत.पण सगळ्यांच्याच नशिबी दिवाळीचा आनंद नाही ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची हाता तोंडाशी आलेली पिके…
अश्लील गाणी आणि रंगीत पाण्याचे फुगे फेकण्यास बंदी होळीनिमित्त पोलिसांची गाईडलाईन जारी
मुंबई/होळीनिमित्त पोलिसांनी गाईडलाईन जारी केली आहे त्यानुसार 12 मार्च ते अठरा मार्च या कालावधीत अश्लील गाणी अश्लील टिप्पणी छेडछाड करणे तसेच धुलीवंदनाच्या दिवशी रंगीत पाण्याचे फुगे फेकण्यास बंदी घालण्यात आली आहे जर कोणी असे केले तर त्यास पोलिस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम १३५ अन्वये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे आदेश काढण्यात आले आहेत हे…
शारदामाई वामनराव पै यांचे सद्गुण अंगिकारणे हीच आदरांजली ! ;
‘तेजोवलयांकित शारदा’ कार्यक्रमात असंख्य नामधारकांनी व्यक्त केल्या भावना. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या निधनानंतर तब्बल १० वर्षे शारदा माईंनी जीवनविद्या मिशनच्या सर्व नामधारकांवर प्रेम केले. माईंनी आपल्या जगण्यातून “जीवनविद्या ही जगायची असते” हा कानमंत्र दिला. आज शारदामाई जरी शरीराने आपल्यामध्ये नसल्या तरी त्या आठवणींच्या आणि ज्ञानाच्या रुपाने सर्व नामधारकांच्या ह्रुदयात कायम…
