मुंबई/ युपितील माफियांना अद्दल घडवण्यासाठी तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर फिरवले त्यांची बेनामी संपती जप्त केली.आणि या कारवाईतून अतीक मोहंमद आणि राजा भय्या सारख्या कुख्यात माफियाही सुटले नाहीत. मग हे जर युपिमध्ये होऊ शकते तर मुंबईत का नाही मुंबईत बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि मदत करणारे , गुंड टोळ्या, सरकारी जागा हडप करणारे माफीया, राजकीय सिडीकेट यांची आजही अब्जावधी रुपयांची बेनामी संपती मुंबईत आहे .यातले काही माफिया आज हयात नसले तरी त्यांचे वारसदार या बेनामी संप्तीचा उपभोग घेत आहेत . दक्षिण मुंबईत अशा हजारो मालमत्ता आहेत. ज्यात टॉवर, शॉपिंग मॉल, कंपन्या यासारखे व्यवसाय आहेत त्यावर कधी बुलडोझर फिरविणार .पालिकेत खैरनार नावाच्या एका उपायुक्तांनी दाऊदच्या बायकोच्या नावे असलेल्या जे जे हॉस्पिटल जवळच्या मेहजबीन या बेकायदेशीर इमारतीवर हातोडा चालवण्याचे धाडस दाखवले होते . त्याला मुंबईकरांचा मोठा पाठिंबा लाभला कौतुक झाले पण आज महापलिकेत चोर व चांडाळ बसलेले असल्यामुळेच माफियांच्या संपत्तीवर बुलडोझर चालवला जात नाही . पापन्याना किती दिवस सांभाळणार एक ना एक दिवस हे माफिया राज्यकर्त्यांच्या पोटावर बसतील तेंव्हा त्यांना आपली चूक कळेल असे आज मुंबईकर म्हणत आहेत
Similar Posts
आंबवकर सेवासंघ (आंबवकर,आंबोकर/आंबेकर,रीळकर,आंब्रे,) या संघटनेची पहिली कार्यकारणीची सभा मुंबई येथे संपन्न.
आंबवकर सेवा संघ (नोंदणीकृत) मुंबई – रत्नागिरी यांची पहिली कार्यकारणी सभा विक्रोळी येथे पार पडली. सदर संघटनेचे कार्यक्षेत्र हे मुबंई व रत्नागिरी येथे आहे.आंबवकर सेवासंघ या संघटनेचे महत्वाचे उद्देश्य हे मूळ वतन आंबव या गावातून विखूरलेल्या समस्त आंबवकर भावकीस (आंबवकर,आंबोकर/आंबेकर,रीळकर,आंब्रे,) यांस एकत्र आणणे व त्यांची सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक प्रगति करणे हे आहे. सर्व भावकी समाजामधे…
भायखळा येथे आयोजित झालेल्या ‘आई प्रिमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचा भव्य समारोप
मुंबई : भायखळा येथे आयोजित झालेल्या ‘आई प्रिमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचा यशस्वी समारोप झाला. या स्पर्धेत सहा संघांनी सहभाग घेतला असून, प्रथम क्रमांक आई महालक्ष्मी संघाला तर द्वितीय क्रमांक आई तुळजाभवानी संघाला मिळाला. तृतीय क्रमांक आई तुळजाभवानी संघाला लाभला.स्पर्धक संघ आणि त्यांचे मालक १) आई महालक्ष्मी (मालक: शुभम गावकर) – प्रथम क्रमांक२) 2) आई तुळजाभवानी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभारत जोडो यात्रेत मिलिंद देवरा सहभागी
मुंबई/ सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात जी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे मोठा प्रतिसाद मिळत असून यात्रेत दक्षिण मुंबईचे माजी काँग्रेस खासदार मिलिंद देवरा आणि त्यांचे सहकारी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत .
कर्जतमधील नांदगाव व ओलमण येथिल शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!!!! आमदारांचा उपस्थितीत निवासस्थानी झाला प्रवेश!
कर्जत तालुक्यांतील ओलमन आणि नांदगाव ग्रामपंचायती मधील शेकाप आणि राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज सेनेचे आमदार महेद्रशेठ थोरवे यांचा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला, यावेळी या सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे व अन्य पदाधिकारी व प्रवेशकर्ते दिसत आहेत.
अमेरिकेच्या विरोधात चीनची भारताला मदत
बीजिंग/अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर दबाव निर्माण करण्याची एकही संधी सध्या सोडताना दिसत नाहीयेत, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, त्या पैशांचा उपयोग हा रशिया आणि युक्रेन युद्धासाठी फंडिग म्हणून होत आहे, त्यामुळे भारतावर आपण ५० टक्के टॅरिफ लावल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ट्रम्प यांनी एच-1बी (एच/१ बी) व्हिसावरील शुल्कामध्ये देखील मोठी वाढ केली,…
मालिकांना महायुतीत घेऊ नका -फडणवीसांचे अजित पवारांना पत्र
मुंबई – जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे आज अजित पवार गटात सहभागी होत सत्ताधारी बाकावर बसले. मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसल्याने भाजपवरही टीका होऊ लागली असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहित विरोध केला आहे. सत्ता येते जाते, पण देश महत्वाचा. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये…
