मुंबई/ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद आता मिटला आहे दिदिंचे स्मारक आता कलीना येथील उच्च शिक्षण तंत्र विभागाच्या जागेवर होणार आहे तब्बल अधिक एकर जागेत या स्मारकासाठी १२०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे
गत रविवारी लता मंगेशकर यांचे मुंबईत निधन झाले होते त्यानंतर शिवाजी पार्क मैदानात त्यांचे स्मारक उभारावे अशी मागणी पुढे येऊ लागली पण त्याला तितकाच विरोध होऊ लागला कारण मैदाने ही खेळासाठी असतात स्मारकांसाठी नाही असे लोक म्हणू लागले म्हणूनच हे स्मारक आता कालिना येथे उभारण्याचा सरकारने निर्णय घेतलाय
Similar Posts
पाकिस्तानने दहशतवादा विरुद्धच्या लढाईला स्वतःची लढाई बनवले लष्कराचा दावा
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर आज पुन्हा एकदा भारतीय लष्कराच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांच्या उपस्थितीत या पत्रकार परिषदेतून भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी, ऑपरेशन सिंदूर आणि सीमारेषेवरील कारवायांसंदर्भात देशवासीयांना सांगण्यात आले. आमचा लढा पाकिस्तानच्या लष्काराशी नसून दहशतवादी अन् दहशवाद्यांशी असल्याचे लष्करप्रमुख ए.के. भारती यांनी सुरुवातीलाच स्पष्ट…
नरेंद्र मोदींकडून महायुतीच्या आमदारांना विकासाचा कानमंत्र पण अजित पवार गटाच्या १० आमदारांची दांडी
बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदारांना काय सांगितले? त्याबाबतची माहिती देताना शिवसेना आमदार दीपक केसरकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय जीवनात तुम्ही कसे काम करावे लोकांच्या प्रश्नांना कसे सोडवावे? याबाबत मार्गदर्शन केले. त्यांचे अनुभव शेअर केले. बैठकीत त्यांनी कोणतेही खडे बोल सुनावले नाहीत. त्यांनी सर्वाचे प्रबोधन केले. त्यांच्यासोबत सखोल चर्चा झाली. ते विरोधकांबाबत काही…
देशभर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा – आज पासून राम मंदिर सर्व भाविकांसाठी खुले
अयोध्या/पाचशे वर्षांच्या तीव्र संघर्षानंतर अखेर अयोध्येत राम मंदिर उभे राहिले आणि राम मंदिरात रामलीलाच्या मूर्तीची विधी वत प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी संपूर्ण अयोध्या नगरी एखाद्या नववधूप्रमाणे नटली होती पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सगळा पार पडल्यानंतर सायंकाळी शरीराच्या तीरावर महाआरती करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये महानायक अमिताभ बच्चन रजनीकांत संपूर्ण अंबानी…
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार यांचा शपथविधी
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए भाजप आघाडीला मोठं बहुमत मिळालं असून २४३ जागांपैकी २०२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामध्ये, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने येथील निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, भाजप सर्वाधिक जागा जिंकत येथे मोठा भाऊ बनल्याचं दिसून आलं. त्यामुळे, बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता देशाला होता. अखेर, बिहारचे मुख्यमंत्री म्हणून…
परशुराम घाटात दरड कोसळली वाहतूक ठप्प
मुंबई/ मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून चिपळूण / कलंबस्ते लोटे मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसापासून कोकणात पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे परशुराम घाटात रात्री दरड कोसळून सर्व दगड माती रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प…
मुंबई जिल्हा बँकेची ४९ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
एमएमआरडीए क्षेत्रात बेरोजगार युवा-युवतींच्या व्यवसायाकरिता विशेष कर्ज धोरण आणणार मुंबईतील मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्ड देणार आमदार प्रविण दरेकर यांचा निर्धार मुंबई- मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष आणि भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी आमदार दरेकर यांनी एमएमआरडीए क्षेत्रात बेरोजगार तरुण-तरुणीसाठी…
