मुंबई/ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद आता मिटला आहे दिदिंचे स्मारक आता कलीना येथील उच्च शिक्षण तंत्र विभागाच्या जागेवर होणार आहे तब्बल अधिक एकर जागेत या स्मारकासाठी १२०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे
गत रविवारी लता मंगेशकर यांचे मुंबईत निधन झाले होते त्यानंतर शिवाजी पार्क मैदानात त्यांचे स्मारक उभारावे अशी मागणी पुढे येऊ लागली पण त्याला तितकाच विरोध होऊ लागला कारण मैदाने ही खेळासाठी असतात स्मारकांसाठी नाही असे लोक म्हणू लागले म्हणूनच हे स्मारक आता कालिना येथे उभारण्याचा सरकारने निर्णय घेतलाय
Similar Posts
बिहारमध्ये महाआघाडी भुईसपाट! अवघ्या ३५ जागाभाजपाच्या एनडीएला बंपर बहुमत नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार
पाटणा/बिहारच्या विधानसभा निवडणूकाचे निकाल येत आहेत. निवडणूक निकालांचा कल आणि आलेले निकाल पहाता एनडीएचा मोठा विजय होत आहे. राज्यातील विधानसभे २४३जागांपैकी भाजपा आघाडीने २०० हून अधिक जागा जिंकल्या. आहेत. तर विरोधी पक्षांच्या महाआघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महाआघाडीने आतापर्यंत ५० चा आकडाही पार केलेला नाही. २०२५ च्या एनडीएच्या विजयाने पुन्हा एकदा साल २०१० च्या विधानसभेच्या…
मोदी शहांच्या गुजरात मध्ये दारूबंदीची एशी तैशी-विषारी दारू पिवून 31 जणांचा मृत्यू
अहमदाबाद/ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दारूबंदी साठी आपली हयात वेचलि पण तरीही गुजरात मध्ये दारूबंदी कायद्याची अमलबजावणी होऊ शकली नाही आणि आता तर भाजपच्या राज्यात दारू माफियना मोकळे रान मिळाले आहे .त्यामुळेच गुजरात मध्ये एक भयंकर दारुकांड घडले आणि त्यात 31 जणांचा मृत्यू झाला तर 40 जन रुग्णालयात असून त्यातील काहीं लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याने…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंच्या भाषणाची शिवसेनेतील मराठी तरुणांना भूरळ
मुंबई/ गुडी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवतीर्थावर जे भाषण केले त्यावर सेनेतील बडे नेते भलेही टीका करीत असेल तरी सामान्य शिवसैनिक मात्र राजच्या भाषणाने प्रभार्वित झाला आहे .कारण मुस्लिमांच्या विरोधात प्रथमच एका मराठी नेत्याने जाहीरपणे आवाज उठवून मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी केली आहे . त्यामुळें महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील मराठी तरुण खुश…
महाराष्ट्र आणि मुस्लिम समाजानेही टाकला सुटकेचा निःश्वास
मनसेची आजची राज्यव्यापी महा आरती रद्दमुंबई/ भोंगे आणि हनुमान चाळीसच्या वादाने अगोदरच महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असताना आज रमजान ईदच्या दिवशी च मनसेने महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमध्ये आरती करण्याचा निर्णय घेतलेला होता पण नंतर तो रद्द करण्यात आला दुसऱ्याच्या सणात विघ्न नको म्हणून कुणीही 3 मे रोजी महाआरती करू नये पुढे काय करायचे ते मी ट्विट करून…
स्वामी समर्थच्या कबड्डीत भारत पेट्रोलियमची बाजी
स्वामी समर्थ कबड्डीमुंबई, दि. १२ (क्री.प्र.)- संदीप धुल आणि शुभम शिंदेच्या मगरमिठीनंतरही (सुपर टॅकल) भारत पेट्रोलियमने मध्य रेल्वेचा थरारक संघर्ष २६-२५ असा रोखत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषकावर आपले नाव कोरले आणि या मोसमात व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत जेतेपदाचा चौकार ठोकला. प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत दिलीप परब क्रीडानगरीत कबड्डीप्रेमींना अक्षरशा हृदयाचे ठोके चुकवणारा कबड्डीतला खरा…
पोलिसांच्या लाठीमारानंतर रिफायनरी विरुद्धचे आंदोलन- ३ दिवसांसाठी स्थगित प्रकरण पुन्हा चिघळणार
राजापूर – रिफायनरीविरोधात बारसूमध्ये सुरू असलेले आंदोलन आज चिघळले. पोलिसांनी रिफायनरीच्या माती सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. त्याशिवाय, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक ग्रामस्थ जखमी झाले. पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हाधिकारी, कोकण परिक्षेक्षत्राचे पोलीस महानिरीक्षक दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना चर्चेचे आवाहन केले. मात्र, ग्रामस्थांनी याला विरोध करत पाठ फिरवली. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह…
