मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी जो संप सुरू आहे त्या संपकऱ्याना काल दोन मोठे धक्के बसले पहिला म्हणजे बडतर्फी रोखण्यासाठी न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आली होती ती न्यायालयाने फेटाळली त्यामुळे संपकरी कामगारांना बडतर्फ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर दुसरीकडे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सांगून टाकले की एस टी कामगारांचे विलीनीकरण होणार नाही त्यामुळे संपकर्यांसाठी हे दोन मोठे धोके आहेत.
Similar Posts
स्वागत नवं वर्षाचे आव्हान परतलेल्या कोरोनाचे
सरत्या वर्षाचा कटू गोड आठवणींना मागे टाकून 2023 या नव वर्षात पदार्पण करताना माणसाने निश्चितपणे स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी काहीतरी संकल्प केले असतील . पण या वर्षात त्याची पूर्तता होईल की नाही याची मात्र काहीच शास्वती दिसत नाही. आणि त्याची कारणेही तशीच आहेत.माणसाचे जीवन दिवसेंदिवस खडतर आणि तितकेच आव्हानात्मक बनत चालले आहे. महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार आणि या सर्वांना…
राज ठाकरे यांनी आता तरी मास्क लावावा- महापौर
मुंबई/ माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लॉक डाऊन पासून आता पर्यंत कधीच मास्क वापरला नव्हता मात्र त्यामुळेच कदाचित त्यांना कोरोणाणें गाठले असावे सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत यावर बोलताना मुंबई चां महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की करोनाच्या .संकट काळात मास्क हे सुरक्षा कवच आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी आता तरी मास्क लावावा…
भोंगेवल्यांचा 3 मे रोजी सरकार भोंगा वाजवणार
मुंबई/ हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालून मशिदींवरील भोग्या बाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे विरुद्ध आता सरकारनेही व्यूहरचना करायला सुरुवात केली असून 3 तारखेला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेबाबत एक अक्शन प्लॅन तयार केला आहेसरकारने किती जरी नियम आणि निर्बंध घातले तरी 3 तारखेनंतर मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर आम्ही ठरल्या प्रमाणे मशिदी समोर भोंगे…
शालिनी सहकारी बँक लिमिटेड 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
शालिनी सहकारी बँक लिमिटेड 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब सदाशिव देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच वसंतदादा इंजीनियरिंग कॉलेज येथे संपन्न झाली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष आप्पासाहेब देसाई यांनी बँकेची गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या मोबाईल नेट बँकिंग सेवेच्या मागणीची पूर्तता करून त्याद्वारे व्यवहार करण्याचे आव्हान केले. तसेच बँकेचे क्षेत्र पश्चिम…
उद्धव ठाकरे कुटुंबासह मोदींना भेटून आले – शिक्षणमंत्री केसरकर यांचा खळबळजनक दावा
मुंबई: आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेजण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आले आहेत, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा दिलेला शब्द फिरवला आहे. त्यामुळे आता त्यांना जवळ करायचे की नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च ठरवावे. पण यानिमित्ताने ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा…
निशाणी आणि नाव असले काय नसले काय बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा आहे – राज ठाकरे
मुंबई/ मी शिवसेना सोडली पण त्याच्याशी शिंदे,राणे आणि भुजबळ यांच्या तुलना करू नका .निषणीसाठी सध्या भांडत आहेत पण माझ्यासाठी निशाणी असली काय किंवा ननसली काय मला फरक पडत ने कारण माझ्याकडे बाळासाहेबांचा विचार आहे आणि तो विचारच मला पुढे न्यायचा आहे असे मनसे अध्यक्ष राजं ठाकरे यांनी काल सांगितले यावेळी त्यांनी उद्वव ठाकरे यांना सवाल…
