मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी जो संप सुरू आहे त्या संपकऱ्याना काल दोन मोठे धक्के बसले पहिला म्हणजे बडतर्फी रोखण्यासाठी न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आली होती ती न्यायालयाने फेटाळली त्यामुळे संपकरी कामगारांना बडतर्फ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर दुसरीकडे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सांगून टाकले की एस टी कामगारांचे विलीनीकरण होणार नाही त्यामुळे संपकर्यांसाठी हे दोन मोठे धोके आहेत.
Similar Posts
पोलीस अमलदार श्रीमती अलका ठाकूर यांचा गौरव
महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई विवेक फणसाळकर यांनी विशेष शाखेत काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस महिला अंमलदार यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.चार पोलीस महिला अधिकारी व पाच महिला पोलीस अमलदार यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे सदरचा कार्यक्रम माननीय पोलीस आयुक्त कार्यालय भरू चा हॉल येथे दिनांक १४/३/२०२३…
फॉरेन फंडिंगला वेसण
केंद्राकडून 12 हजारहून अधिक एनजीओ चे परवाने रद्द दिल्ली- जामिया मिलिया इस्लामिया, ऑक्सफेम इंडिया सह देशातील बारा हजाराहून अधिक अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे (एन जी ओ )फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेगुलेशन लायसन्स ( परकीय निधी स्वीकारण्याचे परवाने) केंद्र सरकारने रद्द केले आहेत .एक जानेवारीपासून या सर्व संस्था परदेशातून मिळणाऱ्या देणग्या स्वीकारु शकणार नाहीत.गृहमंत्रालयाकडून शनिवारी माहिती देण्यात आली. सहा…
देशात १९ जूनला पोट निवडणूक
नवी दिल्ली/देशातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये १९ जून रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने त्यासाठी अधिकृत घोषणा केली आहे. गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल राज्यांतील रिक्त जागांवर निवडणुका घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या राज्यांमध्ये काही जागा आमदारांच्या मृत्यूमुळे तसेच राजीनाम्यानंतर रिकाम्या झाल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या मागे ई डी चां ससेमीरा कायम -अनिल परब यांच्या घरावर धाड
मुंबई/ महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अपयशी ठरलेल्या भाजपला आता सुडाच्या राजकारणातून महाविकास आघाडीला आणि खास करून शिवसेनेला संपवायचे आहे आणि म्हणूनच आता आणखी एका मंत्र्याच्या घातला ईडी ची सीडी लावण्यात आली आहेपरिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर मनी लॉडरिंग प्रकरणी छापे टाकण्यात आले.मुंबई पुणे आणि रत्नागिरी अशा तीन ठिकाणी हे छापे टाकण्यात…
मनसेच्या बैठकीत ठाकरेंच्या सेनेबाबत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर मात्र युती कायम
भाजप बरोबर जाण्याची शक्यता राजने फेटाळलीमुंबई/ पालिका निवडणुकीत युती असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेच्या उमेदवारांना पुरेशी मदत मिळाली नाही त्यामुळेच मुंबईत अपेक्षित यश मिळू शकले नाही .अशा शब्दात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे समोर तक्रारीचा पाढा वाचला.मात्र आता तक्रारी नको कामाला लागा असा आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.त्यामुळे ठाकरे बंधूंची युती कायम राहणार आहे.तर भाजपा…
सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मुंबई – आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्र सराकरच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळ बैठक मंजुरी देण्यात आली आहे. तसेच केवळ एक रुपयात पीक विमा योजना या अर्थसंकल्पातील घोषणेला आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात…
