मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी जो संप सुरू आहे त्या संपकऱ्याना काल दोन मोठे धक्के बसले पहिला म्हणजे बडतर्फी रोखण्यासाठी न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आली होती ती न्यायालयाने फेटाळली त्यामुळे संपकरी कामगारांना बडतर्फ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर दुसरीकडे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सांगून टाकले की एस टी कामगारांचे विलीनीकरण होणार नाही त्यामुळे संपकर्यांसाठी हे दोन मोठे धोके आहेत.
Similar Posts
अमृतमहोत्सवी प्रल्हाददादांची अमृतवाणी ! -योगेश वसंत त्रिवेदी,
.. ३ नोव्हेंबर १९९६ ! स्थळ : बदलापूर ! कार्यक्रम : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु श्री वामनराव पै यांचे प्रवचन ! मी दैनिक ‘सामना’चा उपसंपादक म्हणून कार्यरत होतो आणि माझे वास्तव्य अंबरनाथ येथे होते. तिथल्या महाराष्ट्र बॅंकेचे अधिकारी प्रा. सुहास पटवर्धन यांचा परिचय झाला होता आणि त्यांनी मला ‘सामना’चा उपसंपादक या नात्याने सद्गुरु श्री वामनराव…
इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर अमेरिकेचा हल्ला – तिसऱ्या महायुद्धाचे काउंटडाऊन सुरू
तेहरान/इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात, आता अमेरिकेची एन्ट्री झालेली आहे. अमेरिकेने रविवारी पहाटे इराणच्या तीन अनुप्रकल्पांवर हल्ला करून जगात खळबळ माजवली आहे. त्यामुळे चिडलेल्या इराणने अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे .परिणामी जगात तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे. या युद्धात अमेरिकेची एन्ट्री म्हणजेच तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी आहे अशी प्रतिक्रिया जगातील अनेक…
भाजपा शिंदे गटातील झगडा दिल्ली दरबारी- महायुतीतील वाद सुरूच
नवी दिल्ली/महायुतीत भाजपानी शिंदे गट यांच्यात जो तणाव सुरू आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला भाजपा पक्ष श्रेष्ठींना भेटण्यासाठी गेलेले असतानाच मुंबईत अजितदादानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे.या भेटीगाठी म्हणजे महायुतीतील बाबानाव असल्याचे बोलले जात आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत वादाची ठिणगी पडली असून या ठिणगीचा…
इडीकडून अनिल अंबानींचे वांद्र्यातील घर जप्त
मुंबई/ उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील ‘एबोर्ड’ निवासस्थानावर ईडीकडून तात्पुरती जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या या घराची किंमत अंदाजे ३७१६ कोटी रुपये एवढी आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार अनिल अंबानी आणि त्याच्या उद्योग समूहातील कंपन्यांविरोधात आतापर्यंत एकूण जप्तीची कारवाई १५००० कोटींपेक्षा जास्तीची आहे. दरम्यान ईडीने कारवाई करण्यापूर्वी सोमवारी मुंबई…
खरी शिवसेना शिंदेंचीच ! दोन्ही गटातील सर्व आमदार पात्र – आमदार अपात्रतेची प्रकरणावर राहुल नार्वेकरांचा निर्णय
मुंबई – खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. पक्ष आणि चिन्हही त्यांचंच आहे असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला आहे. तसंच भरत गोगावलेंचा व्हीप वैध आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. यापाठोपाठ १६ आमदारांपैकी एकालाही अपात्र करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे या कायदेशीर लढाईत एकनाथ…
ढोंगी भाजपा – यशवंत जाधव
भाजपाचे मुंबई महापालिकेत जे ८१ नगरसेवक आहेत, त्यातील ३० नगरसेवक हे मराठी आहेत, उर्वरित सर्व अमराठी आहेत. त्यामुळे ज्या पक्षाला महापालिकेत ५० टक्केही मराठी नगरसेवक देता येत नाहीत, त्यांनी मराठीवर बोलू नये. मराठीचा मुद्दा शिवसेनेच्या नसानसांत भिनलेला आहे. आता निवडणूक जवळ आल्यावर ते मराठीवर बोलत आहेत, पण हे त्यांचे ढोंग आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत…
