मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी जो संप सुरू आहे त्या संपकऱ्याना काल दोन मोठे धक्के बसले पहिला म्हणजे बडतर्फी रोखण्यासाठी न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आली होती ती न्यायालयाने फेटाळली त्यामुळे संपकरी कामगारांना बडतर्फ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर दुसरीकडे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सांगून टाकले की एस टी कामगारांचे विलीनीकरण होणार नाही त्यामुळे संपकर्यांसाठी हे दोन मोठे धोके आहेत.
Similar Posts
कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची १०० कोटींची उधळपट्टी———पवई तलावाचे अनावश्यक सुशोभीकरण—खळबळजनक
कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची १०० कोटींची उधळपट्टीपवई तलावाचे अनावश्यक सुशोभीकरणमुंबई–(किसनराव जाधव) गेल्या वर्षभरापासून कोरोंनाचे संकट सुरू आहे कोरोंनाच्या या संकटाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसलाय मोठ्या प्रमाणात जीवित हानी तर झालीच पण अनेक ठिकाणी कोविड सेंटर उघडावे लागल्याने पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असे असताना केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी आणि त्यातून सत्ताधाऱ्यांना मिळणाऱ्या टक्केवारी साठी कोट्यवधीची…
सोमवारपासून सलग ३ दिवस आमदार अपात्रता सुनावणी सुरु
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच १८ डिसेंबरपासून या प्रकरणातील अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर तीन दिवस ही सुनावणी सुरू असणार आहे. यातील प्रत्येकी दीड-दीड दिवस शिवसेना ठाकरे गट) आणि शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवाद करता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत निकाल…
विरोधी पक्षाच्या दबावाला एसटी कर्मचाऱ्यांनी बळी पडू नये ! -संजीव पोतनीस (नाशिक) एसटी महामंडळातील
कर्मचाऱ्यांचा संप आणि वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. एसटी महामंडळामध्ये जो सध्या कामगारांनी संप पुकारला आहेत त्याच्यामागे भाजपचे पडळकर आणि इतर मंडळी यांचा पाठिंबा आहे. मुळात वस्तुस्थिती अशी आहे की गेली दोन वर्ष भारतामध्ये करोना या रोगाने थैमान घेतले आहे अशा परिस्थितीत सर्व सरकारी संस्था या आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत. एसटी महामंडळाचे सांगायचे झाल्यास या…
विश्वास नांगरे पाटील सरकारचे माफिया- किरीट सोमय्या
मुंबई/ महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांवर बेछूट आरोप करणारे किरीट सोमय्या आता बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर घसरले असून मुंबईचे सह पोलीस आयुक्तांवर त्यांनी भयंकर आरोप केले आहेत.मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मला जबरदस्तीने सहा तास मुंबईत अडवून ठेवले होते ते महा विकास आघाडी सरकारचे माफिया आहेत आणि त्यांच्या विरुद्ध आपण मानव हक्क आयोगाकडे…
राज्यसभेसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर -अशोक चव्हाण मिलिंद देवराना उमेदवारी
मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची गुरुवारी शेवटची तारिख आहे. दरम्यान, महायुतीचे सर्व उमेदवार उद्या एकत्रित येत अर्ज भरणार आहेत. महायुतीचे सर्व उमेदवार उद्या दुपारी 1 वाजता अर्ज भरतील, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असणार आहेत. उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महायुती अॅक्शन मोडमध्ये आली आहे.राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात…
अखेर दीड वर्षांनी राज्य महिला आयोगाला अध्यक्ष रुपाली चाकनकर नव्या अध्यक्षा
मुंबई/ महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गेल्या दीड वर्षापासून रिकामे होते अखेर राष्ट्रवादी चां प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकण कर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहेआघाडी सरकारच्या काळात बराच काळ महिला आयोगाला अध्यक्ष नव्हता .त्यानतर फडणवीस सरकारचां काळात औरंगाबादचां माजी महापौर विजया रहाटकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी…
