कर्नाटक- येथे दिनांक १३/११/२०२१ ते १४/११/२०२१ या दरम्यान राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा (Rural Game Roller Skating National Championship-2021) आयोजित करण्यात आली. स्पर्धेत इतर राज्यांसोबत महाराष्ट्र राज्याचे खेळाडू ही सहभागही झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघा तर्फे वांद्रे(पू) मुंबई येथील क्षितिज स्पोर्ट्स क्लब चे कुमार श्रवण संदीप गावडे (U-16 speed quad), कुमार चिरायू शत्रुघ्न गावडे(U-13 speed quad) आणि कुमार कृष्णा संतोष जैस्वाल(U-12 speed inline) चे स्पर्धक सहभागी झाले होते. या तिन्ही खेळाडूंनी स्पर्धेत नेत्र दीपक कामगिरी केली आहे. सदर स्पर्धेत कुमार श्रवण संदीप गावडे याने U-16 speed quad गटातील 1000m व 500m या दोन्ही विभागात सुवर्ण पदक पटकावले आणि कुमार चिरायू शत्रुघ्न गावडे याने U-13 speed quad गटातील 1000m व 500m या दोन्ही विभागात कास्यापडक पटकावले. या दोन्ही खेळाडूंची आता आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. गेले आठ वर्ष वांद्रे पूर्व येथील क्षितिज स्पोर्ट्स क्लब याची वाटचाल प्रशिस्क निखिल विजय तांबे आणि प्रशिक्षक यश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती पथावर सुरू आहे. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक निखिल सर व यश सर यांना प्रामुख्याने दिले आहे.
Similar Posts
राष्ट्रवादी मुळे जातीयवाद वाढला–राज ठाकरे
पुणे/ राष्ट्रवादी च्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असा गंभीर आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते संतापले आहेतकाल राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलित बोलताना महाराष्ट्रात सुरू असलेल्या जातीपातीच्या राजकारणाबद्दल संताप व्यक्त करीत याला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे म्हटले आहे राज ठाकरे यांच्या या विधानाने राष्ट्रवादीत मोठी खळबळ माजली. त्यानंतर पलटवार करताना…
खासदारकी पाठोपाठ राहुल गांधींचे घरही जाणार
दिल्ली -एका वादग्रस्त विधानाप्रकारणीराहुल गांधी याना न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांची खासदारकीची गेली त्यामुळे त्यांना दिल्लीतील घर खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे त्यामुळे खासदारकी बरोबर त्यांचे घरही जाणार आहेगुजरात मधील सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनावा’शी संबंधित केलेल्या टिप्पणीबद्दल२०१९ मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले होते….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएवढी जर भीती वाटत असेल तर सरकार बरखास्त करून घरी सुरक्षित बसा
सध्या महा विकास आघाडीचे सरकार सोडले तर कोरोंनाची भीती कुणाच्याही मनात नाही.आणि भीती बाळगून तरी काय करणार पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी घराबाहेर पाधायला नको का? जे कोरोंनाची i भीती दाखवून कठोर निर्बंध लावत आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा आणि सर्व सेवा सुविधा आहेत त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही आणि कठोर निरबधाच्या या दुष्ट चक्रात जो माणूस…
उकाड्यामुळे अखेर शाळांना एप्रिल पासूनच सुट्टी
मुंबई/ सध्या महाराष्ट्रात प्रचंड उकाडा आहे तापमान 42 डीग्रिरीच्या पुढे गेले आहे राज्याच्या अनेक भागातून उष्माघाताने लोक मृत्यू पावल्याच्या घटना घडत आहेत. खारघर मध्ये ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या समाज भूषण पुरस्काराच्या सोहळ्यात १४ श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता त्यामुळे या कडाक्याच्या उन्हाचा त्रास लहान विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून सरकारने मे ऐवजी एप्रिल 21…
कुंपणानेच शेत खाल्ले; परीक्षा परिषदेचा आयुक्तच निघाला सूत्रधार
सुपे गजाआड: पेपर फुटित १४ टोळ्या सक्रियपुणे : म्हाडाच्या पेपर फुटी प्रकरणाची चौकशी करता करता शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि त्यांच्या सहाय्यक अभिषेक सावरीकरला यांना अटक केली आहे. सुपेच्या घरातून ८९ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ५० हजार ते एक…
समग्र रायगड” कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
“ यावेळी उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत तसेच राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, रायगड जिल्हाधिकारी तथा प्रभारी कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण” या…
