कल्याण/ रेल्वे प्रवासासाठी दोन डोस ची सक्ती तसेच कोरोनची वाढती भीती यामुळे लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत आहे आणि याच वाढत्या गर्दीमुळे काही लसीकरण केंद्रावर हाणामारीचे प्रकार घडत आहेत काल कल्याणच्या हॉली क्रॉस रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झाली सुरवातीला बाचाबाची होऊन नंतर शिवीगाळ झाली आणि त्या नंतर या दोन्ही तरुण एकमेकींना भिडल्या आणि हाणामारी सुरू झाली यावेळी रांगेतल्या इतर लोकांनी तसेच लसीकरण केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे भांडण सोडवून त्यांना शांत केले कल्याण डोंबिवली मध्ये लसीचा तुटवडा असल्याने लोक लसीकरण केंद्रावर रात्री बारा वाजल्यापासूनच रांगा लावताना दिसतात अशावेळी जास्त गर्दी झाल्यावर भांडणे आणि हाणामारी सुरू होते त्यामुळे कल्याण डोंबिवली साठी लसीचा जादा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी कल्याण डोंबिवली महापालिकेने केली आहे
Similar Posts
शारदामाई वामनराव पै यांचे सद्गुण अंगिकारणे हीच आदरांजली ! ;
‘तेजोवलयांकित शारदा’ कार्यक्रमात असंख्य नामधारकांनी व्यक्त केल्या भावना. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या निधनानंतर तब्बल १० वर्षे शारदा माईंनी जीवनविद्या मिशनच्या सर्व नामधारकांवर प्रेम केले. माईंनी आपल्या जगण्यातून “जीवनविद्या ही जगायची असते” हा कानमंत्र दिला. आज शारदामाई जरी शरीराने आपल्यामध्ये नसल्या तरी त्या आठवणींच्या आणि ज्ञानाच्या रुपाने सर्व नामधारकांच्या ह्रुदयात कायम…
ज्यांनी युपीतील जनतेला लुटले त्यांना आयुष्यभर तुरुंगात रहावे लागेल/ योगी आदित्यनाथ
लखनौ/उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०१६ आणि त्यापूर्वीच्या भरती प्रक्रियांवर जोरदार टीका केली आहे. अनेक भरती प्रकरणे सीबीआयकडे सोपवावी लागली. एका व्यक्तीने आठ ठिकाणी नाव नोंदवून पैसे घेतले होते. चौकशीत हे सर्व एकाच कुटुंबातील लोक होते, जे पैसे घेऊन भरती करायचे आणि ज्यांनी राज्यातील जनतेची लूट केली. ज्यांनी उत्तर प्रदेशला बीमारू राज्य बनवले, त्यांना…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमंदाकिनी खडसे यांना १२ जानेवारी पर्यंत न्यायालयाचा दिलासा
मुंबई/ पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे याना न्यायालयाने १२ जानेवारी पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे .त्यांचे वकील ॲड मोहन टेकावडे यांनी न्यायालयात उत्कृष्ट युक्तिवाद करताना मदकिनी खडसे कशा प्रकारे ई डी ला तपासात सहकार्य करीत आहेत ते सांगितले वारंवार समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने पीएमएलए न्यायालयाने अजामीनपात्र…
गुणांपेक्षा माणूस मोठा आहे: शिक्षणातील स्पर्धा आणि मानसिक आरोग्य
आज शिक्षण हे ज्ञानाचे साधन कमी आणि स्पर्धेचे रणांगण अधिक बनले आहे. गुण आणि रँक यांनाच यशाचे अंतिम मोजमाप समजले जाऊ लागले आहे. नीट सारख्या परीक्षांमध्ये लाखो विद्यार्थी बसतात, पण जागा मर्यादित असतात. यामुळे लाखो विद्यार्थी “कमी बुद्धिमान” असे मानले जात नाहीत, पण निकालाच्या दिवशी समाज “हुशार” आणि “नालायक” अशी विभागणी करतो. ही विभागणी अन्यायकारक…
मुंबईतील एटीएस छापेमारी
मार्च २०२६ च्या सुरुवातीला झालेल्या या कारवाईत ISIS आणि पाकिस्तान-आधारित दहशतवादी नेटवर्कचा तपास सुरू आहे. चार संशयित ताब्यात, काहींवर अटका झाल्या; ऑनलाइन प्रचाराचे सबळ पुरावे मिळाले.ठिकाणे व कारवाईएटीएसच्या कालाचौकी, नागपाडा व विक्रोली युनिट्सने गोवंडी (३ ठिकाणी) व कुर्ला (१ ठिकाण) येथे रात्री छापे टाकले.स्थानिक पोलिस सहाय्याने गोपनीय ऑपरेशन; संध्याकाळी सुरू होऊन मध्यरात्रीपर्यंत चालले.चार संशयित (त्यापैकी…
पालिकेत अपुरे मनुष्यबळ लोकांची नागरी सुविधांची कामे रखडली
मुंबई/जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी मुंबईची ओळख आहे. मुंबई महानगरपालिकेचा 30000 कोटींचा बजेट आहे. परंतु जवळपास अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरातून, पालिका जो महसूल वसूल करते, त्या महसुलातून लोकांची नागरी सुविधांची कामे होत नसल्याच्या असंख्य तक्रारी पालिकेकडे येत आहेत. आणि याचे मुख्य कारण आहे पालिकेकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यात…
