दिल्ली/ आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन एन दिवाळीच्या तोंडावर सरकारने पेट्रोल ५ तर डिझेल १० रुपये प्रतीलाईटर स्वस्त करण्यात आले आहे
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल चां दरात सतत वाड होत होती त्यामुळे मुंबईत पेट्रोल ११३ तर डिझेल १०६ रुपये लिटर झाले होते त्यामुळे महगाईचा भडका उडाला होता परिणामी लोक सरकारवर नाराज होते जनतेच्या याच नाराजीचा आगामी विधान सभा निवडणुकीत फटका. बसू नये म्हणून काल सरकारने पेट्रोल ५रुपयांनी तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त करून लोकांना दिवाळीच्या तोंडावर मोठा दिलासा दिला आहे.
Similar Posts
मुंबई श्री चे पीळदार युद्ध ७ मार्चला -मुंबई शरीरसौष्ठव क्षेत्रातील २५० पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग
मुंबई, (क्री.प्र.)- मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या मुंबई श्री २०२५ या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा धमाका येत्या ७ मार्चला अंधेरी पश्चिमेला सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबसमोरील लोखंडवाला गार्डन येथे होणार आहे. या स्पर्धेला जे राय फिटनेसचे पाठबळ लाभले आहे. या पीळदार थराराला यंदाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखाच दर्जा आणि विजेत्यांना मान-सन्मान दिला जाणार असल्याचे बृहन्मुंबई आणि उपनगर शरीरसौष्ठव…
महाराष्ट्रातील सत्तांतर- पालिका सहायक आयुक्ता वर गडांतर
एकाच महिन्यात कुणाची तीनदा तर कुणाची दोनदा बदलीमुंबई/ महाराष्ट्रात सत्तांतर होताच सर्वात प्रथम पालिका अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले किरण दिघावकर यांची दोनदा तर मृदुला अंडे यांची तीनदा बदली.सरकार सत्तेवर येताच सर्वात प्रथम सेनेच्या मर्जीतले किरण दिघावकर याना मध्य मुंबईतून हटवून ई विभागात टाकण्यात आले तर पी उत्तरचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांची पी उतर…
चाव्या कोणाकडेही असुदेत तिजोरीचे मालक आपणच! चंद्रकांत पाटलांचा अजितदादांवर हल्लाबोल महायुतीत तणाव
पुणे/राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे असं वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकात पाटील यांनी केलं. तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असंही ते म्हणाले. गडहिंग्लजमधील प्रचारसभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत, कुणाला निधी द्यायचा आणि कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य नुकतंच राष्ट्रवादीचे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील-उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या इशारमुळे पूरग्रस्त संतप्तकोल्हापूर- कोरोंनाची भीती दाखवून लादलेल्या लॉक डाऊन आणि निर्भधामुळे अगोदरच लोकांचे हाल सुरू आहेत त्यात या नैसर्गिक आपत्तीने लोक अर्ध मेले झालेत त्यांना मदतीचा हात देण्या ऐवजी यापुढे कठोर निर्णयांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी दिला आहे त्यामुळे पूरग्रस्त भागातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे.आणि या संतापाचा…
गरब्यात मुस्लिमांना प्रवेशबंदी करा!विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाचा फतवा
अहमदाबाद/नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूसाठी, मुस्लीमांना प्रवेश देऊ नका, विश्व हिंदू परिषदेने नागपुरातील गरबा आयोजकांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आधारकार्ड पाहूनच गरब्यात प्रवेश द्यावा, मुस्लिम तरूण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, असेही यामध्ये म्हटले आहे. विहिंप अन् बजरंग दलाचे कार्यकर्ते यावर लक्ष ठेवून असणार आहेत. विहिंपच्या या निर्णयानंतर उपराजधानीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.नवरात्रोत्सवाला अवघ्या काही…
कंगाल पाकिस्तान
गेल्या काही महिन्यांमध्ये शेजारच्या पाकिस्तानातून येणाऱ्या बातम्या चिंताजनक आहेत. केवळ भारत द्वेष किंवा हिंदूंचा द्वेष या एकाच भयगंडातून निर्माण झालेल्या या शेजारी राष्ट्राला लष्करासह अनेक घटकांनी वर्षानुवर्षे पोखरून काढले असून तो आर्थिक दिवाळखोरीच्या बरोबरच अभूतपूर्व फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अखंड भारतातून निर्माण झालेल्या या शेजाऱ्याची सर्व स्तरांवरील अवस्था अत्यंत दयनीय असून तीच त्यांचा “भस्मासुर” ठरण्याची…
