मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अडकलेले माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल १२तास ई डी च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते परमवीर सिंग यांनी देशमुखांच्या १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केले होते त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआय आणि ई डी ने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला . तसेच त्यांच्या स्विय सहाय्यक आणि आणि अन्य एका सहकाऱ्याला अटक केली तसेच देशमुख यांच्या घरावर आणि कार्यालयावर तीन वेळा छापे टाकले दरम्यान इडी ने देशमुखांच्या पाच वेळा समन्स बजावूनही ते चौकशीला हजार झाले नाहीत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध लुक आऊट नोटीस बजावण्यात आली आपल्यावरील गुन्हे रद्द करावेत म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली पण ती फेटाळण्यात आली शेवटी कोणताही पर्याय न उरल्याने ते काल दुपारी इडी च्या कार्यालयात १२वाजता हजार झाले तेंव्हापासून रात्री १२वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते .
Similar Posts
पालिका ७ ठिकाणी जलतरण तलाव बांधणार
मुंबई – सध्या मुंबईत सात ठिकाणी जलतरण तलाव असतानाही मुंबई महापालिकेने मुंबईत आणखी ७ जलतरण तलाव बांधण्याचा निर्णय घेतल्याने हि उधळपट्टी कशाला असा संतप्त अवलं मुंबईकर विचारीत आहेत दहिसर येथील कांदरपाडा जलतरण तलाव, मालाड (पश्चिम) येथील चाचा नेहरू मैदान जलतरण तलाव, अंधेरी (पश्चिम) येथील गिल्बर्ट हिल जलतरण तलाव, अंधेरी (पूर्व) येथील कोंडिविटा गाव जलतरण तलाव,…
राजिप व पं.स. निवडणुकीची कर्जत मतदार संघात जोरदार तयारी सुरु; ठिकठिकाणी शिवसेनेचा बैठकांचे आयोजन!
कर्जत तालुक्यांतील इतर ठिकाणासंह नेरळ जिल्हा परिषद प्रभागांचे बैठकी दरम्यान आमदार थोरवे यांचे स्वागत करताना नेरळचे शिवसेना पदाधिकारी छायाचित्रांत दिसत आहेत, सोबत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, विभागप्रमूख प्रभाकर देशमुख व अन्य
बिल्डरांच्या फायद्यासाठी एसआरएचा नवा फंडा- पोटमाळ्यावर राहणाऱ्याना घरे देण्याची योजना
मुंबई- एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजना हि बिल्डरांच्या फायद्यासाठीच असते हे आता सर्वानाच ठाऊक झाले आहे पण आता मुंबईत धारावी आणि अँटॉप हिल सारखी काही मोजकीच ठिकाणे सोडली तर फारशा झोपडपट्ट्या राहिलेल्या नाहीत त्यामुळे आता झोपड्याच शिल्लक नसल्याने पुनर्वसन कोणाचे करायचे आणि त्यातून बिल्डरांचा फायदा कसा करून द्यायचा हा प्रश्न बिल्डरांचे दलाल म्हणून काम करणाऱ्या…
आदित्यच्या खास अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरू- पालिका प्रशासनात सेनेच्या वर्चस्वाला सुरुंग
मुंबई / राज्यात सतातर होताच सुडाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. नव्या सरकार मधील नेत्यांनी शिवसेनेच्या वर्चस्वाखाली असलेल्या पालिकेतील अधिकाऱ्यांची जुण्यापदावरून उचलबांगडी करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदित्यच्या अगदी जवळचे अधिकारी अशी ओळख असलेल्या जी विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रंशात सकपाळ…
मनसे कार्यकर्त्यानी अखेर भिवंडी मालोडी टोलवसुली बंद न करणारा टोलनाका फोडला…
भिवंडी दि 20(आकाश गायकवाड )तालुक्यातील अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी फाटा या दरम्यानच्या राज्यमार्गाची खड्डयांमुळे दुरावस्था झाली असून या विरोधात स्थानिकांसह विविध राजकीय पक्षांबकडून आंदोलने निवेदन देऊन ही या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरीक संतप्त असून त्यातून शुक्रवारी या रस्त्यावर चाल करून आलेल्या मनसे सैनिकांनी अखेर टोलवसुली बंद न ठेवणाऱ्या टोल नाक्यावर हल्ला करीत तोडफोड केली…
शिवसेना आम्ही वाढवली आहे, उद्धव ठाकरेंनी वाढवलेली नाही- रामदास कदम यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
मुंबई/गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागून राहिलेले शिंदे गट आणि ठाकरे गट यांचे दसरा मेळावे गुरुवारी मुंबईत पार पडले. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे तमाम राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, या दोन्ही नेत्यांपेक्षा शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम हे दसरा मेळाव्याचे शो स्टॉपर ठरले आहे….
