मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अडकलेले माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल १२तास ई डी च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते परमवीर सिंग यांनी देशमुखांच्या १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केले होते त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआय आणि ई डी ने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला . तसेच त्यांच्या स्विय सहाय्यक आणि आणि अन्य एका सहकाऱ्याला अटक केली तसेच देशमुख यांच्या घरावर आणि कार्यालयावर तीन वेळा छापे टाकले दरम्यान इडी ने देशमुखांच्या पाच वेळा समन्स बजावूनही ते चौकशीला हजार झाले नाहीत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध लुक आऊट नोटीस बजावण्यात आली आपल्यावरील गुन्हे रद्द करावेत म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली पण ती फेटाळण्यात आली शेवटी कोणताही पर्याय न उरल्याने ते काल दुपारी इडी च्या कार्यालयात १२वाजता हजार झाले तेंव्हापासून रात्री १२वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपुढील काळात एक नविन चळवळ मुख्यमंत्री शिंदे च्या रूपाने महाराष्ट्रात उभी होत आहे.- भवानजी
मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की मी अनेक दिवसापासून भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय भाग घेत आहे. भारत काही घराण्याच्या तावडीत सापडलेला दिसतो , सामान्य माणसाला राजकारणात भाग घ्यायचा असेल तर घेऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणूनच जो भारतातला टॅलेंट आहे, अत्यंत हुशार माणस आहेत, अत्यंत कर्तबगार…
विधानसभा निवडणुकीतील पहिली मोठी कारवाई सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या गाडीतून पाच कोटींची रोकड जप्त
पुणे/निवडणुकीत मतदारांना मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप केले जाते ही गोष्ट आता काही नवीन नाही महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीत ही मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले जाणार अशी आतापासूनच चर्चा होती त्या चर्चेला आता कुस्ती मिळाली आहे कारण पुण्यातील खेड/शिवापुर मार्गावर एका बड्या नेत्याच्या गाडीतून पोलिसांनी पाच कोटींची रक्कम जप्त केलेली आहे हा…
ओमीक्रोन ची मुंबईत एंट्री २ रुग्ण सापडले, संपर्कातील ३२० जन संशयाच्या भोवऱ्यात
मुंबई/ संपूर्ण जगभर थैमान घालणाऱ्या ओमी क्रोन ने आता मुंबईत सुधा एंट्री केली असून आफ्रिकेतून आलेला एक इसम आणि त्याच्या सोबत राहिलेली पण अमेरिकेतून आलेली त्याची मैत्रीण या दोघांनाही ओमी क्रोन ची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हील रुग्णालयात उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे त्यांच्या संपर्कात आलेले त्यांच्या कुटुंबातील ५ आणि आणि इतर ३१५ अशा…
मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवली
मुंबई / कोरना आटोक्यात आलेला असल्याने तसेच ८० टक्के लसीकरण झालेले असल्याने आज मुंबईतील रात्रीची संचारबंदी उठवण्यात आली तसेच काही निर्बंध सुधा कमी करण्यात आले आता सार्वजनिक ठिकाणी म्हणजे चौपाट्या,गार्डन,खेळाची मैदाने येथील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत लग्नासाठी आता २०० लोक उपस्थितीत राहू शकतील तर अंत्यविधीसाठी जी २० जणांची मर्यादा होती तीसुद्धा हटवण्यात आली
मीरा भाईंदरच्या गुजराती महापौरांच्या विरोधात मराठी माणसांचे आंदोलन
भाईंदर/भाईंदरच्या महापौरपदावरुन मराठा एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर हवा, या मागणीसाठी मराठा एकीकरण समितीनं आंदोलन केलं आहे. भाजपकडून डिंपल मेहता यांनी एकमेव अर्ज भरला असून या मीरा-भाईंदरच्या महापौरपदी पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे मराठा एकीकरण समिती आक्रमक झालीये.मीरा -भाईंदरचा महापौर हा मराठी असावा, असा आग्रह आहे. त्यामुळे तिथे मोर्चे काढण्यात आले आहेत..महाराष्ट्र…
संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग – या नव्या पुस्तकावरून वाद
।मुंबई/शिवसेना नेते संजय राऊत यांच्या, आज प्रकाशित होणाऱ्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात, मोदी शहाणा शिवसेनाप्रमुख आणि शरद पवारानी वाचवले असा दावा करण्यात आला आहे. त्यावरून पुस्तकाच्या प्रकाश नापूर्वीच राजकीय वादळ उठले आहे.मुख्यमंत्र्यांसह भाजपा नेत्यांनी या पुस्तकातील दाव्यावर कडाडून टीका केली आहे.त्यामुळे राऊतांचं नरकातील स्वर्ग वरून पृथ्वीवर राजकीय महाभारत सुरू झाले आहे.पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी २०२२ मध्ये…
