मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अडकलेले माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल १२तास ई डी च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते परमवीर सिंग यांनी देशमुखांच्या १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केले होते त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआय आणि ई डी ने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला . तसेच त्यांच्या स्विय सहाय्यक आणि आणि अन्य एका सहकाऱ्याला अटक केली तसेच देशमुख यांच्या घरावर आणि कार्यालयावर तीन वेळा छापे टाकले दरम्यान इडी ने देशमुखांच्या पाच वेळा समन्स बजावूनही ते चौकशीला हजार झाले नाहीत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध लुक आऊट नोटीस बजावण्यात आली आपल्यावरील गुन्हे रद्द करावेत म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली पण ती फेटाळण्यात आली शेवटी कोणताही पर्याय न उरल्याने ते काल दुपारी इडी च्या कार्यालयात १२वाजता हजार झाले तेंव्हापासून रात्री १२वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते .
Similar Posts
समाजसेवक चंद्रशेखर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले सेवा सहकारी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आधार सेवा कॅम्पमुळे नागरिकांना मोठा दिलासा
मुंबई — समाजसेवक चंद्रशेखर कानडे यांच्या प्रयत्नातून महात्मा फुले सेवा सहकारी संस्था मर्यादित यांच्या वतीने बुधवार, 20 मे 2019 पासून रविवारी, 24 मे 2019 पर्यंत वॉर्ड क्रमांक 207 मधील जमिनीवरील मार्ग बक्रिया येथे नागरिकांना आधार नोंदणी व सुधारणा सेवा पुरविण्यासाठी एक मोफत कॅम्प आयोजित करण्यात आला. कॅम्पचा उद्देश आधार कार्डसंबंधी सरकारी नोंदणी, अद्यतन (एडिट), मोबाइल…
ओमिक्रोनचां मुकाबला करण्यास महापालिका सज्ज
मुंबई/ कोरणाचा नवाा व्हेरीअँट ओमिक्रीन फैलावत असल्याने आणि त्याचा फैलाव आफ्रिका खंडातील ८ देश तसेच हाँगकाँग मधून होत असल्याने जगभर खबरदारी घेतली जात आहे .मुंबई महापालिकेनेही बाहेरच्या देशातून येणाऱ्यांसाठी मुंबई विमातळावर संस्थात्मक अल्जिकरण सक्तीचे केले आहे .प्रवाशांची चाचणी केली जात आहेे. यात कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला तात्काळ कोविंड सेंटर मध्ये हलविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.त्याच…
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
ठाणे/संपूर्ण महाराष्ट्राला घाबरवून टाकणाऱ्या बदलापूरच्या शाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता ते ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ चार चे उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे यांचा तेलंगणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झालाडॉक्टर सुधाकर पाठारे हे प्रशिक्षणासाठी तेलंगणाला गेले होते तेथील श्रीशैलम ज्योतिर्लिंग दर्शनासाठी पाठारे आणि त्यांचे नातेवाईक भगवंत खोडके दर्शनाला गेले होते तेथून परतत असताना…
चौदा तोळे चोरीला गेलेले, एकच तोळा कसे देताय ? तक्रारदाराचा सवाल
मुंबई: बारा वर्षांपूर्वी माझे चौदा तोळे सोने चोरीला गेले होते, आज तुम्ही एकच तोळे परत करताय, मी विचारू शकतो असे का, असा सवाल शुक्रवारी मुंबई पोलिसांचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांना मालमत्ता वाटपाच्या भर कार्यक्रमात नारायण केरकर (३०) नामक तक्रारदाराने केला. त्यावर आपली एफआयआर मी वाचला असून, त्याबाबत आपली मदत पोलीस नक्कीच…
उर्फी जावेद हिचे थोबाड फोडण्याची चित्र वाघ यांची धमकी
नाशिक – चित्र वाघ या अभिनेत्री उर्फी जावेदवर चांगल्याच संतापल्या आहेत उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली या महाराष्ट्रात चालणार नाहीत, ही बाई मला ज्या दिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेल असा थेट इशारा त्यांनी उर्फी जावेदला दिला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ या नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अजित पवार यांच्यावर आगपाखड केली. त्याचबरोबर…
छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानशी तुलना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा दाखल
मुंबई/काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान हे समकक्षच आहेत असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुल्तान हे समकक्षच आहेत असे विधान केल्यानंतर त्यांच्यावर राज्य…
