मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अडकलेले माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल १२तास ई डी च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते परमवीर सिंग यांनी देशमुखांच्या १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केले होते त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआय आणि ई डी ने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला . तसेच त्यांच्या स्विय सहाय्यक आणि आणि अन्य एका सहकाऱ्याला अटक केली तसेच देशमुख यांच्या घरावर आणि कार्यालयावर तीन वेळा छापे टाकले दरम्यान इडी ने देशमुखांच्या पाच वेळा समन्स बजावूनही ते चौकशीला हजार झाले नाहीत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध लुक आऊट नोटीस बजावण्यात आली आपल्यावरील गुन्हे रद्द करावेत म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली पण ती फेटाळण्यात आली शेवटी कोणताही पर्याय न उरल्याने ते काल दुपारी इडी च्या कार्यालयात १२वाजता हजार झाले तेंव्हापासून रात्री १२वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते .
Similar Posts
१७ जून रोजी मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा – १००% खाजगीकरणाच्या विरोधात
मुंबई महानगरपालिकेतील घन कचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत साफसफाई आणि परिवहन खात्यातील कामे ‘एरिया बेस’च्या नावाखाली ठेकेदारामार्फत करून घेण्यासाठी म.न.पा. प्रशासनाने दि. १४-०५-२०२५ रोजी टेंडर काढलेले आहे. याबाबत विविध संघटनांनी आपआपल्या संघटनेच्यावतीने पत्र लिहून सदर टेंडरला विरोध केलेला आहे. म.न.पा. प्रशासनाकडून त्या अनुषंगाने कोणताही प्रतिसाद लाभलेला नाही. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई, म्युनिसिपल कर्मचारी…
पहेलगाव हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानी असल्याचे पुरावे
नवी दिल्ली/सुरक्षा संस्थांनी पाकिस्तान सरकारने जारी केलेले कागदपत्रे आणि बायोमेट्रिक डेटासह पुरावे गोळा केले आहेत, जे पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले तीन मारले गेलेले परदेशी दहशतवादी पाकिस्तानी नागरिक होते याची पुष्टी करतात , असे लष्करी अधिकाऱ्यांनी सोमवारी (४ ऑगस्ट २०२५) सांगितले.२८जुलै रोजी श्रीनगरच्या बाहेरील दाचिगाम जंगलात ‘महादेव’ या कोड-नावाच्या ऑपरेशन दरम्यान सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबा…
ठाण्यात राज ठाकरेंबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भय्या रिक्षावाल्याला मनसैनिकांनी चोपले
ठाणे/ कोण राज ठाकरे,कोण अविनाश जाधव यांना भय्या लोगोंका राज चालता है असे म्हणत म्हणत मनसे नेत्यांना शिवीगाळ करणाऱ्या एका परप्रांतीयाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.मात्र या घटनेमुळे शिंदेंच्या ठाण्यात परप्रांतीय भाईंची काही दादागिरी चालते हेच दिसून आले.शहरातील पोखरण रोड नं. २ गांधीनगर येथील अनिल वाइन्ससमोर काल रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. किरकोळ…
; येत्या सोमवारपासून बोरीवली पूर्व येथे वसंत व्याख्यानमाला ; मंगला खाडिलकर, रुचिरा दिघे आणि हेमंत पाटकर यांना पुरस्कार समारंभपूर्वक होणार प्रदान
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री विजय वैद्य यांनी बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे सातत्याने गेली ४२ वर्षे चालविलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला यंदाही ४३ व्या वर्षी त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांनी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार दि. २८ एप्रिल, मंगळवार, दि. २९ एप्रिल आणि बुधवार दि….
‘सत्यमेव जयते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटकेत असलेल्या नारायण राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा कोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर नारायण राणे पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला . तरी फार बोलणं टाळत केवळ ‘सत्यमेव जयते’ असं म्हटलं आहे.
बोगस पत्रकारा विरोधात बलात्कार व अट्रोसिटी चा गुन्हा दाखल
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार करणाऱ्या -बोगस पत्रकारा विरोधात बलात्कार व अट्रोसिटी चा गुन्हा दाखल भिवंडी दि 29(प्रतिनिधी )परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेशीओळख वाढवून तुला नोकरी लावून देतो असे सांगत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार करून तीस जातीवाचक शिवीगाळ करून धमकविल्या प्रकरणी नारपोली पोलीसांनी एका बोगस पत्रकारा विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे…
