मुंबई: भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला चढवला. अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान, मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा घटना राज्यात घडत असताना त्यावर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आपल्या जावयाचा केविलवाणा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तंबाखू, गुटखा अशा पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वनस्पती असल्याचे सांगत मलिकांची री ओढत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून अमली पदार्थ विरोधात सुरु असलेल्या कारवाईत अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची टीका उपाध्ये यांनी केली. राज्यात अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई सुरू झालेली असतानाच राष्ट्रवादीकडून मात्र या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे,
Similar Posts
श्री प्रल्हाद पै यांचा अमृत महोत्सव अत्यंत उत्साही वातावरणात साजरा ; तब्बल २० हजारांहून अधिक नामधारकांची उपस्थिती
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सद्गुरु श्री. वामनराव पै यांचे सुपुत्र आणि जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद वामनराव पै यांनी नुकतीच ८ जुलै रोजी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. याचे औचित्य साधून जीवनविद्या मिशनने श्री प्रल्हाद पै यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. दुग्धशर्करा योग म्हणजे हा सोहळा १० जुलै गुरु पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात…
पालिकांच्या प्रभाग रचनेचे नव्याने करण्याचे आदेश
मुंबई – नवीन वर्षात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे दाट शक्यता निर्माण झाली आहे .बदललेल्या प्रभाग रचने विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असताना . मंगळवारी राज्याचे नगर विकास विभागाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेची प्रभागाची संख्या आणि रचनेचे प्रारूप तातडीने बनवण्याची सूचना राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना दिले आहेत .
अपयशी इंटरपोल
इंटरपोल अर्थात आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना! सध्या भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत इंतरपोलचे महाअधिवेशन सुरू आहे आणि त्यासाठी जगभरातील 195 देशांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला हजर आहेत.पण अशा प्रकारची अधिवेशने घेऊन आणि त्यात गुन्हेगारी रोखण्याच्या उपायांवर केवळ चर्चा करून जगभरातील गुन्हेगारीला आळा घालणे शक्य आहे का ? या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर कुणालाही देता येणार नाही .याचे कारण म्हणजे…
अडाणी समूहाला मोठा झटका नार्वे वेल्थ फंडाने सर्व शेअर विकले
नॉर्वे वेल्थ फंडचे ईएसजी रिस्क मॉनिटरिंग हेड ख्रिस्टोफर राइट यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, मागील वर्ष संपल्यानंतर आम्ही अदानी समूहातील कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करत होतो आणि आता या कंपन्यांमध्ये आमची कोणतीही गुंतवणूक नाही. त्यांनी पुढे सांगितले की, आमच्याकडून अदानी समूहाच्या कंपन्यांवर ईएसजी शी निगडीत मुद्यांवर मागील काही वर्षापासून देखरेख करण्यात येत होती. ईएसजी म्हणजे,…
डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांची जागा हडप करून भूमाफियांनी बांधली बेकायदेशीर इमारत
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ६५बेकायदा इमारतींचा मुद्दा ऐरणीवर असतानाच भूमाफियांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. डोंबिवली जवळील दावडी परिसरात भूमाफियांनी चक्क घटनेचे शिल्पकार डॉ. पाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावावर असलेल्या भूखंडावर अतिक्रमण करत टोलेजंग इमारत उभारली आहे.कल्याण डोंबिवलीमधील बेकायदा बांधकामांचा प्रश्न जटिल आहे. भूमाफियांनी पालिकेचे बनावट कागदपत्रे बनवून रेरा घोटाळा केल्याचे प्रकरण…
देशातील बलाढ्य कुस्ती राज्यांचा मुंबईत ‘मुकाबला’
२६ जानेवारीला ‘कुस्ती महादंगल २०२६’मध्ये दिग्गज पैलवानांची रणधुमाळी मुंबईत पहिल्यांदाच कुस्तीचा महासंग्राममुंबई :देशातील कुस्तीप्रेमींसाठी अभिमानाचा आणि इतिहास घडवणारा क्षण मुंबईत साकारत आहे. पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच मैदानात आमनेसामने येणार असून, हा थरारक महासंग्राम ‘कुस्ती महादंगल २०२६’च्या रूपाने साजरा होणार आहे.अर्जुन पुरस्कार विजेते, ऑलिम्पियन आणि सध्या मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत…
