मुंबई: भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला चढवला. अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान, मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा घटना राज्यात घडत असताना त्यावर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आपल्या जावयाचा केविलवाणा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तंबाखू, गुटखा अशा पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वनस्पती असल्याचे सांगत मलिकांची री ओढत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून अमली पदार्थ विरोधात सुरु असलेल्या कारवाईत अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची टीका उपाध्ये यांनी केली. राज्यात अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई सुरू झालेली असतानाच राष्ट्रवादीकडून मात्र या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे,
Similar Posts
गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली जारी विसर्जन मिरवणुकीला बंदी; विसर्जनाला फक्त१० जनाणाच परवानगी
मुंबई करोनाचा संकटाचे निमित करून सणांवर निर्बंध घातले जात असून काल गणेशोत्सव बाबत पालिकेने नियमावली जारी केली आहेगणेशोत्सवात घरगुती मूर्ती फक्त २ फुटांची तर सार्वजनिक उत्सव मंडळाची गणेशमूर्ती फक्त ४ फुटांची असावी.सार्वजनिक गणेश मंडपात गर्दी करू नये.विसर्जनासाठी फक्त १० लोकांनाच परवानगी असेल . ध्वनीक्षेपकांचा आवाजवरही निर्बंध लावण्यात आलेत .मोठ्या गणेशोत्सवातील बाप्पांचे दर्शन ऑनलाइन असेल अशा…
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अपूर्ण 16 बंडखोर आमदारांचा -आज फैसला
दिल्ली/महाराष्ट्रात सत्ता संघर्षा वरून सुरू असलेली न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून 16 बंडखोर आमदारांच्या अपात्र तेवर दोन्ही कडून युक्तीवाद सुरू आहे मात्र तो काल अपूर्ण राहिल्याने त्यावर आज सुनावणी होऊन फैसला होणार आहे त्यामुळे आजचा दिवस शिवसेना आणि शिंदे गटासाठी खूपच महत्वाचा आहेशिवसेनेतून बंडखोरी केलेल्या 16 आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगरल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे…
अपक्ष उमेदवार सुरेश कोपरकर यांची माघार- सुनील शिंदे राजहंस सिंह बिनविरोध
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून मुंबईतील तिसरे अपक्ष उमेदवार कोपरकर यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे सुनील शिंदे आणि भाजपचे राजहंस सिंह यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड होणार आहे.मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून काँग्रेसच्या पाठिंब्यावर रमेश कोपरकर निवडणूक लढवणार होते त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी तसेच सेनेची अती रिक्त मते मिळण्याची खात्री होती शिवाय भाजपतील नाराजांवरही त्यांचा डोळा…
पाकिस्तानात पाण्यावरून हिंसाचार सुरू -तोडफोड, राडे, गृहमंत्र्यांचे घर जाळले, पोलिसांना चोपले
लाहोर/भारताने सिंधू जलपरा रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे पाकिस्तानचे पाणी बंद झाल्याने तसेच जनतेला विश्वासात न घेता पाकिस्तानी पंतप्रधान आणि नद्याजोड प्रकल्प सुरू केल्याने पंजाब आणि सिंध या दोन प्रांतातील आंदोलकांनी एकमेका विरुद्ध अक्षरशः युद्ध पुकारले आहे दोन्ही प्रांतातील लोकांमध्ये तोडफोड जाळपोळ हाणामारी सुरू आहे आज संतप्त आंदोलकांनी सिंध प्रांतांच्या गृहमंत्र्याचे घर जाळले…
शुल्लक कारणावरून मुलीने जन्मदात्याला ठार मारले
इचलकरंजी . घरातील शुल्लक वादामुळे वडील मुलीवर रागावले त्याचा मुलीला इतका राग आला कि तिने जन्मदात्याची हत्या केली . या घटनेमुळे संपूर्ण इचलकरंजी शहरात खळबळ माजली असून पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली आहे.इचलकरंजी मधील बर्वेमळा भागात शांतीनाथ केत्काले हे पत्नी आणि तीन मुलींसह राहतात. मंगळवारी रात्री किरकोळ कारणावरून घरात वाद झाला होता. त्यातून झालेले भांडण…
रस्त्यावरच्या खड्ड्यातूनच बाप्पांचे आगमन
आज गणेश चतुर्थी! विघ्नहर्त्या गणरायाचे धूमधडाक्यात स्वागत केले जात आहे.रस्त्यावरचे खड्डे चुकवीत येताना भक्तांच्या बरोबर बापाला सुधा धाप लागली आहे.पण आता ही नेहमीचेच असल्याने त्याच्याशी लोकांनी जुळवून घेतले आहे.आजपासून संपूर्ण देशभर गणेशोत्सवाची धूम आहे.महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईत या गणेशोत्सवाचे एक वेगळेच महत्व असते. अगदी विदेशातील पर्यटकही मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी येतात .२२ ते २४ फुटांच्या…
