मुंबई/काँग्रेसचे रामसभा सदस्य राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ४ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक आहे या निवडणुकीत काँग्रेस कडून रजनी पाटील तर भाजप कडून संजय उपाध्याय यांनी अर्ज भरलेले होते मात्र मृत खासदाराच्या रिक्त जागेसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी परंपरा आहे त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या परंपरेची आठवण करून दिली त्यामुळे भाजपने संजय उपाध्याय यांची उमेदवारी मागे घेतली आणि काँग्रेसच्या रजनी पाटील यांची आता बिनविरोध निवड झाली आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील-उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या इशारमुळे पूरग्रस्त संतप्तकोल्हापूर- कोरोंनाची भीती दाखवून लादलेल्या लॉक डाऊन आणि निर्भधामुळे अगोदरच लोकांचे हाल सुरू आहेत त्यात या नैसर्गिक आपत्तीने लोक अर्ध मेले झालेत त्यांना मदतीचा हात देण्या ऐवजी यापुढे कठोर निर्णयांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी दिला आहे त्यामुळे पूरग्रस्त भागातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे.आणि या संतापाचा…
पहिल्याच दिवशी सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित
नागपूर -आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु झाले. मात्र पहिल्याच दिवशी महापुरुषांची बदनामी,कर्नाटक – महाराष्ट्र सीमावासभापतींना दिवसभरासाठी कामकाज स्थगित करावे लागले. सीमा प्रश्नाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात सरकारची भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारकडून या प्रकरणात पहिल्यांदा हस्तक्षेप करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र सरकारची भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यात यावे : ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांची मुंबईच्या महापौरांकडे मागणी
शीतल करदेकर यांचा आग्रह मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मला मिळालेला पुरस्कार हा मुंबईच्या सव्वा कोटी जनतेचा असून हा पुरस्कार मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके, लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्पण करीत आहे, असे कृतज्ञतेचे उद्गार मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आज काढले. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र तर्फे गेल्या…
सरकारने त्रिसदस्यीय समितीचा अहवाल विधानसभेत मांडला- एस टी चे शासनात विलीनीकरण होणार नाही
मुंबई/ एस टी कर्मचाऱ्यांना शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार जी त्री सदस्यीय समिती नेमण्यात आली होती तिचा अहवाल काल विधानसभा अधिवेशनात मांडण्यात आला त्यात एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देणे अशक्य असल्याचे सांगून समितीने विलीनीकरण करण्याची मागणी फेटाळली आहे .एस टी कर्मचाऱ्यांना हा जबरदस्त धक्का असून आता 11 मार्चला या प्रकरणी न्यायालय…
मुंबईतील शाळा एक दिवसांआड भरणार
मुंबई/ राज्य सरकारने ४ऑक्टोबर पासून जरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबईतील शाळा दर दिवशी सुरू राहणार नाहीत तर एक दिवसाआड भरतील तसेच वर्गात फक्त १५ विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी असेल आणि मुख्य म्हणजे करोना बाबतचे सर्व नियम अत्यंत काटेकोरपणे पाळण्याची शाळा प्रशासनावर जबाबदारी राहील .आणि केवळ आठवी ते बारावी पर्यंतच्या वर्गाना परवानगी देण्यात…
दीपावलीच्या तोंडावर एस्टीची भाडेवाढ
मुंबई/सध्या महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला महा विकास आघाडीने आणखी एक शॉक दिला असून एन दिवाळीच्या तोंडावर एस टी ची प्रवासी भाड्यात १७.१७ टक्के इतकी वाढ केली आहे . आज मध्यरात्री पासून ही भाडेवाढ लागू होईल दरम्यान एस्टी कर्मचाऱ्यांना २५०० रुपयांची दिवाळी भेट देण्यात येणार आहे तर अधिकाऱ्यांना ५ हजार दिवाळी भेट मिळणार आहे राज्य परिवहन…
