मुंबई/काँग्रेसचे रामसभा सदस्य राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ४ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक आहे या निवडणुकीत काँग्रेस कडून रजनी पाटील तर भाजप कडून संजय उपाध्याय यांनी अर्ज भरलेले होते मात्र मृत खासदाराच्या रिक्त जागेसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी परंपरा आहे त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या परंपरेची आठवण करून दिली त्यामुळे भाजपने संजय उपाध्याय यांची उमेदवारी मागे घेतली आणि काँग्रेसच्या रजनी पाटील यांची आता बिनविरोध निवड झाली आहे
Similar Posts
भाजपचा आदेश शिंदेंना मान्य करावाच लागतो- शरद पवार
मुंबई/ एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठींब्या मुळेच मुख्यमंत्री झालेले असल्याने त्यांना भाजपचा आदेश मान्य करावा लागतो आणि भाजप मध्ये आदेश मानण्याची पद्धत असल्याने शिंदे काहीही करू शकत नाहीत असे शरद पवारांनी म्हटले आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिंदेंनी कर्नाटकात जावून भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी शिंदेंची…
विजयादशामिनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस दलात केला क्रांतिकारी बदल, निर्णयाचा फायदा 45 हजार पोलिसांना
गुन्ह्यांचा तपास आता अधिक जलदगतीने, अचूकतेने होणार पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता पूर्ण होणार मुंबई दि 15: राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक…
ठाणे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे गटात
मुंबई/ घर फिरले की घराचे वासेही फिरतात अशी एक म्हण आहे आणि ती खरी आहे.कारण शिंदेंच्या बंडात सेनेचे 50 आमदार सामील झाले आणि शिवसेना फुटली सरकार कोसळले .शिवसेना फोडणारे शिंदे मुख्यमंत्री झाले त्यामुळे आता सगळेच शिंदेंच्या मागे जात असून त्यांची सुरुवात शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून झाली ठाण्यातील सर्व शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले असून…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबई विमातळावरील अदाणीच्या नावाच्या फलकाची शिवसैनिकांनी केली तोडफोड
मुंबई/ मोदींचे परम मित्र उद्योगपती अदाणी यांच्यावर शिवसैनिकांचा किती आणि कसा राग आहे ते पुन्हा एकदा दिसून आले. मुंबई विमानतळाच्या व्ही आय पी गेटवर अदाणी यांच्या नावाचा नाम फलक लावण्यात आला होता .कारण १३जुलै रोजी जीवेके कडून मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनाचा कार्यभार अदाणी ग्रुप कडे देण्यात आलाय. त्यामुळे त्या ठिकाणी आदानी नावाचा फलक लावण्यात आला होता…
मोदी शहांच्या गुजरात मध्ये दारूबंदीची एशी तैशी-विषारी दारू पिवून 31 जणांचा मृत्यू
अहमदाबाद/ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दारूबंदी साठी आपली हयात वेचलि पण तरीही गुजरात मध्ये दारूबंदी कायद्याची अमलबजावणी होऊ शकली नाही आणि आता तर भाजपच्या राज्यात दारू माफियना मोकळे रान मिळाले आहे .त्यामुळेच गुजरात मध्ये एक भयंकर दारुकांड घडले आणि त्यात 31 जणांचा मृत्यू झाला तर 40 जन रुग्णालयात असून त्यातील काहीं लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याने…
लावणी सम्रादणी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीच्या फडात
मुंबई – आजकाल कलावंत मंडळी राजकारणा कडे जास्त आकर्षित होऊ लागली आहे अभिनेता अमोल कोल्हे ,पोपट फेम गायक आनंद शिंदे यांच्या पाठोपाठ आता आपल्या मधुर आवाज आणि दिलफेक नृत्यामुळे लोक कलेच्या क्षेत्रात फेमस असलेली लावणी सम्रादणी सुरेखा पुणेकर हिनेही राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे . राष्ट्रवादीत सुरेखाला एकादी महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे…
