मुंबई/काँग्रेसचे रामसभा सदस्य राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ४ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक आहे या निवडणुकीत काँग्रेस कडून रजनी पाटील तर भाजप कडून संजय उपाध्याय यांनी अर्ज भरलेले होते मात्र मृत खासदाराच्या रिक्त जागेसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी परंपरा आहे त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या परंपरेची आठवण करून दिली त्यामुळे भाजपने संजय उपाध्याय यांची उमेदवारी मागे घेतली आणि काँग्रेसच्या रजनी पाटील यांची आता बिनविरोध निवड झाली आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व…
राज्यपालांना हटवण्यासाठी न्यायालयात धाव
मुंबई/ राज्यपाल भगतसिंग कोशरी यांनी दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्यामुळे त्यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी अँड. सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.कोशारी यानि नुक्तेच औरंगाबाद येथील मराठवाडा विद्या पिठाच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवाजी महाराज हे जुन्या पिढीचे हिरो होते नव्या पिढीचे हिरो गडकरी आहेत असे म्हटले होते . त्यामुळे…
शारदामाई वामनराव पै यांचे सद्गुण अंगिकारणे हीच आदरांजली ! ;
‘तेजोवलयांकित शारदा’ कार्यक्रमात असंख्य नामधारकांनी व्यक्त केल्या भावना. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या निधनानंतर तब्बल १० वर्षे शारदा माईंनी जीवनविद्या मिशनच्या सर्व नामधारकांवर प्रेम केले. माईंनी आपल्या जगण्यातून “जीवनविद्या ही जगायची असते” हा कानमंत्र दिला. आज शारदामाई जरी शरीराने आपल्यामध्ये नसल्या तरी त्या आठवणींच्या आणि ज्ञानाच्या रुपाने सर्व नामधारकांच्या ह्रुदयात कायम…
५० लाखांचे इनाम असलेला कुख्यात मावो वादी मिलिंद तेलतुंबडेचा खेळ खल्लास
गडचिरोलीत २६ माओ वाद्यांचे एन्काऊंटरगडचिरोली/ सरकार आणि सुरक्षा दलांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेल्या २६ माओ वाद्यांना गडचिरोलीच्या जंगलात कंठ स्नान घालण्यात अखेर सुरक्षा दलांना यश आले असून शनिवारी झालेल्या चकमकीत २६ माओ वादी ठार झाले ज्यात माओ वाद्यांचा कमांडर आणि ज्याच्यावर ५० लाखांचे इनाम होते अशा मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश आहे. तसेच मृतांमध्ये ६ महिला माओ…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभोगा आपल्या कर्माची फळे ‘ दुसरे काय ? –
३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यामुळे शिवसेना फुटीवर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील निकटचे सहकारी एकनाथ संभाजी शिंदे यांनी सुमारे ४० आमदार व १० खासदार यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाबरोबर घरोबा केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार होत महाविकास आघाडीची अडीच…
एस टी वर दगडफेकीचे प्रकार सुरूच
मुंबई/ एस टी कामगारांचा संप चिघळला असून सरकारच्या आक्रमक भूमिकेमुळे एस टी कामगार भीतीच्या छायेत आहेत त्यामुळे काही ठिकाणे एस्टी वर दगडफेक केली जास्त आहे काल धुळे/ साक्री एस टी बसवर संपकरी कामगारांनी दगडफेक केली त्यामुळे प्रवासी चिडले असून या संपकरी कामगारांचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा प्रवासी चिडले तर रस्त्यावर उतरून हा बेकायदेशीर संप करणाऱ्यांचा…
