अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांच्या माजी आमदार मुलगा व जावई यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयावर एकूण सहा ठिकाणी सक्तवसुली संचालणालय ईडी – बुधवारी धाडसत्र राबविले . मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटीचा घोटाळा झाल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई केल्याची माहिती आहे .
Similar Posts
वेलकम २०२२
आजपासून २०२२ हे नवीन वर्ष सुरू झाले आहे .या वर्षात लोकांसमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ते त्या परमेश्वरालाच ठाऊक पण मागील दोन वर्षात माणसाच्या जे वाट्याला आले आहे त्याने माणूस खचला आहे. आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या त्याची अवस्था खूप वाईट झाली आहे अशावेळी निदान येणारे २०२२ हे वर्ष तरी सुखाचे जावो अशीच तो ईश्वराला…
शिवसेनेच्या पालिकेतील ए टी एम मशीनवर आयकर विभागाच्या हातोडा-यशवंत जाधवच्या 40 मालमत्ता जप्त
मुंबई/ महापालिकेतील सतेच्या माध्यमातून मोठ मोठे झोल करणाऱ्या शिवसेना नेत्यांवर आता आयकर , ई डी सारख्या तपास यंत्रणांनी कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली असून काल आयकर विभागाने स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या 40 मालमत्ता जप्त केल्या आहेत त्यात वांद्रे येथील 25 कोटींच्या फ्लॅटचा सुधा समावेश आहेकाही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर…
कोरोना बाबत केंद्राकडून दिलासा
मुंबई/ कोरोनच्या दहशती खाली वावरणाऱ्या जनतेला केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे केंद्राने एक नवी नियमावली जारी केली असून यापुढे देशांतर्गत प्रवासासाठी आर टी पी सी आर चाचणीची गरज नाही तसेच कोरोनची लक्षणने दिसत नसतील तर चाचणी करण्याची गरज नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोणा बधिताच्या संपर्कात असलेल्या माणसाला सुधा चाचणी करून घेण्याची आवश्यकता नाही…
ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे – भाजप गटाची सरशी
मुंबई -नुकत्याच पारपडलेल्या ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकीत ३१५३ ग्रामपंचायतींवर सत्ताधारी शिंदे – भाजप गटाची सरशी झाली तर महाविकास आगाडीने ३२३५ जागी विजय मिळवला भाजपला सर्वाधिक २३५२,शिंदे गटाला ८०१ ठाकरे गटाला ७०५ राष्ट्रवादीला १५५० काँग्रेसला ९८० तर अपक्षांनी १२८१ जागा जिंकल्या नरखेड मतदारसंघात आणि कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्या सावनेर मतदार संघात भाजपच ()…
वसंतदादा पाटील प्रतिष्ठान – एक आदर्श शैक्षणिक संस्था
मुंबई- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. वसंतदादा पाटील प्रतिष्ठान चां वतीने चालवण्यात येणाऱ्या शिक्षण संस्थेतून बारावी नंतर च्या पुढील वेगवेगळ्या विषयांवरील शिक्षणाबाबत जे अभ्यासक्रम घेतले जातात ते विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनात स्वतःच्या पायावर उभे करणारे आहेत तसेच विध्यार्यांच्या जीवनाला दिशा देणारे आहेत असे या शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी ॲड.अप्पासाहेब देसाई यांनी सांगितले…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविरोधकांच्या अस्तित्वाचा प्रश्न
: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने जनतेची मानसिकता जाणून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना उपयुक्त ठरणार्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा खाली बसण्यापूर्वीच या निवडणुकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली असल्याचे अधोरेखित केले आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांपैकी पंजाब वगळता…
