मुंबई/ अफगाणिस्तानात तालिबानी राजवट येताच तालिबान्यांनी भारता बरोबरचे सर्व व्यापारी संबंध तोडून टाकले आहेत त्यामुळे यापुढे अफगाणिस्तान बरोबर आयात निर्यात होणार नाही आणि त्याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसला असून बदाम,मनुका,खजूर,आक्रोड,यासारखे पदार्थ तसेच मसाल्याचे पदार्थ महागले आहेत ४०० रुपये किलोने मिळणारे मनुके आता ६०० रुपये किलो झाले आहेत त्याच बरोबर खजूर आक्रोड,बदाम यांच्या दरात ही २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकर्नाल मध्ये स्फोटकांचा साठ्यासह बब्बर खालसाच्या चार अतिरेक्यांना अटक-महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा कट फसला
कर्नाल/ महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोग्याचा वाद सुरू आहे . त्यामुळे परिस्थिती काहीशी संवेदनशील बनलेली असतानाच महाराष्ट्रात मोठा घातपात घडवण्याचा कट फसल्याचे उघडकीस आले असून कर्नाल मध्ये स्फोटकांचा साठ्यासाह बब्बर खालसा चे चार दहशतवादी पोलिसांच्या हाती लागलेत .फीरोजपुर येथून एक इनोव्हा कार दिल्लीच्या दिशेने निघाली आहे आणि त्यात काही संशयास्पद लोक आहेत अशी माहिती हरयाणा पोलिसांना…
क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग नाही स्पॉटफिक्सिंग होते- माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांचा स्ट्रेट ड्राइव्ह
गट्स आणि ग्लोरी सन्मान संध्येत क्रिकेटच्या किश्श्यांची आतषबाजी मुंबई – मी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असताना मॅचफिक्सिंगच्या अनेक बातम्या कानावर पडल्या. 1997 साली श्रीलंकेत असलेला निधास ट्रॉफीची फायनल फिक्स झालीय आणि भारत हरणार, असे धक्कादायक आणि निनावी फोनही आले. पण ती फायनल आपण जिंकलो. असं असलं तरी मॅच फिक्सिंग होत नाही. होऊ शकत नाही, हे…
कसब्यात काँग्रेस तर चिंचवड मध्ये भाजप विजयी
पुणे- कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. सत्ताधारी आणि विरोधकांना एका एका जागांवर विजय मिळला आहे. कसबा काँग्रेसकडे गेले तर चिंचवडमध्ये भाजपने गड राखला. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला नसता तर कदाचीत भाजपला दोन्ही जागांवर पराभवाचा सामना करावा लागला असता. पण कलाटेंनी भाजपच्या विजयाच्या मार्गात येणारे काटे दूर केले. त्यामुळे चिंचवडमध्ये…
मोदी हे अनिल अंबनीचे चौकीदार
गंगानगर/ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे चौकीदार नसून अनिल अंबानीचे चौकीदार आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.राजस्थानातील गंगा नगर येथील जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी उपस्थितांना विचारले की तुम्ही कधी शेतकऱ्याच्या घराबाहेर चौकीदार पहिला आहे का ? तुम्ही कधी कुठल्या कष्टकरी कामगाराच्या घराबाहेर चौकीदार पाहिलं आहे का ? नाही पाहिलं असणार कारण…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआपापले बघा- सेनेचा काँग्रेस राष्ट्रवादीला संदेश
मुंबई/ राज्यसभा निवडणुकीतील पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे.त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने आता विधान परिषदेच्या निवडणुकीत आपापले बघा असा संदेश काँग्रेस राष्ट्रवादीला दिला आहे त्यामुळे आघाडीत बिघडी होण्याची शक्यता आहे.येत्या 20 जून विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत आहे या निवडणुकीत शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 2 उमेदवार उभे केले आहेत . पण विधानसभेतील संख्याबळ पाहता…
फाशीची मागणी करणाऱ्या नागरिकांकडून न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी-अंकिताला जिवंत जळणाऱ्या नराधमाला जन्मठेप!
हिंगणघाट/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जाळीत कांड प्रकरणातील क्रूरकर्मा आरोपी विवेक नगराळे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे मात्र आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी करीत लोकांनी न्यायालयाच्या बाहेर तीव्र संताप व्यक्त केला३ फेब्रुवारी २०२० रोजी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून अंकिता अरुण पिसुदे या प्राध्यापिका असलेल्या तरुणीला विवेक उर्फ विक्की नगराळे या नराधमाने पेट्रोल…
