शिवसेनेच्या वासींच्या खासदार भावना गवळी व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमतेवर आज इडी ने छापे टाकले या दोघांनाही इडी कडून चौकशीची नोटिस आलेली आहे .अनिल देशमुख यांना 100 कोटीच्या खंडणी वसूली प्र्करणात बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे याने लिहलेल्या पत्रावरून अनिल परब यांना इडी ने समन्स पाठवले होते. त्यांना मंगळवारी इडी च्या कार्यालयात हजार व्हायचे आहे तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून सेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या मालमतेची इडी चौकशी करीत आहे .सोमवारी त्यासाठी इदीचे अधिकारी वाशिमला गेले होते त्यांनी रिसोड येथील भावना गवळीच्या बालाजी रिसॉर्ट, अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी आणि आणि तीन संस्थांवर छापे टाकून काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली .भावना गवळी यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे .या दोन्ही नेत्यांवर पाडलेल्या छप्यांमुळे शिवसेना चांगलीच अडचणीत आली आहे
Similar Posts
उद्वव ठाकरे यांचे भाजपला उघड आव्हान हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा!
मुंबई – सत्ता हवी असेल तर खुशाल घ्या पण महाराष्ट्राला बदनाम करु नका.महाराष्ट्रासाठी काही तरी चांगल करून दाखवा आणि नंतर सतेचे डोहाळे जेवण करा आम्ही मर्द आहोत आमच्यावर समोरून वार करा ईडी आणि सीबीआय चां आडून वार करण्याचा प्रयत्न करू नका आणि हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा असे उघड आव्हान आज दसरा मेळाव्यात ठाकरे…
मराठा आरक्षण वातावरण तापले फडणवीसवर गंभीर आरोप करून जरांगे मुंबैला रवाना
जालना – आम्ही २४ तारखेला शांततेत आंदोलन केले, तरीही सरसकट गुन्हे दाखल करण्यात आले. मराठा आंदोलकांविरोधात पोलिसांचा वापर केला जातोय. न्यायालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्तेंना पुढं केलं. पहिल्यांदाही तोच होता 13 टक्के आरक्षण रद्द करायला. मागील आठवड्यात सदावर्तेंनी याचिका दाखल केली आणि देवेंद्र फडणवीसांनी तिथे सरकारी वकिलाला पाठवून हस्तक्षेप केला, असे आरोप मराठा…
मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही मंत्र्यांचा बेतालपना सुरूच
अकोला/ कोकाटे आणि इतर बोलघेवड्या मंत्र्यांमुळे सरकारची जनमानसात प्रतिमा डागाळत असल्याने, मुख्यमंत्र्यांनी यापुढे वादग्रस्त विधाने करू नका . चुकीला माफी नाही अशा शब्दात आपल्या सर्व मंत्र्यांना तंबी दिली होती.मात्र मंत्री काय सुधारायला तयार नाहीत.वादग्रस्त मंत्री संजय शिरसाट यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना “सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचे काय जातंय? असे विधान केले.तर दुसरीकडे राज्यमंत्री मेघना…
मालिकांना महायुतीत घेऊ नका -फडणवीसांचे अजित पवारांना पत्र
मुंबई – जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे आज अजित पवार गटात सहभागी होत सत्ताधारी बाकावर बसले. मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसल्याने भाजपवरही टीका होऊ लागली असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहित विरोध केला आहे. सत्ता येते जाते, पण देश महत्वाचा. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये…
राडेबाजी नंतर सारथी बार बंद करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी- सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील गावकर यांची धाडसी करवाई
मुंबई – केवळ सरकारला पैसे आणि पोलिसांना हफ्ते मिळतात म्हणून आजकाल नागरी वस्त्यांमध्येही अनैतिक धंदे सुरू झाले आहेत. मात्र अशा धंदया त्या भागातील मुलांच्या मनावर किंवा कामधंद्या निमित घराबाहेर पडणार्या सुसंस्कृत महिलांना किती त्रास सहन करावा लागतो याचा तरी इथल्या लोकप्रतिनिधी ,पोलिस आणि सरकारने विचार करायला हवा . लॉकडाउन मध्ये बार बंद असताना सर्वकाही शांत…
इंडिया आघाडीत फूट ? हरयाणात ,काँग्रेस – आप वेगवेगळे निवडणूक लढवणार
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. या आघाडीचा लोकसभा निवडणुकीत विरोधकांना फायदाही झाला. त्यानंतर इंडिया आघाडी वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुकीतही एकत्र निवडणुका लढेल, असं बोललं जात होतं. मात्र, आता हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पार्टी व काँग्रेसमध्ये बिनसल्याची चर्चा आहे. कारण आम आदमी पक्षाने आपल्या २० उमेदवारांची…
