शिवसेनेच्या वासींच्या खासदार भावना गवळी व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमतेवर आज इडी ने छापे टाकले या दोघांनाही इडी कडून चौकशीची नोटिस आलेली आहे .अनिल देशमुख यांना 100 कोटीच्या खंडणी वसूली प्र्करणात बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे याने लिहलेल्या पत्रावरून अनिल परब यांना इडी ने समन्स पाठवले होते. त्यांना मंगळवारी इडी च्या कार्यालयात हजार व्हायचे आहे तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून सेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या मालमतेची इडी चौकशी करीत आहे .सोमवारी त्यासाठी इदीचे अधिकारी वाशिमला गेले होते त्यांनी रिसोड येथील भावना गवळीच्या बालाजी रिसॉर्ट, अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी आणि आणि तीन संस्थांवर छापे टाकून काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली .भावना गवळी यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे .या दोन्ही नेत्यांवर पाडलेल्या छप्यांमुळे शिवसेना चांगलीच अडचणीत आली आहे
Similar Posts
“बीएसएनएल” आर्थिक सक्षमते बरोबरच आमुलाग्र सुधारणांची गरज !
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या गेली बारा वर्षे तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आणखी 89 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय नुकताच घेतला. करदात्यांचा पैसा खर्च करून यामुळे खरंच बीएसएनएल वाचणार का करदात्यांचा पैसा पाण्यात जाणार किंवा कसे याबाबत सर्वांच्या मनात साशंकता आहे. या घडामोडींचा हा वेध. भारताच्या टेलिकॉम क्षेत्रामध्ये गेल्या…
पेटीएम बँकेच्या ‘कर्मा’नेच त्यांना उध्वस्त केले !
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या सप्ताहात पेटीएम पेमेंट बँकेवर काही निर्बंध लादले. याचा नेमका परिणाम काय होणार आहे याचा घेतलेला हा मागोवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या सप्ताहामध्ये डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पेटीएम पेमेंट बँकेवर अत्यंत महत्त्वाचे पाच निर्बंध जारी केले. या निर्बंधानुसार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 पासून पेटीएम पेमेंट बँक कोणत्याही मुदत ठेवी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर – माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीचे बांधकाम तोडले
मुंबई/ भाजपच्या मिळमिळीत हिंदुत्व पेक्षा ज्वलंत हिंदुत्व काय असते आणि जहाल हिंदुत्ववाद्यांचा एका इशाऱ्यावर. प्रशासनाची सुधा कशी फाटते हे राज ठाकरेंनी दाखवून दिले आहे. पाडव्याच्या शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्याचे काम कसे सुरू आहे याची माहिती दिली आणि हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर तिथेच भव्य दिव्य गणपतीचे…
मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे, वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
खड्डे बुजविण्याचे अहोरात्र सुरु राहणार मुंबई, दि. १६ : – मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र करणार आहे. ठाणे जिल्हा आणि…
नव्या पुलंची निर्मिती हाच वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यावर उपाय
मुंबई/ देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही जगातील मोठी व्यापारी पेठ आहे त्यामुळे येथे उद्योगधंद्या चे मोठे जाळे पसरले आहे परिणामी या शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते आणि त्यातून वाहतूक कोंडी होत असते ती सोडवण्यासाठी मुंबईत344 पुल बांधण्यात आले आहेत त्यापैकी 21 पुल पाडून त्यांची पुनर्बांधणी करण्याचे काम सुरू आहेत तर 47 पुलांच्या मोठ्या…
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या स्टॉलला नामवंतांची भेट
पत्रकार संघाच्या उपक्रमाचे दिग्गजांनी केले कौतुक संमेलनात ९४ क्रमांकाच्या स्टॉलची चर्चा नवी दिल्ली – येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथनगरीतील ९४ क्रमांकाच्या स्टॉलवर होणारी दर्दी साहित्यरसिकांची गर्दी गेले दोन दिवस लक्षवेधी ठरते आहे. पत्रकार संघाने महाराष्ट्राबाहेर प्रथमच सदस्य पत्रकारांच्या पुस्तकांचे प्रदर्शन या खास स्टॉलवर आयोजित केले आहे. एका प्रकारे गेल्या कित्येक वर्षातील विविध क्षेत्रांतील…
