शिवसेनेच्या वासींच्या खासदार भावना गवळी व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमतेवर आज इडी ने छापे टाकले या दोघांनाही इडी कडून चौकशीची नोटिस आलेली आहे .अनिल देशमुख यांना 100 कोटीच्या खंडणी वसूली प्र्करणात बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे याने लिहलेल्या पत्रावरून अनिल परब यांना इडी ने समन्स पाठवले होते. त्यांना मंगळवारी इडी च्या कार्यालयात हजार व्हायचे आहे तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून सेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या मालमतेची इडी चौकशी करीत आहे .सोमवारी त्यासाठी इदीचे अधिकारी वाशिमला गेले होते त्यांनी रिसोड येथील भावना गवळीच्या बालाजी रिसॉर्ट, अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी आणि आणि तीन संस्थांवर छापे टाकून काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली .भावना गवळी यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे .या दोन्ही नेत्यांवर पाडलेल्या छप्यांमुळे शिवसेना चांगलीच अडचणीत आली आहे
Similar Posts
महापालिका निवडणुकांचे वेध मनसेला सोबत घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच
मुंबई/विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार आहे मुंबईसह 16 महानगरपालिकांमध्ये निवडणुका होणे बाकी आहे त्यामुळे मुंबईमध्ये मनसेची असलेली ताकद लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सोबत ठेवण्याचे संकेत दिले आहेत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आमच्या महायुतीत अगोदरच तीन पक्ष असल्यामुळे मनसेचा समावेश करून घेता आला नाही त्यामुळे…
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी
मुंबई/मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदी भूषण गगराणी यांची नियुक्त करण्यात आली आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदी कैलास शिंदे यांची वर्णी लागलेली आहे भूषण गगराणी हे 1990 च्या कॅडरचे आयएएस अधिकारी असून प्रशासनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे महाराष्ट्रातली मुख्य सचिव नगर विकास खात्याचे अतिरिक्त सचिव आधी मोठ मोठ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलेल्या आहेत अशावेळी मुंबई महानगरपालिकेसारख्या…
किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर
मुंबई/ वरळी एस आर ए घोाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे . त्यामुळे भलेही त्यांना अटक झाली तरी 1 लाखांच्या जामिनावर त्यांची ताबडतोब सुटका होऊ शकते .वरळीतील एस आर ए प्रकरणात बनावट कागपत्रांद्वारे पेडणेकर यांनी काही सदनिका आणि व्यावसायिक गाळे लाटल्या चा आरोप किरीट सोमय्या…
काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘महाराष्ट्र बंद’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे!: नाना पटोले
प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन करणार मुंबई, दि 10 ऑक्टोबर-उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी ११ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तसेच काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या…
उन्मत्त कट्टरपंथी आणि पोकळ निधर्म वाद!
भारतात लोकशाही फक्त नावाला आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही कारण लोकशाहीचा लोकांनी आणि इथल्या राज्यकर्त्यांनी इतका गैफायदा घेतला आहे की आता लोकशाही नको वाटायला लागलीय भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात प्रत्येक राज्याची बोलीभाषा आणि संस्कृती सुधा वेगळी आहे परंतु बाबासाहेबांनी संविधानात सर्वांना सारखा न्याय दिलाय त्याच बरोबर सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून…
हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा- उध्दव ठाकरे
मालेगाव/ सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या आजच्या उद्धव ठाकरे यांची सभा मालेगाव शहरात झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे भाजप सरकारवर निशाणा साधत शेतकऱ्यांना सरकारने वेठीस धरत असल्याची टीका केली. यावेळी शिंदे गटातील नेत्यांसह राज्याच्या राजकारणावर भाष्य केले. मात्र राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भाषणावर मात्र बोलणे टाळले. उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले…
