शिवसेनेच्या वासींच्या खासदार भावना गवळी व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमतेवर आज इडी ने छापे टाकले या दोघांनाही इडी कडून चौकशीची नोटिस आलेली आहे .अनिल देशमुख यांना 100 कोटीच्या खंडणी वसूली प्र्करणात बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे याने लिहलेल्या पत्रावरून अनिल परब यांना इडी ने समन्स पाठवले होते. त्यांना मंगळवारी इडी च्या कार्यालयात हजार व्हायचे आहे तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून सेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या मालमतेची इडी चौकशी करीत आहे .सोमवारी त्यासाठी इदीचे अधिकारी वाशिमला गेले होते त्यांनी रिसोड येथील भावना गवळीच्या बालाजी रिसॉर्ट, अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी आणि आणि तीन संस्थांवर छापे टाकून काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली .भावना गवळी यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे .या दोन्ही नेत्यांवर पाडलेल्या छप्यांमुळे शिवसेना चांगलीच अडचणीत आली आहे
Similar Posts
उल्हासनगर शहराचा ७२ वा वर्धापन दिवस साजरा ,
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहराची स्थापना ८ ऑगस्ट १९४९ साली झाली आहे . तेव्हा पासुन या शहराचा वर्धापन दिवस साजरा करण्यात येतो . आज उल्हासनगर शहर ७२ वर्षाचे झाले असुन मोठ्या धामधुम मध्ये ७२ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला आहे . यावेळी महापौर . उपमहापौर . उपायुक्त . स्थायी समिती सभापती. शिक्षण विभागाच्या…
सरकारकडून मिळणारा आनंदाचा शिथा इतिहास जमा! शिंदेंच्या महत्वकांक्षी योजनेला फडणवीसांची कात्री
मुंबई/महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वकांक्षी योजना सुरू केल्या होत्या ज्यामध्ये लाडके बहीण योजना महिलांना एसटीचा प्रवासात अर्धे भाडे ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा यासह सणासुदीच्या काळात आनंदाचा शिरा देण्याच्या योजनेचा समावेश होता परंतु मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे यांच्या काही योजनांना कात्री लावली…
मुंबईत स्वबळावर लढण्यासाठी पक्षातील नेत्यांचा एकनाथ शिंदेंवर दबाव
मुंबई/आगामी मुंबई महानगरपालिकेच्या २२७ वॉर्डांपैकी १५०जागांवर महायुतीत एकमत झाले असून उर्वरित ७७ जागांबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे म्हणत असले, तरी शिवसेनेच्या बालेकिल्यावर भाजपची नजर आहे. शिवसेना भाजपची युतीची चर्चा जरी होत असली, तरी शिवसेनकडून २२७ जागांवर मुलाखती घेतल्या जात आहेत. यावरून भाजपकडून दगा फटका झाल्यास स्वतंत्र लढण्याबाबतही शिवसेना चाचपणी करत असल्याचे दिसून येते.युतीची चर्चा जरी…
मुंबई श्री चे पीळदार युद्ध ७ मार्चला -मुंबई शरीरसौष्ठव क्षेत्रातील २५० पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग
मुंबई, (क्री.प्र.)- मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या मुंबई श्री २०२५ या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा धमाका येत्या ७ मार्चला अंधेरी पश्चिमेला सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबसमोरील लोखंडवाला गार्डन येथे होणार आहे. या स्पर्धेला जे राय फिटनेसचे पाठबळ लाभले आहे. या पीळदार थराराला यंदाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखाच दर्जा आणि विजेत्यांना मान-सन्मान दिला जाणार असल्याचे बृहन्मुंबई आणि उपनगर शरीरसौष्ठव…
तोडी मिल फॅन्टसी’ नावाचं अंकुशचं नाटक – कापड गिरण्या अन् गिरणी कामगारची दैना
मुंबई… कापड गिरण्या अन् गिरणी कामगार ही मुंबईची खरी ओळख आहे. मात्र हीच ओळख हळूहळू पुसत गेल्लयच अंकुशने या पोस्टमध्ये सांगितलंय. कामगारांचं अस्तित्व ही मुंबईनगरी नाकारू लागली आहे. त्या जाणिवेतून अस्वस्थता येत असल्याचं अंकुश म्हणाला आहे. गिरणी कामगारांवर आधिरित एक नाटक अंकुश करतोय. ‘तोडी मिल फॅन्टसी’ नावाचं अंकुशचं एक नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त…
प्रजासत्ताक दिन शासकीय सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला उद्देशून मराठीतून संबोधन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ…
