ठाणे=- कोरोंनाची भीती दाखवून सरकारने दहहंडी उत्सवाला परवानगी नाकारली आहे मात्र भाजपा आणि मनसेला सरकारचा हा निर्णय मान्य नाही ते दहीहंडी उत्सव साजरे करण्यावर ठाम आहेत ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दही हंडीसाठी परवानगी मागितली होती .पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली त्यामुळे जाधव आणि मनसेचे पदाधिकारी भगवती मैदानात आंदोलनाला बसले होते मात्र त्यांच्या अशा आंदोलनामुळे कायदाव सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अविनाश जाधव आणि मनसेच्या इतर पदाधिकार्यांना अटक केली आहे
Similar Posts
इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स अससोसिएशन (आयपीजीए) ने नॉलेज सिरीस अंतर्गत खरीप पेरणीचा वेबिनार आयोजित
पावसाच्या अनियमित पद्धती, सरकारी धोरणांचा प्रभाव आणि कोविड -१९ साथीच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर या खरीप हंगामात पेरणीची सखोल समज मांडण्यावर वेबिनार मध्ये लक्ष केंद्रित केले गेले. वेबिनार मध्ये डॉ डी एस पै – आयएमडी, नीरव देसाई – जीजीएन रिसर्च, बी कृष्णा मूर्ती – फोर पी इंटरनॅशनल, नितीन कलंत्री – कलंत्री फूड प्रॉडक्ट आणि पुनित बच्छावत –…
क्राईम संध्या पालघर दैनंदिनी डायरी 2022चे भव्य प्रकाशन!
वसई/प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात घडणार्या गुन्हेगारी विषयक तसेच सामाजिक घडामोडींचा वेध घेत वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘क्राईम संध्या’ वृत्त पत्राच्या 2022 च्या दैनंदिनी डायरीचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांच्या हस्ते या क्राईम संध्या पालघर दैनंदिनी डायरी 2022चे प्रकाशन करण्यात आले. पोलीस आणि जनता…
कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दूरदृश्यप्रणाली मार्फत लोकार्पण
कोल्हापूरच्या विकासात आणि पर्यटनाला गती देणाऱ्या विमानतळासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छा सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या टर्मिनलची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पाहणी कोल्हापूर, दि.१०, (जिमाका): देशात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधे 9 हजार 800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचा समावेश होता. या नवीन टर्मिनलचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
हॅकिंगच्या विळख्यात “चॅट-जीपीटी” चे वापरकर्ते “
कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधरित “चॅट जीपीटी” सारख्या सुविधा तुम्ही वापरत असाल तर तुमचे अकाउंट हॅक होऊन त्यातून सर्व गोपनीय माहिती विकली जात असल्याच्या घटना अलीकडे घडल्या आहेत. भारतासह जगभरातील किमान १ लाख व्यक्तींची खाती “हॅक ” झाल्याची धक्कादायक माहिती आहे. जागतिक हॅकर्सने “चॅट जीपी टी ” द्वारे घातलेल्या गोंधळाचा घेतलेला हा आढावा. त्याच्या वापरकर्त्यांसाठी…
दोन आठवड्यात पालिका निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
दिल्ली/ महाराष्ट्रात सध्या राजकीय भोंग्याच कर्णकर्कश गोंगाट सुरू असतानाच तिकडे सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा असा आदेश देऊन निवडणुकीचा भोंगा वाजवल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्नात असलेल्या सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहेतसर्वोच्च न्यायालयाने ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द केल्यापासून महाराष्ट्र सरकारची न्यायालयीन लढाई सुरू आहे तर ओबीसी आरक्षण शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको…
राज्यपाल विरुद्ध सरकार मधील संघर्ष चिघळला
मुंबई/ विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे राजकारण आता भलतेच तापले असून सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर कायदेशीर चर्चा करायची असल्याचे कारण सांगून ताबडतोब सही करण्यास नकार दिला आहे .त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड आता लांबणीवर पडली आहे .राज्यपालांकडून महाविकास आघाडी सरकारला हा मोठा दणका आहेविधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊन अध्यक्ष निवडावा अशी सूचना दोन वेळा राज्यपालांनी केली होती पण…
