ठाणे=- कोरोंनाची भीती दाखवून सरकारने दहहंडी उत्सवाला परवानगी नाकारली आहे मात्र भाजपा आणि मनसेला सरकारचा हा निर्णय मान्य नाही ते दहीहंडी उत्सव साजरे करण्यावर ठाम आहेत ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दही हंडीसाठी परवानगी मागितली होती .पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली त्यामुळे जाधव आणि मनसेचे पदाधिकारी भगवती मैदानात आंदोलनाला बसले होते मात्र त्यांच्या अशा आंदोलनामुळे कायदाव सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अविनाश जाधव आणि मनसेच्या इतर पदाधिकार्यांना अटक केली आहे
Similar Posts
३० जूनच्या आत शेतकऱ्यांच्या; yकर्जमाफीचा निर्णय! सरकारचे बच्चू कडू यांना आ श्वासन
मुंबई /३०जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आज शेतकीर नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारनं समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. ही समिती अभ्यास करुन अहवाल देणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर शेतकरी नेत्यांची भूमिका काय आहे?…
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट ११ ठार ५८ जखमी
भोपाल -मध्य प्रदेशातील हरदा येथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५ ८ जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तातडीची बैठक बोलावून गृह सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी लष्कराचीही मदत घेण्यात आली आहे.जखमींना मध्य…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशरद पवारांना यूपीए चे अध्यक्ष करण्यास काँग्रेसचा विरोध
मुंबई/ मोदींना सक्षम पर्याय द्यायला निघालेल्या विरोधकांमध्येच एकी नसल्याचे आता उघडकीस आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत युपीएच्या अध्यक्ष पदासाठी पवारांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता पण त्याला काँग्रेसने विरोध केला आहे त्यामुळे आता युपीएच्या अध्यक्ष पदावरून विरोधकांमध्ये घमासान सुरू होणार आहेसध्या ई डी आणि सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा वापर करून केंद्र सरकारं विरोधकांना…
भूमिगत वाहनतळ बनवण्याचा निर्णय बारगळला झुला मैदानाच्या सुशोभिकरणाचा मार्ग मोकळा
मुंबई/ आग्रिपडा येथील झुला मैदानाच्या खाली पालिका वाहनतळ बनवणार होती .त्यामुळे या मैदानाचे सुशोभीकरण रखडले होते भूमिगत वाहांतलासाठी सल्लागाराची सुधा व्यवस्था करण्यात आली होती .पण आता हा भूमिगत वाहनतळ बनवण्याचा निर्णय बारगळला असल्याने या मैदानाचे सुशोभीकरण केले जाणार आहे त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. नवीन संरक्षक भित बंधने त्यावर नक्षीदार जली बसवणे मुलांना खेळण्यासाठी मैदान…
कुर्ला येथे एल बी एस मार्गाच्या रुंदीकरण करण्याचा मार्ग मोकळा २२ दुकानांवर पालिकेची कारवाई
मुंबई/ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनात घेतले तर ते पोलिसांच्या मदतीने मुंबईतील सर्व अतिक्रमणे हटवू शकतात पण काही भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय पक्षांचे पुढारी यांच्यामुळे अतिक्रमणे हटवण्याची मोहीम थांदावत असते .मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर कुणालाही काही करता येत नाही कुर्ला रावी दरम्यान एल बी एस मार्गाचे रस्ता रुंदीकरण या मार्गावरील दुकानांमध्ये रखडले होते या प्रकरणी दुकानदार न्यायालयात गेले…
सुडाचे राजकारण पत्रकारितेपर्यंत- बीबीसीच्या दिल्ली मुंबई कार्यालयावर छापे
मुंबई – सत्ताधारी भाजपकडून सुडाचे राजकारण कशा प्रकारे सुरु आहे. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. गुजरात दंगलीवर आधारलेला एक माहितीपट बीबीसीने भारतात प्रदर्शित केल्याचा राग मनात ठेऊन आज सरकारच्या आयकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर छापे टाकले आयकर विभागाच्या चार सदस्यीय पथकाने मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी येथील ब्रिटीश ब्रॉडकास्टर…
