ठाणे=- कोरोंनाची भीती दाखवून सरकारने दहहंडी उत्सवाला परवानगी नाकारली आहे मात्र भाजपा आणि मनसेला सरकारचा हा निर्णय मान्य नाही ते दहीहंडी उत्सव साजरे करण्यावर ठाम आहेत ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दही हंडीसाठी परवानगी मागितली होती .पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली त्यामुळे जाधव आणि मनसेचे पदाधिकारी भगवती मैदानात आंदोलनाला बसले होते मात्र त्यांच्या अशा आंदोलनामुळे कायदाव सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अविनाश जाधव आणि मनसेच्या इतर पदाधिकार्यांना अटक केली आहे
Similar Posts
अठरा वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा करा : शंकरबाबा पापळकर
मुंबई, : अनाथाश्रमातून 18 वर्षांवरील मुलांना काढून टाकलं जातं. त्यानंतर त्या मुलांच्या आयुष्याची वाताहत होते. त्यामुळे देशातील 18 वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना ते त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा झाला पाहिजे, अशी मागणी सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. शंकरबाबा पापळकर यांनी आज केली. मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकार भवनात आज आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते…
जैन संघ रथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना
समस्त जैन संघांच्या वतीने पर्युषण महापर्वानिमित्त मलबार हिल येथील श्री चंदनबाला जैन मंदिरापासून काढण्यात आलेल्या सामूहिक रथयात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी धर्मध्वजा दाखवून रवाना केले. यावेळी राज्याचे पर्यटन तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी उपस्थित गच्छाधिपती श्रीमद विजय पुण्यपालसुरीश्वरजी महाराज व इतर जैन साधूंना वंदन केले व सर्व भाविकांना…
दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे ध्वजारोहण
ग्रँटरोड : दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे स्वातंत्र्य दिन निमित्त ग्रँड रोड रेल्वे स्टेशन जवळ ध्वजारोहण करण्यात आले . गुणवंत शेठ माजी नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रवी बावकर व सेक्रेटरी चंद्रशेखर कानडे, राकेश पावसकर व इतर पदाधिकारी हजर होते
मणिपूर मध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला ६ ठार
इंफाळ – आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूर मध्ये दोन जातींमध्ये जो तणाव आहे. तो पुन्हा वाढला आहे. मागच्या वर्षी याच तणावामुळे २०० लोकांचा बळी गेला होता आता सुधा पुन्हा एकदा हा तणाव उसळला आहे . त हिंसाचारात ६ जणांचा बळी गेला आहे.मानिपुर पुर्न्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे. जिरीबाम येथे सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू…
मराठवाड्यात पावसाचा हाहाकार नांदेड, बीड, लातूर हिंगोलीला रेड अलर्ट
नद्या ओव्हरफ्लो गावात , शहरात पाणी शिरून घरांचेशेतीचे प्रचंड नुकसानबीड – महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांमध्ये मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाची तीव्रता ४ सप्टेंबरपासून कमी…
अतिरेकी संघटनेशी संबंधिताना अटक
पालघर- अल कायदा आणि आयसिसी संबंध असल्याचा सबळ पुरावे च्या आधारे राष्ट्रीय तपास यंत्रणेने बोईसर च्या सोमनाथ पॅराडाईज कॉम्प्लेक्स मध्ये राहत असलेला उच्चशिक्षित हमराज शेख वय 24 यास अटक केली आहे. ऑनलाइन मोहिमेद्वारे युवकांची दिशाभूल करण्याचे काम करीत होते असे निष्पन्न झाले शनिवार पासून छापासत्र सुरू असून मंगरूळच्या सॉफ्टवेअर इंजिनियर मोहम्मद अरिफ यालाहि ताब्यात घेतले.
