मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण त्या बाबत काही बोलायला तयार नाही , मुस्लिम खलिफा काही बोलायला तयार नाहीत .रेहाना आणि ग्रेटा ही गायब आहेत.भारतीय शांती दुतांच्या वाचेला जणू काही साप ड्सलाय . तालिबान्यांनी टाईट कपडे घालणाऱ्या मुलींना मारले तर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बायका सोपविण्याचे आदेश दिलेत. भारतातील जे सेक्युलर आहेत त्यांनी मोगली राजवटीचा हा डेमो पहावा.जोवर हिंदू आहेत तोवर अभिव्यक्ती चे तुणतुणे वाजवू शकाल त्यानंतर मात्र अभिव्यक्ती कुठे जाईल कुणास ठाऊक ?बाबूभाई पुढे म्हणाले इस्लाम काय आहे हे जर समजून घ्यायचे असेल तर अफगाणिस्तान आणि तालिबान याकडे पाहा जे आपल्या लोकांचे होऊ शकले नाहीत ते इतरांचे काय होणार? मात्र आमच्याकडचे काही नेते थोड्याशा मतांसाठी अशा गोष्टींना वाव देत आहेत.कल्पना करा तालिबानी आल्यानंतर आता तिथल्या महिला आणि मुलांचे काय होईल? विचार करून बघा तत्कालीन मोगलांनी हिंदू बंधू भगिनिंशी काय केले असेल प्रत्येक टप्प्यावर यांच्या क्रौर्याचा इतिहास आहे आणि आजही हे लोक नव iN इतिहास बनवत आहेत तरी सुधा जयचंद हे दिसत नाही आजही काही लोक बांगलादेश आणि रोहिंग्याना साथ देऊन आपले घर आणि आपल्या देशाला असुरक्षित बनवत नाही का? होळी,दिवाळी,आणि स्वतंत्रता व प्रजासत्त्क दिनाच्या दिवशीच दहशत वादी हल्ल्याचा धोका का असतो? असाही सवाल केलाय.
Similar Posts
निट परीक्षेतील गोंधळाची सिबीआय चौकशी करण्याची मागणी
मुंबई : डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून देशभरातून लाखो विद्यार्थी नीट परीक्षा देतात. मात्र त्यात गैरप्रकार होत असतील तर त्याची कसून चौकशी झाली पाहिजे. तसेच परीक्षेच्या निकालात निष्पक्ष मूल्यमापन प्रक्रिया व्हावी यासाठी पुनर्परीक्षा घ्यावी, अशी मागणी इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने सरकारकडे केली आहे.गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नीट परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे….
मुश्रीफ यांच्यावरून सोमय्यांचा पवारांना टोला
मुंबई – मी मुसलीम असल्यामुळेच माझ्यावर छापे टाकले जात आहेत या हसन मुश्रीफ यांच्या विधानावर किरीट सोमय्या यांनी पवारांवर निशाणा साधला आहे . ते म्हणाले कि मुश्रीफ यांचे हे विधान मान्य असल्याचे पवारांनी सांगावे भ्रष्टाचार करताना धर्म आठवला नाही का असा सवालही सोमय्या यांनी केला आहे भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. हसन…
कुणी ’डेथ सर्टिफिकेट देता कां डेथ सर्टिफिकेट’ ?
कुणी घर देता का रे ? घर ? एका तुफानाला कुणी घर देता का ? हा जगप्रसिद्ध संवाद माझ्या मनात संपूर्ण दिवस घोळत होता आणि त्यात त्या सुप्रसिद्ध लेखकाची क्षमा मागून मला बदल करण्यावाचून रहावलं नाही. ’कुणी डेथ सर्टिफिकेट देतं का माझ्या मामेभावाला कुणी डेथ सर्टिफिकेट ? म्हणजे माझ्या मामाची अंतीम यात्रा तरी निदान सुखाची…
डेल्हिवरी’कडून ‘स्पॉटॉन’चे अधिग्रहण
मुंबई दि. 25 (प्रतिनिधी) ; डेल्हिवरी या भारतातील लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी सेवा कंपनीने बंगळुरू येथील ‘स्पॉटॉन लॉजिस्टिक्स’चे अधिग्रहण केले आहे. ‘डेल्हिवरी’तर्फे या याबाबत माहिती देण्यात आली. या व्यवहारामुळे ‘डेल्हिवरी’ची ‘बी-टू-बी’ व्यवसायाची विद्यमान क्षमता वाढली आहे. या अधिग्रहणाच्या घोषणेबाबत बोलताना ‘डेल्हिवरी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल बरुआ म्हणाले की, “प्रगतीच्या वाटेवर राहण्याच्या आणि व्यवसायातील प्रत्येक क्षेत्रात…
पे अँड पार्क १०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी होणार
मुंबई/ पालिकेत जो १०० कोटींचा पे अँड पार्क योजनेत घोटाळा झाला आहे त्याची चौकशी करण्याची मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे केली असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेतमुंबईतील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन मुंबईत पालिकेने ८०० पे अँड पार्क तयार केले आहेत नियमानुसार हे…
तर नारायण राणे ५० वर्ष तुरुंगातून बाहेर येणार नाही- संजय राऊत यांचा राणेंना इशारा
मुंबई – नारायण राणे माझ्या नादाला लागला तर त्याची अशी काही प्रकरणे माझ्याकडे आहेत कि तो त्या प्रकरणात आत गेल्यास ५० वर्ष बाहेर येणार नाही असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे भाजापा नेते व केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते व खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आता टोकाला जाण्याची चिन्ह निर्माण झाली…
