मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण त्या बाबत काही बोलायला तयार नाही , मुस्लिम खलिफा काही बोलायला तयार नाहीत .रेहाना आणि ग्रेटा ही गायब आहेत.भारतीय शांती दुतांच्या वाचेला जणू काही साप ड्सलाय . तालिबान्यांनी टाईट कपडे घालणाऱ्या मुलींना मारले तर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बायका सोपविण्याचे आदेश दिलेत. भारतातील जे सेक्युलर आहेत त्यांनी मोगली राजवटीचा हा डेमो पहावा.जोवर हिंदू आहेत तोवर अभिव्यक्ती चे तुणतुणे वाजवू शकाल त्यानंतर मात्र अभिव्यक्ती कुठे जाईल कुणास ठाऊक ?बाबूभाई पुढे म्हणाले इस्लाम काय आहे हे जर समजून घ्यायचे असेल तर अफगाणिस्तान आणि तालिबान याकडे पाहा जे आपल्या लोकांचे होऊ शकले नाहीत ते इतरांचे काय होणार? मात्र आमच्याकडचे काही नेते थोड्याशा मतांसाठी अशा गोष्टींना वाव देत आहेत.कल्पना करा तालिबानी आल्यानंतर आता तिथल्या महिला आणि मुलांचे काय होईल? विचार करून बघा तत्कालीन मोगलांनी हिंदू बंधू भगिनिंशी काय केले असेल प्रत्येक टप्प्यावर यांच्या क्रौर्याचा इतिहास आहे आणि आजही हे लोक नव iN इतिहास बनवत आहेत तरी सुधा जयचंद हे दिसत नाही आजही काही लोक बांगलादेश आणि रोहिंग्याना साथ देऊन आपले घर आणि आपल्या देशाला असुरक्षित बनवत नाही का? होळी,दिवाळी,आणि स्वतंत्रता व प्रजासत्त्क दिनाच्या दिवशीच दहशत वादी हल्ल्याचा धोका का असतो? असाही सवाल केलाय.
Similar Posts
डोंबिवलीतील अमुदन कंपनीच्या मालकाला अटक
डोंबिवली -डोंबिवलीतील एमआयडीसी भागात असलेल्या अमुदान या केमिकल कंपनीत गुरुवारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला होता. या घटनेत १३ कामगार ठार झाले होते. तसेच ६५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. याबरोबरच त्या कंपनीच्या शेजारील काही कंपन्यांचंही मोठ्या प्रणाणात नुकसान झालं होतं. स्फोटानंतर लागलेल्या आगीत ही कंपनी भस्मसात झाली. या स्फोटाने तीन ते चार किलोमीटरचा…
मराठा आंदोलक आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार
धाराशिव / मराठ्यांना कुणबी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवर आंदोलन करून सरकारकडून ती मागणी मान्य करून घेतल्यानंतर मनोज जरांगे आता शेतकऱ्यांसाठी मोठा लढा उभारणार आहेत. त्यासाठी दिवाळीनंतर बैठका घेतल्या जातील असे त्यांनी सांगितले.राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून राज्य सरकारने ३२ हजार कोटींचं पॅकेजही जाहीर केलं आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यावर मदतीची रक्कम देण्यात…
बिहार मध्ये ओवेसींचे मुस्लिम कार्ड फेल! एक्झिट पोलचा धक्कादायक सर्व्हे
पाटणा/बिहारचा बाहुबली कोन होणार? आता याची चर्चा सुरू झाली आहेय बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान संपलं आहे. उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे. आता बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार याची चर्चा रंगली आहे. एक्झिट पोलमध्ये भाजप आणि नितीशकुमार यांच्या एनडीए आघाडीला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच असाउद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमनेही बिहारच्या…
राणेंच्या पत्नी व मुला विरुद्ध लुक आऊट सर्क्युलर जारी
पुणे/ केंद्रीय लघु व सुष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे व पुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध पुणे क्राईम ब्रांच ने लूक आऊट सर्कुलर जारी केले आहे .डी एच एल एफ या कंपनीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आर्ट लाईन प्रॉपर्टी या कंपनीकडून घेतलेल्या २५ कोटींच्या कर्जाची परतफेड न केल्याने ही कारवाई…
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर लष्कराच्या सन्मानार्थ मुंबईसह देशभर भाजपाची तिरंगा यात्रा
मुंबई/पाकिस्तान विरुद्ध च्या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय लष्कराने केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल आज पासून देशभर लष्कराच्या सन्मानार्थ तिरंगी रॅली काढल्या जात आहेत 23 तारखेपर्यंत रॅली काढल्या जातील दरम्यान आज महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅली सुन बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान अशा घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या तसेच भारतीय सैन्याच्या शौर्य बद्दल सैन्याचे तोंड भरून…
दहावीचा निकाल ९३. ८३ टक्के ! मुलींनीच मारली बाजी
मुंबई,-महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल अखेर घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह उपलब्ध होता.यंदा दहावीचा निकाल ९३. ८३ टक्के इतका लागला आहे तसेच निकालात मुलींनीच बाजी मारलेली आहे त्याच बरोबर यंदाहि कोकण विभागाचं अव्वल ठरला आहे.राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. त्यानुसार आता बारावीतही कोकण विभागानं आपला…
