आजपासून महागाईचे नवे पर्व सुरू
करोना आणि लॉक डाऊन चां दुष्ट संकटातून आताच कुठे माणूस सावरला आहे .त्यामुळे पण संसाराची आर्थिक घडी अजूनही नीट बसलेली नाही.कारण नुकताच कुठे काम धंदा सुरू झाला आहे पण येणारा पगार लॉक डाऊन च्या काळातील कर्ज फेडण्यावर खर्च होत आहे अशावेळी देशातील जनतेला सावरण्यासाठी सरकारने आणखी काही काळ सवलत द्यायला हवी होती पण सवलत देणार…
