ही तर धोक्याची घंटी
राज्यसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे मते फोडून भाजापने तिसरा उमेदवार निवडून आणला अगदी तशाच प्रकारे विधान परिषदेच्या निवडणुकीतही राजकीय खेळी खेळून भाजपने त्यांच्याकडे पुरेशी मते नसतानाही पाचवा उमेदवार निवडून आणला.त्यामुळे महाविलास आघाडीतले शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षात समन्वय नाही त्याच बरोबर महाविकास आघाडीच्या नेतृत्वात आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्याची क्षमता नाही सते मध्ये असताना जर हे…
