आरक्षण बाबत केंद्राकडून फसवणूक
मुंबई/ केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी राज्यांचे आरक्षण बाबतचे अधिकार काढून घेतले होते आणि आता १२७ वी घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसी ची यादी निश्चित करण्याचे अधिकार बहाल केले आहेत पण जोवर ५० टक्क्यांची अत आहे तोवर काहीच होणार नाही.केंद्र सरकार राज्यांची फसवणूक करीत आहे असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहेराज्यात मराठा…
