श्रीमंतांची दिवाळी- दुःख गरिबांच्या भाळी
दोन वर्षात कोरोनाच्या संकट काळात लोकांना कोणताही सन साजरा करण्यात आला नव्हता पण यावर्षी मात्र करोना गेल्याने दोन वर्षांनी का होईना लोकांना सर्व सण साजरे करायची संधी मिळालेली आहे. त्यामुळे दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि आता दिवाळी लोक मोठ्या उत्साहात साजरी करीत आहेत.पण सगळ्यांच्याच नशिबी दिवाळीचा आनंद नाही ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची हाता तोंडाशी आलेली पिके…
