महाराष्ट्राचा भूगोल बदलतोय – बेसावध राहू नका- राज ठाकरे
पुणे – मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आज पुण्यात राज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या जमिनी विकणाऱ्या मराठी माणसांना सावधानतेचा इशारा दिला. ते म्हणाले शिवडी न्हावा शेवा पूल होत आहे. त्यामुळे भलेही मुंबई – अलिबाग मधील अंतर कमी झालेले असले तरी धोका रायगडला त्याचा मोठा धोका वाढलाय . कारण…
