डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने रोखली विद्यार्थ्यांची वाट
आणखी किती दिवस त्यांच्या तालावर नाचणार आहात? पालकांचा संतप्त सवालमुंबई/ गेल्या सव्वा वर्षा पासून कोरोंनाच्या भीतीने शाळा कॉलेज बंद आहेत त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खेळ्खंडोबा झालाय .मात्र आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे .त्यामुळे सरकारने १७ ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता पण त्याला डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने विरोध केला आहे त्यामुळे शाळा सुरू…
