औरंगाबाद , उस्मानाबादच्या नामांतराला केंद्राची मंजुरी
दिल्ली- माविआ सरकारच्या काळात औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याचा जो निर्णय घेतला होता त्याला आज केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान…
