ओबीसी समाजासाठीही सरकारची उपसमिती स्थापन
मुंबई/ मराठा आरक्षणासाठी मुंबईत येऊन मुंबई जाम करणाऱ्या मराठ्यांच्या ८ प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या.त्यामुळे ओबीसी मध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.कारण ओबीसी आणि मराठा हे दोन्ही समाज एकच आहेत याबाबत सरकार २ महिन्यात निर्णय घेणार आहे.ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे जारी सरकार सांगत असले .तरी मराठा आणि कुणबी एकच आहेत असा निर्णय झाल्यास, ओबीसी…
