नव्या पुलंची निर्मिती हाच वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यावर उपाय
मुंबई/ देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही जगातील मोठी व्यापारी पेठ आहे त्यामुळे येथे उद्योगधंद्या चे मोठे जाळे पसरले आहे परिणामी या शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते आणि त्यातून वाहतूक कोंडी होत असते ती सोडवण्यासाठी मुंबईत344 पुल बांधण्यात आले आहेत त्यापैकी 21 पुल पाडून त्यांची पुनर्बांधणी करण्याचे काम सुरू आहेत तर 47 पुलांच्या मोठ्या…
