एवढी जर भीती वाटत असेल तर सरकार बरखास्त करून घरी सुरक्षित बसा
सध्या महा विकास आघाडीचे सरकार सोडले तर कोरोंनाची भीती कुणाच्याही मनात नाही.आणि भीती बाळगून तरी काय करणार पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी घराबाहेर पाधायला नको का? जे कोरोंनाची i भीती दाखवून कठोर निर्बंध लावत आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा आणि सर्व सेवा सुविधा आहेत त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही आणि कठोर निरबधाच्या या दुष्ट चक्रात जो माणूस…
