भारतात तालिबानी उन्माद
भारत हा शांतताप्रिय देश म्हणून ओळखला जायचा पण आता या देशाची टी खरी ओळख पुसली गेली कारण धार्मिक राडेबजीला उत आलाय आणि सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने हा देश लवकरच धार्मिक दहशतवाद बाबत पाकिस्तान च्या पुढे जाण्याची शक्यता आहे .काल पतियाळा येथे शिवसेना आणि खलिस्तानी एकमेकांना भिडले आणि मोठा राडा झाला.दोन्ही बाजूकडून लाठ्या कथा आणि…
