घाबरू नका -पंचसूत्राचे पालन करा- मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन
नागपूर -जगात पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढला आहे त्यामुळे खबरदारी बाळगणे गरजेचे आहे मात्र काळजी करण्याचे कारण नाही कारण कोरोनाचा बीएफ-७ व्हेरियंट अद्याप तरी महाराष्ट्रात आलेला नाही त्यामुळे काळजी करू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या…
