उपकाराची जान विसरलेला मराठी माणूस
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 105 हुतात्म्यांनी प्राणाचे बलिदान देऊन मुंबई मिळवली मात्र तीच मुंबई आज परप्रांतीयांच्या हाती गेलीय मुंबईतील मराठी टक्का दिवसेंदिवस घासरत चालला आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हककासाठी शिवसेना स्थापन केली आणि तेंव्हा पासून इथल्या मराठी माणसांचे भाग्य उजळले स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी माणसाच्या हाताला काम मिळाले .वडापाव विक्रीच्या माध्यमातून…
