तर टोल नाके जाळून टाकू – राज ठाकरेंचा सरकारला इशारा
. मुंबई – राज्यातील टोलनाक्याच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. टोलनाक्याच्या प्रश्नावर सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. तसेच टोल घेतल्यास सगळे टोलनाके आम्ही जाळून टाकू, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय. दरम्यान आज टोल नाक्यावर आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी अटक केली आहे“टोल…
