जीआर फसवा! मराठा आरक्षणाबाबत संभ्रम कायममराठा नेत्यांचाच दावा
मुंबई/ मुंबईतील मराठा आंदोलनांना नंतर सरकारने जरांगे यांच्या ८ मागण्या मान्य केल्या होत्या .तसा जीआर काढला परंतु या जीआरचा काही उपयोग होणार नाही असे मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी सांगितले. त्यातच मुख्यमंत्र्यांनी सरसकट हा शब्दच वगळल्याने संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे जरांगे यांचे उपोषण आणि मराठ्यांचे मुंबईतील आंदोलन वाया जाणार की काय…
