उल्हासनगर ची कायदा सुव्यवस्था बिघडली. पोलिस यंत्रणा सपशेल फेल
. एका हप्त्यात दोन हत्या .उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था एकदम ढासळली आहे . एका आठवड्यात दोन हत्या झाल्या आहेत .कँप 5 येथे तर एका गर्दुल्याने केवळ 20 रुपये दिले नाही म्हणुन हत्या केली आहे . तर एका दारुड्या भावाने घराच्या वाटणीवरुन मोठ्या भावाची हत्या केली आहे . दरम्यान एका अल्पवयीन गर्दुल्याने अल्पवयीन…
