शिंदे – फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका- सरकारच्या अध्यदेशाला स्थगिती
दिल्ली/ शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे निर्णय बदलण्याचा सपाटा लावला होता पण पालिका वार्ड रचनेबाबत जुण्या सरकरचा निर्णय बदलणे सरकारला महागात पडले कारण सर्वोच्च न्यायालयाने या बाबत सरकारने कडलेल्या अध्यादेशाला स्थगिती दिली आहे त्यामुळे आघाडी सरकारने केलेल्या वार्ड पुनर्रचना नुसारच निवडणुका होतील .नव्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा फार मोठा दणका…
