महाकुंभ बाबत- ममताच्या विधानामुळे हिंदूंमध्ये संताप
कोलकाता – सुर्याग्रज मधील कुंभ मेळ्यात आतापर्यंत ५२ कोटी भाविकांनी स्नान केले . असे असतानाही या कुंभमेळ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. कुंभ मेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर टीका करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी महाकुंभाला मृत्यूकुंभ म्हटले आहे तसेच या कुंभमेळ्यात सरकारने चांगले नियोजन केले नाही असा आरोप करून योगी सरकारवर टीका केली आहे त्यामुळे…
