महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कोषरी विरुद्ध संतापाची लाट
मुंबई – महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल काहींना काही वादग्रस्त बोलणाऱ्या राज्यपाल कोषारिनी.शुक्रवारी मुंबई आणि महाराष्ट्रावर केलेल्या वक्तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. ‘गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी…
