लोकशाही टिकविण्यासाठी चौथ्या स्तंभाचे प्राणपणाने रक्षण करा
क द न्या. मृदूला भाटकर यांचे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचा 81 वा वर्धापनदिन साजरा मुंबई, दि. 22 – वस्तूनिष्ठ लेखन असलेली पत्रकारिता जोपर्यंत आहे, तोपर्यंत लोकशाहीचे भवितव्य सुरक्षित आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचे, पर्यायाने लोकशाहीचे आणि चौथ्या स्तंभाचे प्राणपणाने रक्षण करा, असे आवाहन महनीय प्रवक्त्या आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदूला भाटकर यांनी केले. मुंबई मराठी…
