या देशातून इंग्रज भलेही गेले असले तरी त्यांनी फोडा झोडा आणि राज्य करा या नीतीचा वारसा मात्र येथे ठेऊन गेलेत.त्यामुळेच भारतात फोडा फोडीचे राजकारण सुरू आहे .आणि आजकाल राजकारणात निष्ठा, नीतिमत्ता, चारित्र्य याना कावडीचीही किंमत राहिलेली नसल्याने कोण कधी कोणाशी सोयरिक करील याचा नेम नाही.तसेच राजकारणात सध्या सर्वच सत्तलोभी असल्याने निष्ठा वैगेरे सोडून सतेच्या मागे धावणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षात फूट पाडून सत्ता मिळवली जाते.हे त्याचेच उदाहरण आहे पण जे लोक वर्षं वर्ष शिवसेनेत राहून अब्जाधीश झाले आणि आता सतेसाठी भाजप सोबत गेले ते भाजपशी तरी प्रामाणिक राहतील याची काय शाश्वती? पण त्यांच्या बंडखोरी पेक्षा त्यांना बंडखोरी करायला लावणारे लोक अधिक भयंकर आहेत.जे स्स्वार्थासाठी एखाद्या पक्षात (फूट पाडू शकतात ते स्वतःच्या फायद्यासाठी समाजात आणि देशात सुधा फूट पाधायला मागे पुढे पाहणार नाहीत आणि शिवसेनेत फूट पडल्यावर आता त्यांचे लक्ष काँग्रेस राष्ट्रवादीवर आहे .
Similar Posts
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
कुंभमेळ्याच्या तारखा रविवारी १ जून रोजी जाहीर करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी दाखल झाले होते. सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी कुंभमेळा नियोजन संदर्भात साधू महंत यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह सर्व १३ आखाड्यांचे प्रमुख प्रत्येकी दोन…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराजेंना घेरण्याचा प्रयत्न
राज्यसभेच्या सह जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते संभाजी राजे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक संभाजी राजांवर सगळ्यांचाच राग आहे त्यांच्या मागे मोठ्या संख्येने मराठा समाज आहे आणि या मराठा समाजाने हिंदुत्वाच्या लढाईत कधीही सक्रिय होण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आपली ताकत हिंदुत्वासाठी लढणाऱ्या भुरट्या हिंदुत्ववाद्यांच्या मागे उभी केली नाही…
हिंदीच्या सक्ती बाबत मनसेचा सरकारला इशारा
मुंबई/शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या सक्तीला मनसेने विरोध केला आहे. उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे. त्यासाठी आयएएस लॉबी कडून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्यासाठी दबाव आणला जात आहे. असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे .तसेच कोणत्याही परिस्थितीत आम्ही हिंदीची सक्ती होऊ देणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. असा इशाराही त्यांनी दिला आहे….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअच्छे दिन विरुद्ध सच्चे दीन
२०२४ ची निवडणूक मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल-ममता बॅनर्जी दिल्ली-मोदी सरकारच्या विरुद्ध आता देशातील सगळे विरोधक एकवटले असून ५ दिवसांच्या दिल्ली भेटीवर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी काल सोनिया गांधी सह सर्व प्रमुख विरोधी नेत्यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की २०२४ ची लोकसभा निवडणूक ही मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल तसेच…
रुग्णसंख्या कमी झाल्यास दिवाळी नंतर सर्वांसाठी लोकल सुरू करणार
मुंबई/ करोना आता हळू हळू आटोक्यात येत आहे त्यामुळे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे .मात्र तो आणखी आटोक्यात आला तर दिवाळी नंतर सर्वांसाठी लोकल ट्रेन च्या प्रवासास मुभा दिली जाईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेमार्च २०२० मध्ये लॉक डाऊन सुरू झाल्यापासून लोकल ट्रेन बंद होती मात्र काही महिन्यांनी…
कोट्यवधी भाविकांच्या उपस्थितीत प्रयागराज कुंभमेळा सुरु
प्रयागराज – जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याची आज सोमवार (१३ जानेवारी) पासून सुरुवात झाला . उत्तरप्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी असलेल्या गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान संपन्न होणार आहे . सोमवारी १३ जानेवारी ते बुधवार २६ फेब्रुवारी असे तब्बल ४५ दिवस महाकुंभ मेळावा आयोजित…
