पालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांना कोरोणच्या तिसऱ्या लाटेच्या निमित्ताने आर्थिक पर्वणी मलिद्यासाठीच नव्या जंबो कोविड सेंटरचा खटाटोप
मुंबई/ पंतप्रधान मोदी कधीतरी म्हणाले होते की माणसाला पुढे जायचे असेल तर संकटात सुधा संधी शोधायला हव्यात.आज सेना भाजपचे भलेही भांडण सुरू असेल तरी पंतप्रधान मोदींचा अमूल्य सल्ला पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने शिरसावंद्य मानून कोरॉनाच्या संकटकाळात सुधा कुठे कुठे कसा कसा हात मारता येईल याकडेच अधिक लक्ष केंद्रित केलेले आहे.आणि त्याचेच जिवंत उदाहरण महालक्ष्मी रेस्कोर्स…
