मुंबई/ सध्या करोनाचा संकट काळ सुरू आहे अशावेळी गर्दी करून कोरॉनाचा प्रादुर्भाव वाढवू नका सण काय नंतरही साजरे करता येतील पण सणापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी जनतेला आवाहन केले आहे त्याच बरोबर राजकीय पक्षांनी सुधा या संकट काळात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम हाती घेऊन गर्दी करू नये असेही म्हटले आहे मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापुढे कोणतेही मेळावे सभा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे
Similar Posts
अमित घावटे एन सी बी चे नवे झोनल डायरेक्टर
मुंबई बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन तपासामुळे चर्चेत आलेले आणि वादग्रस्त ठरलेले एसीबीचे समीर वानखेडे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी अमित घावटे यांची एनसीबी मुंबई विभागाचे नवे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. ते २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो २०२० पासून चर्चेत आला. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड आणि ड्रग्ज…
वरळी सिलेंडर स्फोटातील जखमींवर ४० मिनिटे उशिरा उपचार- डॉक्टर बडतर्फ तर नर्स निलंबित
मुंबई/ वरळी सिलेंडर स्फोटातील गंभीर जखमी पुरी दांपत्याला नायर मध्ये उपचारासाठी आणले असता त्यांच्यावर उपचार करण्यास तब्बल ४० मिनिटे उशीर झाल्याने त्या दांपत्याचा मृत्यू झाला असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले असून या प्रकरणी डॉ.शशांक यांना बडतर्फ करण्यात आले तर नर्स प्रीती हिला निलंबित करण्यात आले असून तिची खाते निहाय चौकशी सुरू आहे ३ नोव्हेंबर…
बोगद्यातल्या खड्ड्यात गेले पालिकेचे १४८ कोटी ६८ लाख
मुंबई/ नियोजनाचा अभाव आणि सेटिंग करून दिलेले कंत्राटदार यामुळे पालिकेच्या कामांचा कसा खेळ खंडोबा होतो ते पुन्हाएकदा बघायला मिळाले आहे .कारण घाटकोपर ते पवई या ४किमी लांबीचा जल बोगद्याचे काम टनेल बोरिंग मशिनडकल्यामुळे अडिज वर्षांपासून ठप्प आहे .परिणामी पालिकेला १४७ कोटी ६८ लाख कंत्राटदाराला द्यावे लागणार आहेत अशी कामे हाती घेताना तिथली भौगोलिक परिस्थिती आणि…
दोषी आढळले तर आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर सुधा कारवाई करणार- वळसे पाटील
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गृहमंत्र्यांवर नाराजमुंबई/ पुण्यातील राड्या नंतर भाजपच्या विरोधात मवाळ भूमिका घेणाऱ्या आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काहीही दोष नसताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सांगणाऱ्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत पक्ष कार्यकर्त्यांच्या या नाराजीचा वळसे पाटील यांना फटका बसण्याची…
बेरोजगार व सेवा संस्थांना डावलन्याच्या पालिकेचा कृती विरुद्ध फेडरेशन संतप्त-अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संजीव कुमार माहिती घेणार
मुंबई/ पालिकेच्या 24 वॉर्डातील कामाचा चांगला अनुभव असतानाही कामगार पुरवण्याचे कंत्राट बेरोजगार व सेवा संस्थांना न देता ,खाजगी कंपन्यांना देण्याच्या हालचाली पालिकेकडून सुरू आहेत त्यामुळे बेरोजगार व सेवा संस्था सहकारी फेडरेशनने तीव्र संताप व्यक्त केला आहे.सध्या नायर रुग्णालयात 470 पुरुष आणि124 महिला असे 594 कामगार पुरवले जाणार आहेत आणि त्याचा कालावधी 1 वर्षांचा आहे .मात्र…
