मुंबई/ सध्या करोनाचा संकट काळ सुरू आहे अशावेळी गर्दी करून कोरॉनाचा प्रादुर्भाव वाढवू नका सण काय नंतरही साजरे करता येतील पण सणापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी जनतेला आवाहन केले आहे त्याच बरोबर राजकीय पक्षांनी सुधा या संकट काळात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम हाती घेऊन गर्दी करू नये असेही म्हटले आहे मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापुढे कोणतेही मेळावे सभा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे
Similar Posts
यवतमाळच्या शिवभोजन केंद्रात गरिबांची किळसवाणी थट्टा
शिवभोजान थाळीसाठी शौचालयाचे पाणीयवतमाळ / शिवसेनेची अत्यंत ड्रीम योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवभोजण थाळी बाबत एक भयंकर वास्तव समोर आले आहे .पाण्याची टंचाई असल्याचे कारण सांगून शीवभोजन केंद्रातील शिवभोजन् थाल्या चक्क शौचालयाच्या पाण्याने धुतल्या जात आहेत हा प्रकार उघडकीस येताच सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेतगोरगरीब जनतेसाठी शिवसेनेच्या प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली…
मी परदेशात नाही तर भारतातच आहे .25 हजार कोटींच्या महा घोटाळ्यातील आरोपी अमोल काळे प्रकटला
मुंबई – २५ हजार कोटींच्या महाआयटी घोटाळ्यातील आरोपी अमोल काळे हा परदेशात पळून गेला असे महा आघाडीतील नेते सांगत होते. मात्र अमोल काळे याने आज त्यांच्यावरील सर्व आरोपी फेटाळले आहेत. आपण कुठेही पळून गेलेलो नाही, तर भारतातच आहोत असा खुलासा अमोल काळे याने केला आहे. तसेच या प्रकरणी आपली बदनामी करणार्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहोत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआयोगाचा अहवाल न्यायालयाने फेटाळला ओबीसी आरक्षणाचा खेळ
ओबीसी आरक्षण पुन्हा लटकलेमुंबई/ ओबीसी आरक्षणासाठी सरकारने नेमलेल्या मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल परिपूर्ण नसल्याचे कारण सांगून सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे त्यामुळे ओबीसीं समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा लटकले आहे राज्य सरकारसाठी हा फार मोठा धक्का आहेओबिसीचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या नंतर ते परत मिळवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले होते.त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका…
नोटाबंदीवरील न्यायालयीन निर्णयाचा बोध महत्वाचा !
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ६ वर्षे प्रलंबित असलेल्या नोटाबंदीवरील निर्णयावर न्यायालयीन पडदा पडला. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निकाल ४ विरुद्ध १ अशा बहुमताने दिला. एका न्यायमूर्तींनी नोटाबंदीच्या विरुद्ध मत दिले. यानिमित्ताने नोटाबंदीची प्रक्रिया व सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय याबाबतचा उहापोह. आठ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा करून चलनातील ५०० आणि १००० …
केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल- बंगल्याच्या सुशोभीकरनासाठी ४५ कोटी
दिल्ली – अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आणि नंतर आम आदमी पक्ष कडून दिल्लीचे मुख्यमंत्री झालेले अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आणि स्वतः केजरीवाल यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. दारू घोटाळ्यात त्यांचे दोन तुरुंगात आहेत तर केजरीवाल चौकशी सुरु आहे . आणि तेही वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे…
पवार ठाकरेंना भेटण्यासाठी केजरीवाल मुंबईला येणार
एका बाजूला विरोधकांची भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार देशभरातील विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेत असताना आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. मात्र, या भेटी केंद्र सरकारने बदली संदर्भात दिल्ली सरकारचे अधिकार गोठवण्याबाबत घेतलेल्या अध्यादेशाविरोधात असल्याचे म्हटले जात आहे. राज्यसभेत भाजपला एकट पाडण्यासाठी केजरीवाल यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने…
