मुंबई/ सध्या करोनाचा संकट काळ सुरू आहे अशावेळी गर्दी करून कोरॉनाचा प्रादुर्भाव वाढवू नका सण काय नंतरही साजरे करता येतील पण सणापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी जनतेला आवाहन केले आहे त्याच बरोबर राजकीय पक्षांनी सुधा या संकट काळात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम हाती घेऊन गर्दी करू नये असेही म्हटले आहे मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापुढे कोणतेही मेळावे सभा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे
Similar Posts
भाई जगताप यांची उचलबांगडी -मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्ष गायकवाड
मुंबई/ मुंबई महापालिकेची निवडणूक आता कधीही होऊ शकते या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे तर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने दलीत कार्ड खेळले आहे.महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसने मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दलित महिलेची नियुक्ती केली आहे. त्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी करुंन त्यांच्या जागी वर्ष गायकवाड यांची नियुक्ती केली…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमनसे भाजप युतीच्या हालचालींना वेग
राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सहमतमनसे भाजप युतीच्या हालचालींना वेगमुंबई/भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ४० मिनिटांच्या भेटीत राज चे मन वळवण्यात चंद्रकांतदादा यांना यश आले भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याशी राज ठाकरे सहमत आहेत. पण परप्रांतीयांच्या मुद्द्या बाबत त्यांच्याकडून काही गोष्टींचा भाजपला खुलासा हवाय त्यावर थोडीफार अंडरस्टँडइंग झाली की मनसे आणि भाजपची…
मार्चमध्ये महाराष्ट्रातून २२०० मुली बेपत्ता
मुंबई – एकीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख असल्याचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांसाठी एक चपराक लगावणारी बातमी आहे. मार्च महिन्यात राज्यातील तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. सरासरी पाहिलं तर रोज ७० मुली राज्यातून बेपत्ता होत असल्याचं समोर आलं आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत३९० ने वाढ झाली असून ही आकडेवारी…
बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष
मुंबई/ चंद्रकांत पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी तर आशिष शेलार यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पूर्वी मंगल प्रभात लोढा हे मुंबई प्रदेश अध्यक्ष होते पण त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे त्यामुळे मुंबईची धुरा पुन्हा एकदा शेलारांच्य खांद्यावर ठेवण्यात आली आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे…
शेतकरी कामगारांचा आवाज हरपला एन. डी. पाटील यांचे निधन
कोल्हापूर/शेकाप चे जेष्ठ नेते आणि शेतकरी कामगारांच्या लढ्याचे झुंजार नेतृत्व प्रा.एन डी पाटील यांचे कोल्हापुरात वयाच्या ९३ वया वर्षी ब्रेन स्ट्रोक मुळे निधन झालेे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून एक सेवा भावी नेतृत्व हरपले आहे .पाटील हे पुलोद मंत्रिमंडळात सहकार मंत्री होते तसेच महाराष्ट्रातील अनेक लढ्याचे त्यांनी नेतृत्व त्यांनी केले सीमा लढ्याचे नेतृत्व स्वीकारले…
हिम्मत असेल तर राजकारणात भिडा-उद्धव ठाकरे यांचे भाजपला उघड आव्हान
मुंबई / शिवसेना प्रमुखांच्या जयंती निम्मित शिवसैनिक आशी सवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे यांनी सांगितले सांगितले की शिवसेना प्रमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला लढायच आहे .हरलो तरी जिद्दीने लढायच आहे ममता बॅनर्जी सारखी जिद्द दाखवा यापुढे निवडणूक कुठलीही असो ती आपल्याला जिंकायची आहे दिल्ली काबीज करण्याचा बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायचे आहे असा आदेशच त्यांनी आपल्या…
