पनवेल/मुंबई,नवी मुंबई,ठाणे येथील रिलायन्स, विजय सेल्स, क्रोमा,किंगज आदींच्या शो रुंद मधून डेमोसाठी ठेवलेले लॅपटॉप चोरणाऱ्या राजस्थानातील एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून१२,१०,३३७ रुपये किमतीचे ८ लॅपटॉप व गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार जप्त केली आहे या प्रकरणी धरंम सिंह ममीना(३८) पिलोदा,सवाई माधोपुर , राजस्तान आणि आशीष कुमार मीना(२६) नाडोन्टी,करोली राजस्थान यांना अटक करण्यात आली आहे .आरोपींच्या चौकशीत पनवेल, सिबिडी,बोरिवली,चीतळसर आणि दिल्ली आदी ठिकाणच्या ७ गुन्ह्यांची उकल झालेली आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएकाच घरात दोन दोन कायदे का – मोदींकडून समान नागरी कायद्याचे समर्थन
भोपाळ/एकाच घरात जेव्हा दोन दोन कायदे असतात त्यावेळेला ते घर व्यवस्थित चालू शकत नाही असे म्हणून पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा समान नागरी कायद्याची वकालत केली आहे.भोपाळ मध्ये भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदींनी सांगितले की देशामध्ये मुस्लिमांना काही पक्षांकडून भीती दाखवली जात आहे परंतु प्रत्यक्षात तसे नाही उलट मुस्लिम माहिती आजची स्थिती खूपच वाईट आहे…
भाजपने टिळक कुटुंबाला वापरून फेकले- उद्धव ठाकरेंचा जबरदस्त हल्लाबोल
पुणे – भाजपची भूमिका युज अँड थ्रोची असून मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने टिळक कुटुंबाचा वापर करून फेकून दिले अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी कसबा चिंचवडच्या ऑन लाईन प्रचारात भाजपवर हल्लाबोल केलाकसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी त्यांनी मतदारांना ऑनलाईन पद्धतीने संबोधित केले. यावेळी भाजपला कोणतीही सहानुभूती दाखवण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. भाजपची पाशवी पकड दूर फेकण्याची…
काँग्रेसमध्ये मतभेदाचे घमासान सुरु
मुंबई – विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत नाशिक शिक्षक मतदार संघातील सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत घमासान सुरु झाले आहे. माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी फूट पढण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार फक्त बाळासाहेब थोरात यांनीच केली…
पालिकेची भुल कंत्राटी डॉक्टरांसाठी एक कोटीची वेगळी चूल
मुंबई/ आर्थिक गैरव्यवहाराच्या बाबतीत देशात वरच्या क्रमांकावर असलेल्या मुंबई महानगर पालिकेत सत्ताधारी आणि पालिका अधिकारी यांना चरण्यासाठी वेग वेगळी कुरणे कशी निर्माण केली जातात हे मुंबईकर जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. पालिकेचा आरोग्य विभाग आणि त्या अंतर्गत येणारी रुग्णालये ही खरतर जनतेच्या आरोग्य सेवेसाठी आहेत पण त्यांनाही कशा प्रकारे चराऊ कुरणे बनवण्यात आली आहेत हे…
तिसरी अजित घोष टी-20 स्पर्धा
महिलांची क्रिकेट स्पर्धा उद्यापासून मुंबई, दि. 12 (क्री.प्र.)- 16 वर्षीय मुलांच्या क्रिकेट स्पर्धेनंतर स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्टस् फाऊंडेशनच्या अजित घोष चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेला सोमवार, 14 नोव्हेंबरपासून शिवाजी पार्क जिमखाना आणि माहीम ज्युवेनाईलच्या खेळपट्टीवर सुरूवात होत आहे. ही स्पर्धा 14 ते 18 नोव्हेंबर या दोन दिवशी खेळविली जाणार आहे. मुंबई क्रिकेट…
गणेश दर्शनाचा गोडवा भेटी गाठी वाढवा
राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी काय करतील याचा नेम नाही.सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरू आहे.अशावेळी गणपतीच्या दर्शनाला निमित्ताने कोणाच्याही घरी जाता येते मग तो मित्र असो की शत्रु असो ! हाच एक मोका असतो त्याच्या घरी जाऊन त्याला आपलेसे करण्याचा ! त्यामुळे ही दर्शन डिप्लोमसी निश्चितपणे फायदेशीर ठरू शकते. महाराष्ट्रात सध्या भाजप शिंदे गट एकत्र आलेले असले तरी…
